<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<?xml-stylesheet type="text/xsl" media="screen" href="/~d/styles/rss2enclosuresfull.xsl"?><?xml-stylesheet type="text/css" media="screen" href="http://feeds.feedburner.com/~d/styles/itemcontent.css"?><rss xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:itunes="http://www.itunes.com/dtds/podcast-1.0.dtd" xmlns:creativeCommons="http://backend.userland.com/creativeCommonsRssModule" xmlns:feedburner="http://rssnamespace.org/feedburner/ext/1.0" version="2.0"><channel><title>कथा ना व्यथा</title><link>http://www.anudini.in/</link><atom10:link xmlns:atom10="http://www.w3.org/2005/Atom" rel="self" type="application/rss+xml" href="http://feeds.feedburner.com/kathanavyatha" /><description>रोहन जगताप</description><language>en</language><managingEditor>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</managingEditor><lastBuildDate>Sun, 20 May 2012 23:19:31 PDT</lastBuildDate><generator>Blogger http://www.blogger.com</generator><openSearch:totalResults xmlns:openSearch="http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/">58</openSearch:totalResults><openSearch:startIndex xmlns:openSearch="http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/">1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage xmlns:openSearch="http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/">25</openSearch:itemsPerPage><feedburner:info uri="kathanavyatha" /><atom10:link xmlns:atom10="http://www.w3.org/2005/Atom" rel="hub" href="http://pubsubhubbub.appspot.com/" /><itunes:owner><itunes:email>noreply@blogger.com</itunes:email></itunes:owner><itunes:explicit>no</itunes:explicit><itunes:subtitle>रोहन जगताप</itunes:subtitle><creativeCommons:license>http://creativecommons.org/licenses/by-nc-nd/3.0/</creativeCommons:license><image><link>http://creativecommons.org/licenses/by-nc-nd/3.0/</link><url>http://creativecommons.org/images/public/somerights20.gif</url><title>Some Rights Reserved</title></image><feedburner:emailServiceId>kathanavyatha</feedburner:emailServiceId><feedburner:feedburnerHostname>http://feedburner.google.com</feedburner:feedburnerHostname><item><title>राज ठाकरे आणि बेळगाव - माझे काही प्रश्न!</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/JP4RMccn9m4/blog-post.html</link><category>मराठी</category><category>बेळगाव</category><category>संयुक्त महाराष्ट्र</category><category>महाराष्ट्र</category><category>राज ठाकरे</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Wed, 21 Dec 2011 20:01:39 PST</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-8671964773409543321</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;मी &lt;/span&gt;खरं तर मनसे आणि राज साहेबांचा फार मोठा चाहता आहे, पण बेळगाव प्रश्नाबाबत पर्वा ते जे काही बोलले, त्याने माझी घोर निराशा केली आहे. कधी, कुठे, काय बोलायचं? आणि कुठे न बोलता गप्प राहायचं! हे राज ठाकरे यांना खरं तर खूप छान जमत होतं. त्यामुळेच तर मी त्यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षेने पहात होतो. पण अलिकडच्या काळातील त्यांची विधानं पाहता, त्यांची लय आता हरपू लागली आहे, अशी शंका येते. मी माझ्या फेसबुक प्रोफाईलवरील Political View मधून मनसेला काढून टाकलं आहे. आता "फक्त मराठी", मग जो कोणता पक्ष या विचाराला साथ देईल, त्याला माझी साथ असेल. जर कोणीच साथ दिली नाही, तरी मी माझ्या विचारसरणीवर ठाम असेन.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ज्या व्यक्तिवर मराठी लोकांचा इतका जीवापाड विश्वास, ती व्यक्ति असं बोलूच कशी शकते? पण मला याचं आश्चर्य वाटत नाही. कारण मी कोणावर डोळे झाकून निष्ठा ठेवत नाही. पण जी लोकं असा डोळे झाकून विश्वास ठेवतात, ते उद्या बेळगाव कर्नाटकातच राहिलेला बरा म्हणतील, त्याचं काय!? राज ठाकरे बेळगावबाबत काहीच कसं बोलत नाहीत, याचं मला इतके दिवस आश्चर्य वाटत होतं! आणि आता वाटतं, ते का बोलले!? त्यापेक्षा ते त्या प्रश्नावर काहीच बोलले नसते, तर खूप बरं झालं असतं. त्यांनी जी विधानं केली त्यामध्ये वैचारीकतेपेक्षा शिवसेनाचा आकास यावेळी अधिक दिसून आला. हे ते राज ठाकरे नाहीयेत ज्यांना मी ओळखतो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;राज ठाकरे यांच्या विधानांच्या अनुषंगाने मला त्यांना काही बोलायचं आहे, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत :&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;iframe allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="http://www.youtube.com/embed/qKC1uW91ca8" width="420"&gt;&lt;/iframe&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;*कर्नाटकचे सरकार बेळगावासीयांना सगळ्या सुखी-सोयी देणार असेल, तर बेळगाव कर्नाटकातच राहू द्या. - राज ठाकरे.*&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;(मग उद्या पाकीस्तान काश्मिरच्या जनतेला सुखात ठेवण्याची हमी देईल, देऊन टाकूयात का काश्मिर पाकिस्तानला!? नाहीतरी बेळगावपेक्षा काश्मिरप्रश्नाने कितीतरी अधिक लोकं रोज मरत आहेत, काश्मिर पाकिस्तानला दिला की प्रश्नच सुटला!)&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;*५५ वर्ष झाली तरी प्रश्न सुटत नाहीत, मग आपण प्रॅक्टिकल विचार करुन तो प्रदेश कर्नाटकातच राहू द्यावा - राज ठाकरे*&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;(५५ वर्षं प्रयत्न करुन भारताने स्वातंत्र्याची आस सोडून प्रक्टिकल विचार करुन ब्रिटिशांच्या राजवटीत, पारतंत्र्यात सुख-समाधान मानून रहायला हवे होते का!? भारताला स्वातंत्र्य मिळायलाही १५० वर्ष लागली.)&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;*नाहीतरी महाराष्ट्रात इतके प्रश्न आहेत, त्यापेक्षा बेळगाव कर्नाटकातच राहू द्या! - राज ठाकरे*&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;(प्रश्न कुठे नसतात हो!? भारतातही प्रश्न आहेत, मग देऊन टाका काश्मिर पाकिस्तानला. नाहीतरी कर्नाटक म्हणजे काही कॅलिफोर्निया नाहीये, की तिथे सुखात रहायला मिळतं! अब्जावधी रुपयांचा खाण घोटाळा तिथेच झालेला ना!)&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;*तिथल्या जनतेने इथे येऊन निराश होण्यापेक्षा तिथेच मिळूनमिसळून रहावं - राज ठाकरे*&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;(हे ठरवायला तिथली जनता समर्थ आहे. "ही ‘श्री’ची ईच्छा!" या आपल्या आत्मचरित्रात मूळचे बेळगावचे असलेले प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास ठाणेदार यांनी म्हटलं आहे, ‘मी तर बेळगावचा प्रश्न माझ्यापुरता कधीच सोडवला आहे, आणि तो महाराष्ट्राचा आहे, मी महाराष्ट्राचा आहे.’ ज्या अर्थी बेळगावचं आंदोलन गेली ५५ वर्षं धगधगत आहे, त्यावरून तिथल्या जनतेची ईच्छा काय आहे? ते स्पष्ट होतं. राज ठाकरे यांचं वक्तव्य बेळगावमधील स्वातंत्रप्रेमी मराठी जनतेचा आणि सबंध महाराष्ट्राचा घोर अपमान करणारं आहे.)&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;*बेळगावमधील मराठी लोकांना कन्नड यायलाच हवं - राज ठाकरे*&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;(अहो! संबंध काय आहे!? जो प्रदेश मुळात कर्नाटकचा नाहीयेच, तो मराठीवर अन्याय करुन, आकसाने महाजन आयोगाने त्यांना दिला, आणि परत त्यांचीच भाषा शिकायची? का तर म्हणे तो आता त्यांचा प्रदेश आहे!? बेळगाव हा खर्‍या अर्थाने महाराष्ट्राचा आहे, तो कर्नाटकात घातला गेला म्हणून केवळ तिथल्या मराठी लोकांनी कन्नड शिकावं! याला काहीच अर्थ नाही. हा कसला विचार? यामागे काही तर्क सापडत नाही!)&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;इथे जर कोणाला वाटत असेल, बेळगाव आणि आपला संबंध काय!? तर मी म्हणेन, अहो! बेळगावशी आपला जरा तरी संबंध आहे, पण काश्मिरशी आपला लांब लांब पर्यंत तरी काही संबंध काय!? तिथे कायद्याने आपण एक फुट जमिनही विकत घेऊ शकत नाही. मग का लढत आहोत आपण काश्मिरसाठी? आहे उत्तर!? मग आता सांगा बेळगावसाठी का लढायचं नाही? आपण खरं तर बेळगावसाठी जास्त लढलं पाहिजे. शेवटी शेवटपर्यंत लढणं महत्त्वाचं आहे, हरणं किंवा जिंकणं नंतर आलं. उगाच शिवसेनाला विरोध करायचा म्हणून वाटेल ते काहीही बडबडण्याला काय अर्थ आहे?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मला अशी शंका येते की, राज साहेबांचा इगो काही कारणाने दुखावला गेला असावा. कारण शिवसेना, बेळगाव, महाराष्ट्र एकिकरण समिती, असं काहीसं दृष्य नेहमी पाहायला मिळतं.&amp;nbsp;आणि त्यामुळेच त्यांनी अशी महाराष्ट्र विरोधी भुमिका घेतली.&amp;nbsp;पण ज्याला खरंच मराठीविषयी आत्मियता आहे, तो काही झालं तरी असं बोलेल का? राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे माझ्यासारखे त्यांचे बरेच चाहते आता नक्कीच कमी झाले असणार. फेसबुकवरील प्रतिक्रियांमधून देखील हेच समोर येत आहे. राज साहेब! इतके दिवस जे कमवलंत, ते असं का घालवलंत?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पण ठाणेदार यांच्याप्रमाणे मी देखील बेळगाव प्रश्न माझ्यापुरता सोडवला आहे. बेळगाव, निपाणी, कारवार, बिदरचा काही भाग, डांग हा सर्व महाराष्ट्राचाच प्रदेश आहे. मी माझ्या परीने नेहमीच संयुक्त महाराष्ट्राच्या या आंदोलनाला पाठिंबा देत राहिन. भविष्यात येणार्‍या पुढील पिढीला याबाबत सांगत राहिन. आजचा हा लेख देखील त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. या लेखाने काय होणार? ..काही होईल किंवा नाही होणार.. उद्या कदाचीत आपण हरलो.. तरी माझ्या मनात तेंव्हा मी जिंकलो असेन, कारण शेवटी मी मनापासून प्रयत्न केला. विजय येईल किंवा पराभव होईल, पण मी राज ठाकरे यांनी सांगितलेला प्रक्टिकल विचार केला नाही, याचा माझ्या मनात आनंद असेल. पण लढताना पराभवाचा विचार करायचाच कशाला? केवळ ध्येयवेडं होऊन विजयाची उज्वल स्वप्न पहात लढायचं असतं!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-5jWkxFG53XA/TvIG4agMD_I/AAAAAAAACYo/zoNv6mmWn08/s1600/Belgaum+Dispute+Cartoon.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="239" src="http://2.bp.blogspot.com/-5jWkxFG53XA/TvIG4agMD_I/AAAAAAAACYo/zoNv6mmWn08/s320/Belgaum+Dispute+Cartoon.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;बेळगावप्रश्नी हृदयाला हात घालणारे चित्र - कृष्णावतार घेणार कोण?&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;/div&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-LxKxEF-bwkk/TvIEACECieI/AAAAAAAACYg/oUXt_vDFGSY/s1600/Belgaum+Dispute+Map+%25281%2529.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://3.bp.blogspot.com/-LxKxEF-bwkk/TvIEACECieI/AAAAAAAACYg/oUXt_vDFGSY/s320/Belgaum+Dispute+Map+%25281%2529.jpg" width="308" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;संयुक्त महाराष्ट्राचा कर्नाटकात डांबलेला हक्काचा प्रदेश लाल रंगात - हा प्रदेश महाराष्ट्राचाच आहे.&lt;br /&gt;चित्रांसाठी - "&lt;a href="http://ekmarathimanoos.blogspot.com/" target="_blank"&gt;एक मराठी माणूस&lt;/a&gt;" या ब्लॉगचे आभार&amp;nbsp;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-8671964773409543321?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/JP4RMccn9m4" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://img.youtube.com/vi/qKC1uW91ca8/default.jpg" height="72" width="72" /><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/12/blog-post.html</feedburner:origLink></item><item><title>प्रवृत्ती, गैरसमज आणि नात्यांचे धागे</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/wUOIvJbL0ck/blog-post.html</link><category>धागे</category><category>हॅक</category><category>मित्र</category><category>मैत्रिण</category><category>प्रवृत्ती</category><category>गैरसमज</category><category>फेसबुक</category><category>नातं</category><category>रुमपार्टनर</category><category>चॅट</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Wed, 07 Sep 2011 05:17:48 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-285632573938822876</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;त्या&lt;/span&gt;दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास मी माझे फेसबुकचे खाते उघडून बसलो होतो. इतक्यात फेसबुक चॅटच्या छोट्याशा खिडकीत मला माझा एक चांगला मित्र ऑनलाईन असलेला दिसला. खरंतर फेसबुक चॅट मध्ये सहजासहजी अदृश्य (invisible) राहता येत नसल्याने, मी शक्यतो ऑफलाईनच असतो, पण अधूनमधून कोणी प्रिय व्यक्ती ऑनलाईन आहे का!? ते पाहण्यासाठी मी ऑनलाईन येऊन जातो. मी माझ्या मित्राला चॅट खिडकीतून ‘hi’ केलं, इतक्यात तो परत ऑफलाईन गेला. तो असा कसा ऑफलाईन गेला!? म्हणून मी त्याला सहज म्हणून लगेच फोन केला. तर त्याने मला सांगितलं की, तो बाहेर फिरत आहे. मी म्हटलं, ‘अरे! तू तर आत्ता काही सेकंदांपूर्वी ऑनलाईन होतास!’ तेंव्हा एकंदरीत काय घडलं असावं! ते दोघांच्याही लक्षात आलं. नक्कीच त्याच्या रुमपार्टनरने त्याचं फेसबुक खातं उघडलं होतं. ‘अरे! मी फेसबुक उघडलं होतं कंपनीच्या कॉम्प्युटरवर आणि इतक्यात लाईट गेली. म्हणून मी बाहेर फिरायला आलो.’, तो मला म्हणाला. लाईट पुन्हा परत आली असणार! आणि हा तर लॉग-आऊट झाला नव्हता! त्याचा रुमपार्टनर जेंव्हा संगणकावर बसला, तेंव्हा माझ्या मित्राचे फेसबुक खाते उघडले गेले असणार! आणि मग याच्या रुमपार्टनरला काय! त्याला तर तेच पाहिजे होतं! दुसर्‍याला विनाकारण त्रास देणं आणि त्यातून आसुरी &amp;nbsp;आनंद मिळवलं.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;कॉलेजमध्ये असताना याने मला देखील त्रास दिला होता. विनाकारण मुला-मुलींसमोर असे मोठ्याने कमेंट्स करायचे की, ज्यामुळे माझी बदनामी होईल आणि गप्प बस्स म्हटलं, की तेच अधिक अक्रस्ताळेपणाने अधिक करायचे! हा एका वाळूठेकेदाराचा मुलगा! असुरी आनंदात समाधान मानणारा! सायको! आपण शांत असाल, तरी तो स्वतःहून आपल्याला त्रास द्यायला सरसावेल, अशा प्रवृत्तीचा! काय होईल? काय वाटेल? याचा अजिबात विचार नाही. दुसर्‍याचं नुकसान करणे यातच धन्यता मानणारा!&amp;nbsp;कॉलेज संपल्यानंतर याने चार-पाच मुलांना आपल्या ओळखीने जॉब लावून दिले, त्यामुळे मागचं सगळं विसरुन माझ्या मनात त्याच्याबद्दल काही काळ आदर निर्माण झाला होता. पण मध्यंतरी त्याने जे माझ्या मित्राबरोबर केलं, त्यामुळे मला पुन्हा एकदा हाताश केलं आहे. माझ्या या ‘अतिशय भोळ्या’ मित्राला त्याने जॉब लावून दिला, पण शेवटी ‘असंगताशी संग आणि प्राणाशी गाठ!’. आपला काही फायदा होत असला, तरी असल्या असंगताशी संग कधीच करु नये हेच खरे!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;‘लवकरात लवकर आपल्या रुमवर परत जा!’. माझा मित्र रुमच्या दिशेने निघाला. ‘दहा मिनिटं तरी लागतील’, तो मला म्हणाला. एव्हाना त्याच्या अकाऊंट वरुन मला शिव्या आल्या होत्या. ‘तुझं बॅड लक! मी आत्ताच त्याच्याशी फोनवर बोलत होतो.’, मी त्याला म्हटलं. ‘मग मी त्याचा बाप आहे!’ तिकडून प्रतिसाद आला. अशावेळी मी माझ्या मित्राशी केलेले गोपनीय चॅट देखील उघड होण्याची भिती होती. त्यावेळी दुसर्‍या एका मित्रालाही या अकाऊंट वरुन शिव्या गेल्या होत्या, हे मला नंतर समजलं. तसा तोही माझ्या मित्रावर चिडला. त्याचं म्हणनं होतं, ‘आपण काही केलं नाही, काही नाही आणि हा का आपाल्याला उगाच शिव्या देत आहे!?’ तसा जाब विचारण्यासाठी याने लगेच त्याला फोन केला, तेंव्हा यालाही त्याचे अकाऊंट हॅक झाल्याचे समजले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;कहर तर तेंव्हा झाला, जेंव्हा माझ्या मित्राच्या मैत्रिणींना त्याच्या रुमपार्टनरने याच्या फेसबुक अकाऊंट वरुन ‘प्रपोज’ टाकले. यामुळे इतका मोठा गैरसमज निर्माण झाला की, त्याच्या मैत्रिणींनी त्याला फेसबुकच्या मित्र यादीतून तर उडवलेच, शिवाय त्याच्याशी कायमचं बोलणं बंद करुन टाकलं! याचा त्याला फार मोठा धक्का बसला. कारण काहीही केलं नसताना त्याची बदनामी होत होती व त्याला ही शिक्षा मिळत होती. मागे या रुमपार्टनरने एका मुलीच्या नावाने एक खोटं फेसबुक खातं उघडलं होतं आणि सर्वांना मित्र विनंती पाठवली होती. जेंव्हा मी ते खातं पाहिलं, तेंव्हाच मला ते खात्रीने खोटं असल्याचं लक्षात आलं होतं. मी सर्वांना त्यास अनफ्रेंड करण्यास सांगितलं होतं. कारण सर्वांमध्ये आपापसात ‘गैरसमज’ निर्माण होण्याची चाहूल मला लागली होती. ‘तुझ्या मैत्रिणींनाही त्या खोट्या खात्यातून अनफ्रेंड व्हायला सांग!’, मी माझ्या मित्राला त्याचवेळी सांगितलं होतं. तसं त्याने ते त्यांना सांगितलंही होतं, आणि त्या अनफ्रेंड झाल्याही होत्या. पण या नवीन प्रकरणानंतर त्यांना असं वाटू लागलं, की ते फेक अकाऊंटही माझ्या मित्रानेच काढलं होतं. एखाद्या सिनेमातला अथवा कार्यक्रमातला प्रसंग असावा, त्याप्रमाणे सारं काही घडत होतं. बेंबीच्या देठापासून कितीही बोंबलून ‘तो मी नव्हेच, अकाऊंट हॅक झालं होतं’, असं खरं सांगण्याचा प्रयत्न केला, तरी त्यावर कोणी विश्वास ठेवायला तर तयार नव्हतं, आणि शिवाय तो खोटी कारणं देत आहे, असंच सगळ्यांना वाटत होतं.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;त्याने सकाळपासून तिला फोन केले, sms केले, पण तिने प्रतिसाद दिला नाही. नंतर तर तिने आपला मोबाईलच स्विच ऑफ करुन टाकला. तिची मैत्रिणही त्याचा फोन उचलायला तयार नव्हती. तिनेही याला अनफ्रेंड करुन टाकले होते. त्याने खरोखर प्रपोज केला असता, तरी तिच्या मैत्रिणीने तरी त्याचं एकदा ऐकून घ्यायला काहीच हरकत नव्हती. हे ऐकमेकांना सहा महिन्यांपासून खूप चांगलं ओळखत होते. डेजमध्ये, सबमिशनमध्ये यांनी एकत्र काम केलं होतं. ऐकमेकांना मित्र म्हणत होते! आणि मैत्री अशी असते? ज्यात विश्वासाचा लवलेशही नाही! याला मैत्री म्हणता येणार नाही, गरजेपुरती गरज म्हणता येईल. त्यादिवशी माझा मित्र प्रचंड अस्वस्थ होता. माझं आणि त्या मुलींचं आधीपासूनच काही चांगलं रिलेशन नव्हतं, त्यामुळे &amp;nbsp;खूप मनापासून ईच्छा असूनही मी त्याच्यासाठी काही करु शकत नव्हतो. काही करता येण्याजोगे दोन मित्र होते, पण त्यांनीही आपले हात झटकले आणि या प्रकरणातून आपलं अंग काढून घेतलं! त्यादिवशी फक्त मीच त्याचा फोन उचलत होतो आणि त्याला आधार देत होतो. माझ्या मते त्या मुलींनी त्याच्याशी कायमचं बोलणं बंद केलं तरी काही हरकत नाही, पण अशा गैरसमजातून हे व्हायला नको होतं.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;शेवटी कसं आहे!? नात्यांचे धागे कच्चे असतात किंवा पक्के! ते दोन व्यक्तिंना बांधून ठेवतात. घटना आणि प्रसंग त्या धाग्यांच्या मजबूतीला तोलतात. हे नातं आधिपासूनच कुचक्या धाग्यांनी बांधलं गेलं होतं. त्यामुळे हा प्रसंग तर केवळ निमित्त होतं, जर या नात्यात खरीच ताकद असती, तर ते कधीच तुटलं नसतं.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-285632573938822876?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/wUOIvJbL0ck" height="1" width="1"/&gt;</description><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/09/blog-post.html</feedburner:origLink></item><item><title>अण्णा हजारे यांचे आंदोलन लोकशाहीस पुरकच</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/rJ-phMwIto4/blog-post_18.html</link><category>अण्णा हजारे</category><category>सकाळ</category><category>लोकशाही</category><category>उपोषण</category><category>भ्रष्टाचार</category><category>लोक</category><category>आंदोलन</category><category>जाहिराती</category><category>संसद</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Wed, 17 Aug 2011 23:19:24 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-2691625880202843917</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;अ&lt;/span&gt;ण्णा हजारे यांचे उपोशन हे लोकशाहीस अव्हान असल्याचा अपप्रचार सध्या अण्णा विरोधी गटांकडून सुरु आहे. अण्णा हजारे यांचा हा वैय्यक्तिक आग्रह असून, तो मान्य करुन घेण्यासाठी ते सरकारला वेठिस धरत आहेत, असं भासवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण लोक भ्रष्टाचारास इतके वैतागले आहेत की, असा कोणी कितीही प्रयत्न केला, तरी ते त्यास आता बळी पडतील असं वाटत नाही. इतर वेळी अवास्तव, अनावश्यक बातम्यांमुळे लोकांच्या नजरेतून उतरलेला ‘हिंदी मिडीया’ यावेळी मात्र जनाआंदोलनास चांगलीच हवा देत आहे. सर्व न्य़ूज चॅनल्सवर अण्णांचा जयजयकार सुरु आहे. विरोधी पक्षही जनभावनेची दिशा लक्षात घेऊन आपली वाटचाल ठरवत आहेत. एकंदरीत अण्णा विरोधी गटांचे कारस्थान यशस्वी होऊन त्यांचे विचार लोकांच्या गळी उतरतील असं वाटत नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आजचा ‘सकाळ’ मधील अग्रलेख पहा. आपण फार विचारवंत असल्याचं भासवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आपल्याला दिसून येईल. लोक या लेखातील अपप्रचाराला बळी पडतात का!? हे पाहण्यासाठी मी लगेच &lt;a href="http://72.78.249.107/esakal/20110818/4655787408827779995.htm" target="_new&amp;quot;"&gt;या लेखाची ई-आवृत्ती&lt;/a&gt; पाहिली. त्याखालील प्रतिक्रिया वाचून मला अत्यंतीक समाधान वाटलं. लोक स्वतः विचार करुन स्वतःबाबत ठरवायला सक्षम आहेत. वाचकांनी त्या लेखाला अविचारी आणि फालतू ठरवलं असल्याचं त्यांच्या ‘आत्तापर्यंतच्या’ प्रतिक्रियांवरुन दिसून येत आहे. मीही तिथे माझी प्रतिक्रिया नोंदवली आहे, आणि अजून ती संमत व्हायची आहे. मागे ‘सकाळ’ वर्तमानपत्राच्या अग्रलेखातच रामदेवबाबा योगासन शिबिराच्या वेळी पहिल्या रांगेतील लोकांकडून जास्त पैसे का घेतात? असा प्रश्न त्यांच्या आंदोलनाच्या अनुशंगाने विचारण्यात आला होता. त्याच्या दुसर्‍याच दिवशी या वृत्तपत्राचे पहिले सबंध पान जाहिरातीला वाहिलेले होते. तुम्ही पहिल्या पानावर स्वस्तात जाहिराती देता वाटतं! लोककल्याणार्थ आपलं वृत्तपत्र फुकट का चालवत नाही? स्वतःचं ठेवायचं झाकून अन्‌ दुसर्‍याचं पहायचं वाकून! मध्यंतरी जाहिरातींसाठी हापापलेल्या या वृत्तपत्राने परस्पर करारबाह्य गोष्टी करण्यास सुरुवात केली, तेंव्हा जाहिरात एजंट्सच्या संघटनेने यांच्यावर बंद घातली होती. ही गोष्टही फार जुनी नाही. जाहिरातींना माझा विरोध नाही. करायची तितकी करा. तुमचं स्वतःचं वृत्तपत्र आहे. लोकांनी तुमचं वर्तमानपत्र आहे त्या स्वरुपात घ्यायचं की नाही, हाही सर्वस्वी लोकांचा प्रश्न आहे, तुमचा नाही. उपाशी पोटी कोणतीही गोष्ट यशस्वीरीत्या चालत नाही, तेंव्हा जाहिराती या हव्यातच! पण मग दुसर्‍याला कशाला पैशांवरुन बोलता ना! आपल्याला जसं आपलं वृत्तपत्र चालवायचं आहे, तसं त्यांनाही आपली संघटना चालवायची आहे. आणि पैसा हे जीवनाचं इंधन आहे. केवळ आपल्यासाठीच नाही! इतरांसाठीही! हे लक्षात घ्या. मी रामदेवबाबा समर्थक आहे, असं अजीबात नाही. पण पैसा प्रत्येक मानवी कार्याला लागतो, हे मला माहित आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;सध्या अस्तित्त्वात असलेले सरकार पडले, तरीही अण्णांचे आंदोलन हे संविधानाबाहेरचे ठरत नसून, ते तसे असते, तर या सरकारने त्यांना सोडले असते, असे आपणास वाटते का? हे आंदोलन नियमबाह्य असते, तर ते त्यांनी कधीचेच पूर्णपणे चिरडून टाकले आसते. तेंव्हा सर्वकाही घटनेने दिलेल्या हक्कांनुसारच सुरु आहे. काही भ्रष्टाचारी लोकांकडून या आंदोलनाला उगाचच अण्णा विरुद्ध संसद असा रंग देण्याचा धुर्त प्रयत्न सुरु आहे. सरकारचे असेही म्हणने आहे की, आज जर आम्ही झुकलो, तर उद्या कोणीही उठेल आणि आपली मागणी मान्य करुन घ्यायला लावेल. हाही अगदी चुकीचा आरोप असून, रोज-रोज अशी आंदोलने होत नसतात. आणि त्यांना असा अभूतपूर्व पाठिंबाही मिळत नसतो. लोक काय बारा महिने चोविस तास रिकामटेकडे आहेत का? समाजपरिवर्तनास सुरुवात करणं ही काही कोणा सोम्या-गोम्याची गोष्ट नव्हे की, कोणीही उठलं आणि उपोषण-आंदोलन करत सुटलं! आणि मग अशा गोष्टींना पाठिंबा मिळणं ‘सहाजीक’ या शब्दाइतकंही सोपं नाही. त्यासाठी तसं व्यक्तिमत्त्व आणि सबळ कारण असावं लागतं. सामान्य माणूस भोळा असला, तरी तो मूर्ख नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-GOW3oFmkhW8/Tkym58dI1oI/AAAAAAAACJo/rzeNDmws8p4/s1600/%25E0%25A4%2585%25E0%25A4%25A3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25B9%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2587.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://2.bp.blogspot.com/-GOW3oFmkhW8/Tkym58dI1oI/AAAAAAAACJo/rzeNDmws8p4/s320/%25E0%25A4%2585%25E0%25A4%25A3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25B9%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2587.jpg" width="205" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;अण्णा हजारे&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;अण्णांनी पंधरा ऑगस्टच्या आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, सरकार पाडण्याचा आपला हेतू नाही, प्रशासन सुधारण्याचा आपला मानस आहे. आणि यात जर आत्ताचे हे सरकार मध्ये येत असेल, तर ते पडले तरी हरकत नाही. यात कुठेही त्यांनी सरकारची सत्ता पाडून ती आपल्याला हवी आहे, असं म्हटलं नाही. असा विचारही ते करत नाहीत. जर ते कम्युनिस्ट असते, हुकूमशाही समर्थक असते आणि त्यांनी हे सरकार पाडायचा प्रयत्न केला असता, तर ते लोकशाहीला घातक म्हणता आलं असतं. पण अण्णांचं हे आंदोलन हे लोकाशाहीला घातक नसून, उलट लोकशाहीला पुरकच आहे. आणि हेच काही स्वार्थी लोकांना नको आहे. लोकांनी आपल्याला पाच वर्षांसाठी निवडून दिलं म्हणजे आपण आपला मनमानी कारभार करायला मोकळे आहोत, असं त्यांना वाटत असावं! आणि मग लोकांना जाब विचारायचा काही एक अधिकार उरत नाही, असं आपल्याला म्हणायचं आहे का? लोकांनी एकदा आपल्याला पाच वर्षांसाठी संसदेत पाठवलं, की यानंतर एखादा निर्णय असेल, तर तो संसदेतील काही मोजके लोकच घेणार! मग ते कितीही चुकीचे असोत! आणि सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करत कोणी त्यांना त्यांच्या या चुकीच्या निर्णयाचा जाब विचारु लागला, तर ते लोकशाहीला मारक! त्यांचा आवाज दाबून टाकयचा! ही तर उलट दर पाच वर्षांनी निर्माण होणारी ‘संसदीय हुकूमशाही’ झाली!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;लोकांमध्ये आत्ता कुठे आपल्या लोकशाही हक्कांबद्दल जाणिव निर्माण होऊ लागली आहे. आणि ही जाणिवच या भ्रष्ट नेत्यांच्या नजरेत खुपत आहे.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-2691625880202843917?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/rJ-phMwIto4" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://2.bp.blogspot.com/-GOW3oFmkhW8/Tkym58dI1oI/AAAAAAAACJo/rzeNDmws8p4/s72-c/%25E0%25A4%2585%25E0%25A4%25A3%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25B9%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2587.jpg" height="72" width="72" /><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/08/blog-post_18.html</feedburner:origLink></item><item><title>अन्‌नोन</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/asyyErW5e2o/blog-post_14.html</link><category>रहस्य</category><category>ओळख</category><category>नायिका</category><category>नायक</category><category>पत्नी</category><category>अन्‌नोन</category><category>सिनेमा</category><category>गुप्तहेर</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Sun, 14 Aug 2011 11:00:33 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-8897740233259561152</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;L&lt;/span&gt;iam Neeson हा ‘अन्‌नोन’ या नावाप्रमाणेच रहस्यमयी अशा चित्रपटाचा नायक असून, त्याचा ‘टेकन’ हा सिनेमा मी यापूर्वी पाहिला आहे. त्यामुळे त्याचा हा चित्रपट नक्कीच वाईट नसणार याची मला खात्री होती. अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाच्या कथेत रहस्य असून, ही कथा आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ‘टेकन’ चित्रापटात Liam Neesson याने आपल्या मुलीची काळजी असलेल्या एका जबाबदार पित्याची भुमिका बजावली आहे. आपल्या ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजंसिच्या’ कारकिर्दित गुन्हेगारांशी दोन हात करण्यासाठी तो जी काही बोद्धिक आणि शारिरीक अशी कौशेल्ये शिकलेला असतो, त्याचा उपयोग पुढे तो आपल्या मुलीला ओलिस ठेवणार्‍यांचा नायनाट करुन तिला सोडवून आणण्यासाठी कारतो. ‘अन्‌नोन’ चित्रपटात मात्र त्याची भूमिका ही फार ‘शूरवीर’ अशी नसली, तरी ती कथेला सुसंगत अशीच आहे. ‘टेक्निक’ हे ‘टेकन’ या चित्रपटाचं बलस्थान होतं, तर ‘रहस्य’ हे ‘अन्‌नोन’ या चित्रपटाचं बलस्थान आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;चित्रपटाच्या सुरुवातीला एक बायोकेमिस्ट आणि त्याची पत्नी ‘बर्लिन’ च्या विमानतळावर उतरतात. त्यांना एका परिषदेत सहभागी व्हायचं असतं, जिथे एक बायोटेक्नॉलॉजी मधला शास्त्रज्ञ आणि त्याचा अरब फायनान्सर एका शोधाची घोषणा करणार असतात. जेंव्हा तो आणि त्याची पत्नी विमानतळावरुन हॉटेलवर पोहचतात. त्याची पत्नी हॉटेल मध्ये काऊंटरवर आपण बुक केलेल्या रुम बाबत चौकशी करण्यासाठी जाते, आणि हा बाहेर टॅक्समधून आपलं सामान बाहेर काढू लागतो.&amp;nbsp;तेंव्हा त्याच्या लक्षात येतं की, आपण आपली एक बॅग ही विमानतळावर अनवधानाने विसरलो असून, ती आपण ताबडतोब परत आणायला हवी. तिथल्या डोअरकिपरला त्याबाबत सांगून हा बाहेरच्या बाहेर पटकन एक टॅक्सी पकडतो आणि विमानतळाच्या दिशेने निघतो. रस्त्यात ट्रॅफिक जॅम असते. आपलं महत्त्वाचं सामान विमानतळावर विसरल्याने तो अस्वस्थ असतो. तो ड्रायव्हरला (Diane Kruger - ‘नॅशनल ट्रेझर’ मधील नायिका ) दुसरा एखादा रस्ता पकडण्यास सांगतो. त्यांची टॅक्सी दुसर्‍या रस्त्यावरुन धावू लागते. इतक्यात समोरच्या ट्रकमधून बर्फाच्या लाद्या रस्त्यावर कोसळतात आणि त्यातून झालेल्या अपघातात यांची टॅक्सी पुलाखालून वाहणार्‍या थंडगार नदीत कोसळते. नायिका (टॅक्सी ड्रायव्हर) कसंबसं त्याला वाचवून नदीकाठी आणते. पण जसं पोलिस घटनास्थळी पोहचतात, ती तिथून काढता पाय घेते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-QU61vETVYGQ/Tkfs7jfkyiI/AAAAAAAACIA/c6OZ-9LgsaE/s1600/unknown+movie.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="400" src="http://2.bp.blogspot.com/-QU61vETVYGQ/Tkfs7jfkyiI/AAAAAAAACIA/c6OZ-9LgsaE/s400/unknown+movie.jpg" width="270" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;अन्‌नोन (२०११)&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;नायक हॉस्पिटलमध्ये असतो. तो मागील तीन दिवसांपासून कोमामध्ये असल्याचं त्याला सांगितलं जातं. त्याला हळूहळू सगळं लक्षात यायला लागतं. तो म्हणतो, मला इथून निघायलाच हवं. माझ्या पत्नीसाठी हा देश अनोळखी आहे. ती बाहेर माझी वाट पहात असेल. पूर्णपणे बरा झालेला नसतानाही तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर पडतो. डॉक्टर त्याला नाईलाजाने परवानगी देतात. तीन दिवस झाले तरी त्याचा शोध त्याची पत्नी का घेत नाही? याबाबतही आपण विचार करत राहतो. ते ज्या हॉटेलमध्ये उतरणार होते, त्या हॉटेलमध्ये तो पोहचतो. तिथे एका पार्टित त्याला त्याची पत्नी दिसते. तो तिच्याजवळ पोहचतो, पण ती त्याला ओळखण्यास स्पष्ट नकार देते. आणि आपला पती आपल्या सोबत असल्याचं सांगते. &amp;nbsp;त्याचे नावही तेच असते, जे याचे असते, आणि तो कामही तेच करत असतो, जो हा करत असतो. केवळ चेहरा बदललेला असतो. हे असं असतं जसं, उद्या कोणीतरी आपलं आयुष्य चोरावं आणि आपल्याला तिथून बेदखल करुन द्यावं. नायक पुरता गोंधळून जातो. आपली पत्नी आपल्या सोबत अशी का वागत आहे? त्याला अपघाताआधीचे आपल्या पत्नीसोबतचे खाजगी प्रसंग तुटक तुटक आठवत असतात. आणि त्याला खात्री असते, की हीच आपली पत्नी आहे. मग ही आपल्या बरोबर असं का वागत आहे? आपली ओळख पटवून द्यावी असा कोणताही पुरावा त्याच्याजवळ नसतो. त्याचे पासपोर्ट त्या विसरलेल्या बॅगमध्ये असते, आणि इंटरनेटवर जेंव्हा त्याच्या नावाचा सुरक्षारक्षकांकडून शोध घेतला जातो, तेंव्हा तेथीही त्याचा बदललेला चेहराच आढळून येतो. आता मात्र तो पुरता गोंधळून जातो. आपला अपघात झाला होता आणि आपल्याला डॉक्टरांची गरज असल्याचं सांगून तो हॉटेलच्या सुरक्षारक्षकांपासून सुटका करुन घेतो. इतक्यात त्याच्या लक्षात येतं की, एक अनोळखी व्यक्ती आपला पाठलाग करत आहे. तो कसाबसा त्या व्यक्तिपासून आपली सुटका करुन घेतो आणि हॉस्पिटलमध्ये पोहचतो. तिथे त्याच्यावर ईलाज चालू असताना, एक नर्स एका माणसाचा पत्ता गुपचूप त्याच्या हातामध्ये देते. या माणसाच्या मदतीने तो त्याची स्वतःची ओळख पटवून देऊ शकेल, असं ती त्याला सांगते. इतक्यात तो पाठलाग करणारा मनुष्य याला मारण्यासाठी हॉस्पिटलमध्येही पोहचतो आणि तो त्या नर्स आणि डॉक्टरनाही मारतो. नायक पुन्हा एकदा कशीबशी आपली सुटका करुन घेण्यात यशस्वी होतो. तो हॉस्पिटलमधून पळ &amp;nbsp;काढतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दरम्यान त्याने त्या दिवशी टॅक्सी चालवणार्‍या मुलीला शोधून काढलेलं असतं. ती जर्मनीमध्ये अनधिकृतरीत्या रहात असल्याने, त्या दिवशी अपघातानंतर तिने त्या तिथून पळ काढल्याचं त्याला समजतं. ती अपघाताआधीच्या प्रसंगाबाबत काही जाणत असेल, तर त्याला त्याबाबत तिची मदत हवी असते. पण तिला यामध्ये पडायचं नसतं. तो तिथून निघून येतो. नर्सने दिलेल्या पत्यावर पोहचल्यानंतर तिथे त्याला एक पूर्व जर्मनीचा निवृत्त गुप्तहेर भेटतो. जीवनात काही उद्दिष्ट उरलं नसल्याने हौसेखातर तो त्याला मदत करण्याचं मान्य कारतो आणि त्याची ओळख पटवून देण्याकरीता पुरवे गोळा करण्याच्या कामाला लागतो. तो त्या टॅक्सीचालक मुलीला पुन्हा भेटून तिची याबाबत मदत घेण्यास सांगतो. त्याप्रमाणे शेवटी खूप सार्‍या पैशांच्या मोबदल्यात तो तिला बोलण्यास तयार करतो. तो तिच्या घरी पोहचतो. इतक्यात त्या दोघांवर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला होतो. यात ते दोघेही बचावतात, पण यामागे कोण आहे? हे रहस्य कायम राहते. दरम्यान नायिका हळूहळू नायकामध्ये भावनिकदृष्ट्या गुंतत जाते. आणि त्याची ओळख पुन्हा मिळवून देण्य़ाच्या कामात ती त्याच्या बरोबरीने सहभागी होते. इकडे त्याला मदत करणारा भूतपूर्व जर्मन गुप्तहेर कालांतराने खरं काय आहे? हे शोधून काढतो. पण त्याला काही सांगण्याआधीच एका प्रसंगात आत्महत्या करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नायकाची पत्नी त्याच्याबरोबर असं का वागते? नायक स्वतःला जसं समजत असतो, तेच त्याचं खरं स्वरुप असतं, की तो त्याचा भ्रम असतो? केवळ तीन दिवसांत कोणी कसं काय नायकाचं सबंध आयुष्य हिरावून घेऊ शकतं? आणि का? माणसं खोटं बोलू शकतात, पण प्रसंग? नायकाचा आपल्या पत्नीबरोबरचा फोटो! या फोटोमध्येही त्याच्या जागी दुसरी व्यक्ती कशी काय दिसू शकते? नायकाचे शास्त्रज्ञाशी फोनवर झालेले सर्व खाजगी बोलणे त्याची जागा घेतलेल्या व्यक्तिला अगदी जसेच्या तसे कसे काय माहित असते? या प्रश्नांमध्ये नायक जितका गोंधळून जातो, तितकेच प्रेक्षकही विचारात पडतात. शेवटी नायकाला पुन्हा स्वतःची ओळख प्राप्त होते का? या प्रश्नाचं उत्तर जाणण्यासाठी आपल्याला हा सिनेमा पाहावा लागेल.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-8897740233259561152?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/asyyErW5e2o" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://2.bp.blogspot.com/-QU61vETVYGQ/Tkfs7jfkyiI/AAAAAAAACIA/c6OZ-9LgsaE/s72-c/unknown+movie.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/08/blog-post_14.html</feedburner:origLink></item><item><title>सत्य-आभास, वाढदिवस</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/4z9EXdylR1w/blog-post_13.html</link><category>जीवन</category><category>मित्र</category><category>विचार</category><category>आभास</category><category>सत्य</category><category>आई</category><category>प्रवास</category><category>वाढदिवस</category><category>कविता</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Sat, 13 Aug 2011 10:56:19 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-4370436205783822481</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;का&lt;/span&gt;ल मी गावाला गेलो होतो, आणि आज परत आलो. जग खूपच छोटं आहे, याप्रमाणे जवळपास सर्व मित्रांची अनपेक्षीत भेट झाली. अनपेक्षीत अशासाठी की, तेही दुसर्‍या गावाला असतात आणि मला माहित नव्हतं की, ते आजच येणार आहेत. जाताना बसमध्ये मला लिहिण्यासाठी खूप विषय सूचत होते. तसे ते प्रवासात असताना नेहमीच सूचत राहतात. प्रवासात असताना मन आपोआप जीवनाचा आढावा घेऊ लागतं. पण सध्या आत्ता या ओळी लिहित असताना तरी माझ्या मनात ठराविक असा विषय नाहीये. जशा मनात येतील, तशा ओळी मी लिहित जात आहे. ज्या कामासाठी गेलो होतो, ते काम अर्ध पूर्ण झालं. त्यामुळे मला आता पुन्हा एकदा जावं लागण्याची शक्यता आहे. बेजबाबदार प्रशासन! दुसरं काय!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तसं तर मला नेहमीच वाटत आलं आहे, पण आज-काल सत्य आणि कल्पना यातलं अंतर फारच कमी वाटू लागलं आहे. आपण ज्यावर दृढ विश्वास ठेवतो, ते केवळ सत्य! आणि बाकी जे उरतं त्याला आपण स्वप्न, कल्पना किंवा आभास म्हणू शकतो. जेंव्हा जेंव्हा त्यांचा फोन किंवा SMS येतो, मी माझ्या मित्रांना कितीतरी वेळा कप्लनेत भेटलो असेन, आणि काल प्रत्यक्ष भेटलो, तर असं काही वेगळं वाटलंच नाही. अशावेळी पुन्हा एकदा एक प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही, ‘काय आहे हे जीवन?’. जीवन हाच खरा एक मोठा चमत्कार आहे. जीवनाचं खरं स्वरुप जाणत असून आपल्या सोयीसाठी आपण त्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष करतो आणि जगत रहतो, मरेपर्यंत जगत रहातो. तसा मी याबाबत मानव प्राण्याला दोष देत बसणार नाही. कारण मी स्वतः त्याच वंशाचा असल्याने, ‘..तेंव्हाची कळे!’ मला चांगलं कळतं. कारण जीवन हे सारं काही सोपं नाही. जीवनाच्या खर्‍या स्वरुपाकडे सोयीस्कर दूर्लक्ष करणे हीच जगण्याची गरज बनून रहाते, तेंव्हा कोण काय करु शकणार? जे या खर्‍या स्वरुपाशी सामना करण्याचं धाडस सुरुवातीच्या काळत नेटाने, शांत व स्थिरपणे दाखवू शकतात, तेच खरं तर पुढे आत्मिक समाधान मिळवून जीवनाचा खरा आनंद घेऊ शकतात.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;लेख लिहिता लिहाता बोलावल्याने मला जेवायला जावं लागलं आणि आता मला काय लिहायचं होतं? त्याची लिंक तुटली आहे. काय लिहिणार होतो मी? काहीच पत्ता लागत नाहीये. थोडावेळ थांबून विचार करतो. जाऊ दे! काही आठवत नाहीये! म्हणून खरं तर मला जे लिहायचं आहे ते लिहून पूर्ण केल्याशिवाय डिस्टर्ब झालेलं अजीबात आवडत नाही. पण काय करणार? आई दिवसभर काम करुन दमलेली असते. आमचं जेवण झालं म्हणजे तिला किचनची आवरा-आवर करुन दिवसभराचं काम संपवून आराम करता येतो. त्यामुळे तिला जास्त वाट पहायला लागू नये म्हणून लिहिता-लिहिताच ऊठलो. ठिक आहे! आठवलं मला! वाढदिवस!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;वाढदिवस! हा दिवस संपत आल्यानंतर जेंव्हा कोणी विचारतं, मग काय विशेष केलं आज? तेंव्हा काय सांगावं कळत नाही. हा रोजच्याच दिवसासारखा एक दिवस असतो. जसा उगावतो, तसाच मावळतो. तेच मन आणि तेच जीवन. मग सांगणार काय? लहानपणी वाटायचं आपला हा दिवस आपल्या जवळच्या लोकांनी खास करावा. मनात त्यावेळी कुठेतरी ही भावना असायची. आणि मग ते आपल्या अपेक्षेला उतरले नाहीत, तर मग स्वतःचीच आतून हलकीशी कीव वाटायची. पण आता मात्र तसं अजीबात काहीही वाटत नाही. अनेकदा तर मी स्वतःच माझा वाढदिवस विसरुन जातो. आणि तो कोणी साजरा करावा असंही मला वाटत नाही. कारण माझं जीवन इतरांनी साजरं करावं, असं त्यात काही नाहीये. पण वाढदिवशी जेंव्हा खूप सारे मित्र फेसबुकवर, मोबाईलवर किंवा प्रत्यक्षात शुभेच्छा देतात, तेंव्हा नक्कीच मनाला समाधान वाटतं. का वाटतं? याचं उत्तर कदाचीत माणूस हा जन्मतःच सामाजिक प्राणी आहे. आपल्याला एखाद्या दिवशी अगदी खास गृहित धरलं जात आहे, ही नक्कीच सुखावणारी बाब आहे. पण तसं कोणी गृहीत धरलं नाही, तर आता ते लक्षातही येत नाही. याच विचारांवर मी मागच्या वर्षी एक कविता लिहिल्याचं मला आठवतं. कविता मनात आली, त्यावेळी माझ्या जवळ कागद आणि पेन नव्हता. मग मी पेपरचा एक तुकडा फाडून घेतला आणि त्यावर पेन्सिलने ती कविता लिहिली. अनेक महिने ती माझ्या सॅकच्या एका कप्यात चुरगळून पडली होती. त्यानंतर आता ती कुठे आहे?, ते मला आठवत नाहीये. कदाचीत ती मी कुठेतरी जपून ठेवली असेल.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-4370436205783822481?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/4z9EXdylR1w" height="1" width="1"/&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/08/blog-post_13.html</feedburner:origLink></item><item><title>सर्वकाही इथेच</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/tDN1Smtt9n0/blog-post_11.html</link><category>हृदय</category><category>जीव</category><category>आनंद</category><category>चैतन्य</category><category>मन</category><category>आत्मा</category><category>श्वास</category><category>अश्रू</category><category>कण</category><category>दुःख</category><category>आक्रोश</category><category>अस्वस्थ</category><category>पृथ्वी</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Wed, 10 Aug 2011 21:31:26 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-4600870643053476638</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;अ&lt;/span&gt;स्वस्थता... मन आक्रोश करु लागतं. त्याला वाटतं कोणीतरी आपला आवाज ऐकावा, पण त्या आक्रोशाला आवाज नसतो. असते ती फक्त तडफड, बाहेर पडण्याची. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात जीव तुटू लागतो, पण निघून जात नाही. हातात फक्त एकच गोष्ट उरलेली असते, जड झालेला श्वास घेत राहणं आणि न संपणारी वेळ संपण्याची वाट पाहणं. दिवस उजाड, निर्जन, अगदी रुक्ष झालेला. निर्जिव शवालादेखील सोडू न ईच्छिणार्‍या गिधाडासारखा, भोवताली घिरट्या घालणारा, हजारो वर्षांचा दुष्काळ पडलेल्या एखाद्या वाळवंटासारखा. या वाळवंटात अश्रूही प्यावे लागतात. तितकंच अश्रूंचं महत्त्व. उरतो फक्त शून्य. ‘आशा’ शून्यात अडकून पडलेली. तिचीही तडफड.. अफाट दुःखात जीव विरघळताना बघून.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;रात्रीच्या शांततेत आतला आक्रोश अधिकच जाणवू लागतो. आणि तो थांबवणं त्या क्षणाला शक्य नसतं. एखाद्या भट्टीत टाकावं तसा अंतरात्मा जळू लागतो. मती गरगरु लागते. मन आग लागल्यासारखं सैरभैर धावू लागतं. हृदयाची गती वाढते, श्वास जड होऊ लागतो. जीवनाचं ओझं वाढू लागतं. त्याला पाय असतात काळाचे! प्रत्येक सेकंद म्हणजे एक पाऊल. कुठं जायचं आहे!? सार्‍या विश्वाचं ओझं मात्र वहायचं आहे. विश्वच ते! मनोविश्च! एखादी अशनी पृथ्वीवर येऊन आदळावी आणि क्षणार्धात जीवंत, चैतन्यशाली पृथ्वीचा लाव्हारस व्हावा, तसंच हे सारं... ह्याच क्षणात, पण कधीच न संपणारं.. चिरकाल.. अमर आत्म्याचं तडफडणंही तसंच चिरकाल! कुठं जावं? काय करावं? अवकाशानं या अबोल किंचाळीत फाटून जावं! धरणीनं या कंपणात दुभंगूण जावं. जीवात अडकलेल्या स्वप्नाचं उध्वस्त होणं म्हणजे जीवंतपणी मरणच.. तुझ्या तडफडण्याचा अंतही आता अंतच पाहिल. तू एकटा आहेस! अगदी निर्जन समुद्रात न पोहता येणार्‍या माणसासारखा... कोणाला हाक मारशील? कळून चुकशील! ...देव!? तो का येईल? तो तर तुटणार्‍या अंतरात्म्यात! तोही आज श्वास घेण्यासाठी तडफडत असेल..&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तृप्त असा श्वासऽ... प्रेमळ हृदय, आनंदात हरवून जाणारं मन, आत्मिक चैतन्य आणि उस्ताह. अल्हाददायक थंड हवाऽ... नाजूक स्पर्श करणार्‍या हलक्याशा हवेत तरंगत्या मनाने दूर अवकाशात जावं आणि तार्‍यांना आपल्या डोळ्यांत साठवत रहावं. अंतरंगात निखळ प्रतिबिंब, हलक्याशाच लाटाऽऽ एरवी गरजत्या अफाट वादळांना सामावून घेणारी माझी पृथ्वी, या असिमीत विश्वातून एका धुळीच्या कणाइतकीच दिसत आहे. ज्या कणावर विशाल महासागरांची निर्मिती झाली. मोठमोठे खंड सरकले, गगनाला भिडणार्‍या पर्वतरांगा उदयास आल्या. सूक्ष्म पेशींपासून सजीवांची निर्मिती झाली. विशाल डायनासोरच्या अनेक पिढ्यांनी लाखो वर्ष या कणावर राज्य केलं. अशनीचा तो प्रचंड आघात झाला. महाज्वालामुखी विस्फोट आकाशाला भिडले. नवीन जीव त्या कणाला आपलं समजू लागले..&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;खिडकीतून दूर पहात आपल्याच मनोविश्वात हरवून गेलेला.. प्रमेळ पाशात अडकून पडलेला, दुःखाच्या झर्‍यात वहावत गेलेला, दुसर्‍यांवर जळणारा, कुस्तितपणे हसणारा, चकाट्या पिटणारा आणि ‘आपण असे कोणीही नाही’ याचे समाधान बाळगणारा, स्वतःच्या विचारांशी ठाम असणारा, स्वतःला विचारवंत म्हणवणारा आणि खरंच विचारवंत असणारा, असं करेन, तसं करेन म्हणणारा, स्वप्न बाळगणारा, रडणारा, हसणारा, लहान, मोठा, मनोविश्वात भटकलेला आणि मरुन गेलेला.. आज ना उद्या होईल म्हणणारा आणि कधीच शक्य नाही म्हणून निराश झालेला, जड पावलाने जीवनाच्या नवीन वळणावर कशाचीच पर्वा न करता चालणारा, पावसावर गाणी लिहिणारा आणि जीवन असंच असतं म्हणणारा. महान संगितकार म्हणून नावारुपाला आलेला, ऑस्कर आणि नोबेल पुरस्कार विजेता, चाहते ज्यावर आपला जीव ओवाळून टाकतात असा कलाकार, स्वतः तो चाहत. रेडिओवरची गाणी ऐकत विचारात रमलेला.. ‘हा असं का वागतो!?’ म्हणणारा, प्रत्यक्षात तसं वागणारा, ओळखीची व्यक्ती दिसताच स्मितहास्य करणारा, खिशात हात घालून वाट पाहणारा, वाट पहात संपणारा.. कशाततरी जीव अडकलेला, आनंदाने बेभान झालेला, सातव्या आकाशात पोहचलेला, आगतिक झालेला ..प्रत्येकजण! याच एका कणावर क्षण बनून राहिला. अनेक मोठमोठ्या साम्राज्यांची निरंकूश सत्ता याच कणाच्या काही भागावर चालली, अमरपणाची स्वप्ने पहात मरुन गेली. त्यांच्या सभ्यता आणि संस्कृती कालांतराने याच कणात सामावून गेल्या.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-4600870643053476638?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/tDN1Smtt9n0" height="1" width="1"/&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/08/blog-post_11.html</feedburner:origLink></item><item><title>हिवाळ्यातील परीक्षेत</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/KAZFKapH7LU/blog-post_10.html</link><category>रस्ता</category><category>धामण</category><category>पेपर</category><category>घर</category><category>दारु</category><category>परीक्षा</category><category>डान्क्स</category><category>जीवन</category><category>लग्न</category><category>मित्र</category><category>डबा</category><category>सिगारेट</category><category>फ्लॅट</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Wed, 10 Aug 2011 10:32:55 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-7337078082022537368</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;ए&lt;/span&gt;कदा घरातून निघाल्यावर येणारं आव्हान स्विकारण्यास आपलं मन आपोआप तयार होतं ...पायर्‍या उतरणं हाही कसा आपल्या मनातलाच एक कप्पा आहे! कित्तीदा या पायर्‍या चढल्या असतील, उतरल्या असतील!? प्रत्येक वेळी एक वेगळं कारण घेऊन... ‘कधितरी मला या पायर्‍यांचीही साथ सोडावी लागेल, पण त्याचा विचार अत्ताच ‘या मनाला’ करायचा नहीये, म्हणून ते अलगत स्वतःला दुसर्‍या विषयांकडे वळवतं.’ बुट चोरीला गेल्यापासून वॉचमन या गेटचं दार बंद ठेवत आहे. तो आजारी असल्याने कधीकधी आत येताना मला देखील ओळखत नाही. मग मी त्याच्याकडे पाहायचंच सोडून दिलं... रोज शाळा सुटल्यानंतर ‘या रस्त्यावर’, शेजारच्या शाळेतून ‘मूर्ख चिल्यापिल्यांची’ गर्दी वाहू लागते. शाळा सुटण्याआधी त्यांचे आईवडील या शाळेच्या गेटसमोर शाळेकडे नजर लावून ताटकळत उभारलेले असतात. चिल्यापिल्यांवरुन मला चिल्यापिल्या पाली लक्षात येतात, ज्या उन्हाळ्याच्या दिवसात माझ्या रुममध्ये सगळीकडे पसरलेल्या वह्या-पुस्तकातून फिरायच्या... म्हणजे छोट्या पालींना मेंदू असतो!? त्या तर फर्शीवरुन इकडेतिकडे पळत असतातऽ... माणसाचं पिल्लू आणि पालीचं पिल्लू... दोघंही वेड्यासारखं पळत असतात!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;समोरुन एक कुत्रं दबक्या पावलांनी हेलकावे खात, माणसांकडे पहात पहात लयबध्द गतीने, रस्ता ओलांडून हळूहळू पलीकडच्या गल्लीत पळत गेलं. काय विचार करत असेल ते!? हमम्ऽऽ... काहितरी असेल... पण त्या विचारांत माणसांबद्दल नक्कीच काही भावना असतील. नेहमीप्रमाणेच बाहेर पडल्यावर आता आसपासच्या विश्चाची चाहूल लागली आहे. शेजारीच सळयांवर ‘ठणऽ ठणऽ ठणऽऽ’ असे जोरजोरात घाव घातले जात आहेत, त्या तिथे वेल्डिंगचं काम सुरु आहे. हळूहळू ‘त्याचा’ कानाला स्पर्श करणारा आवाज कमी कमी होत गेला. आपापल्या कामावर जाण्यासाठी रस्त्याच्या कडेने बसची, टमटमची वाट पहाणारी माणसं टप्याटप्यावर दिसत आहेत. एखाद्या प्रवाशाला थांबून गाडीत घेताना आणि नंतर निघताना होणारा टमटमचा ‘फट फट फट फट’ असा कमी-जास्त आवाजही ओळखीचाच आहे. रस्त्यावरुन दुचाकी, कार्स, बसेस, माल वाहतूक करणार्‍या रिक्षा यांचा आवाजही आता एकजीव होऊ पहात आहे. शेजारच्या दुकानात दोन लहान मुलं काही सामान घेत आपापसात गप्पा मारत आहेत. दुकानदारही काही शोधत आहे. ‘मी माझा मोबाईलही इथेच रिचार्ज करायला येतो... पण आज मला इथे थांबायचं नाहिये.’ आता मुख्य रस्ता सुरु झाला आहे. रस्ताच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या दुकानांच्या रांगा आहेत. कुठेही स्थिरता नाहीये...सर्वत्र काहितरी हालचाल सुरु आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;‘टमटम!’ पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा मला हे नाव विचित्र वाटलेलं... अजूनही मी जेंव्हा या नावावर विचार करतो, तेंव्हा मला ते विचित्रच वाटतं! त्यालाच ‘सिक्स सिटर’ असंही म्हणतात ... ‘एकानजरेत पाहिल्यावर तो मला फार पूर्वी अमच्या रुमशेजारी राहणारा, आळशी, घाणेरडा, पडीक डॉक्टर वाटला!’ ‘हा टमटम चालवायला लागला? तेही इतक्या लांब! आणिऽ ...नेमकं इथंच!? ‘स्टॅंड’ असं म्हणताच त्याने मला आत बसायची खूण केली. त्याचा चेहरा नीट न्यहाळत आत बसता बसता माझी खात्री झाली की हा ‘तो’ पडीक घाणेरडा डॉक्टर नाहीये.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;असं म्हणतात जीवन जगण्याचे दोनच प्रकार आहेत, एक जसं काहीच जादूई नाहीये आणि एक असं की, हे सारं विश्वच जादूनं भारलेलं आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास नव्हता. माझ्या मनात त्याच्याबद्दल शंका होती. पण कधीकधी आपल्या जीवनात असेही काही क्षण येतात, जिथे थांबून तुम्हाला स्वतःचा, या जीवनाचा सखोल विचार करावा लागतो. जीवन जगणं म्हणजे या समोरच्या गर्दीतून चालण्यासारखंच आहे. या उभ्या हिरव्यागार डोंगरांमधून हळूवार वाट काढण्यासारखं आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;फ्लॅटवर पोहचल्यावर मुलांनी माझं स्वागत फार काही आनंदानं केलं नाही. पण माझा त्यांना त्रास होणार नाही याची मला खात्री होती. ‘मी’ आल्यावर आभ्यासाला सुरुवात करेन, असं ‘आभ्यास न करण्याचं’ कारण विवेक इतरांना देत होता, तितक्यात मी त्याच्यासमोर हजर झालो. त्यामुळे इतक्या तणावातही उडालेल्या हास्याच्या कारंज्यांनी त्या रुमचं वातावरण चैतन्यदायी होऊन गेलं. "याला आपल्या रुमवर याआधीच उचलायला हवं होतं.", आपल्या विशिष्ट विनोदी शैलीत हसत हसत आदित्य म्हणाला. दुसर्‍या दिवशीच माझा पेपर होता, म्हणून मी कधी नाही ते डोकं पुस्तकात खुपसून आभ्यासाला लागलो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पेपर दिल्या दिल्या मला वाटलं तो चांगला गेला. पण नेहमीप्रमाणेच थोड्या वेळानंतर तो राहील, असं मला आतून वाटू लागलं. लहानपणी स्कॉलरशिप परिक्षेत परिणाम भोगल्यापासून, मी एकदा होऊन गेलेला पेपर पुन्हा पहात नाही. जे काही असेल ते देवावर सोपवतो किंवा कदाचीत येणार्‍या काळावर...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;दुसरा पेपर मी सोडून दिला. पण माझ्या समोरच्या मुलीनं तो चांगला लिहिला. आज मी परत घरी जाणार आहे. या सगळ्या गोष्टींपासून दूऽर. आता पुढचा पेपर एका आठवड्यानंतर आहे. घरी आई मला काळजीनं आभ्यास कर म्हणून सांगते. भैयाने मात्र माझ्या आभ्यासाबाबत टि.व्ही.शी तडजोड केलेली नाही. आणि त्याने तशी ती करावी, असं मला स्वतःलाही आतून वाटत नाही. टि.व्ही. वरही नेमकं या दिवसातच इतके छान कार्यक्रम का लागत आहेत! कोण जाणे!? आता मी दिवसांचा हिशेब करत आहे आणि थोडासा आभ्यासही... कारण उद्या कधी काल होऊन जातो, ते समजतच नाही!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;"आज आपल्याकडे एक हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्त्व येणार आहे" असं आदित्य इतरांना सांगत होता, इतक्यात मी माझी बॅग त्याच्यासमोर टेकवली. दरम्यान फ्लॅटवरच्या मुलांची परिक्षा सुरु झाली आहे. गेल्यावेळी आदित्यने त्याच्या रिसिटवरच्या दोन विषयांवर पेनने काट मारली होती. यावेळी येऊन पाहिलं तेंव्हा त्यावर आणखी दोन रेषांची भर पडली होती.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;अनेकांचे अनेक आलार्मस्‌‌ वाजून बंद झाल्यानंतर डोळे किलकिले करुन आपल्या आसपास अजून कोण उठलं आहे का? हे पाहण्याने आमच्या दिवसाची सुरुवात होते. कोण आभ्यास करत बसलं आहे का!? याची मात्र आमच्या फ्लॅटवर कोणालाही चिंता नसते. या इथे पहिलं काम असतं ते दात घासून, तोंड धुवून नाष्टा करण्याचं. त्यासाठी निघेपर्यंत नऊ वाजलेले असतात. मागं राहू नये म्हणून मी आता पायात सॉक्स शिवाय बुट कोंबायला सुरुवात केली आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पेपर वाचत वाचत चहा, पोहे खात, सिगरेट ओढत गप्पा मारेपर्यंत बराचसा वेळ निघून गेलेला असतो. मी स्वतः कधी सिगारेट ओढली नाही. पण शेजारी कोण ओढत असेल, त्यालाही विरोध केला नाही. आदित्यने मला त्याबाबत सुचवल्यावर मी म्हटलं, "जर खरोखरच असं केल्याने टेंन्शन गेलं असतं, तर मीही तुझ्याबरोबर रोज सिगरेट ओढली असती, दारु पिली असती. पण मला माहित आहे, असं केल्याने माझे प्रश्न सुटणार नाहीत. आणि तुलाही हे चांगलंच माहित आहे." आदित्यने माझ्याकडे पहात हलकंसं स्मितहास्य केलं. कोण माणूस कसा आहे!? हे मोजण्याचं एकक ‘दारु, सिगरेट’ होऊ शकत नाही, हे मी माझ्या मित्रांकडे पाहून सांगू शकतो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;नाष्टा केल्यानंतर काही वेळाने, फ्लॅटवर पोहचेपर्यंत मुलांना ‘आता डबा कधी येणार!?’ याची चिंता सतावू लागते. दुपारी एकदम उशीरा आलेला डबेवाला, मुलांच्या भावनांचा उद्रेक झेलायला नको म्हणून दबक्या पावलाने हळूच दरवाजा उघडून आत डबा सरकवून देतो आणि लगेच पळून जातो. पण आता मुलांचाही त्याबाबत सिक्स्थ सेंस डेव्हलप झाला आहे. मला कधीही जाणवलं नाही, पण त्यांना आता त्याच्या ‘दबक्या पावलांचा’ आवजही जाणवू लागला आहे. डबेवाला जीना उतरुन गाडीवर बसेपर्यंत, हे त्याच्यावर गॅलरीतून आगपखाड करुन समज देतात. यादम्यान आदित्य मात्र अगदीच शांत आहे. कारण त्याने त्याच्या मनात डबेवाल्यासाठी पैसे बुडवायची शिक्षा ठरवली आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आज आमच्या शेजारच्या ओढ्यात एक मोठी धामण निघाली. आकाशने तिला खूप वेळ पिकडून ठेवलं. आदित्य गावाला आपल्या घरी गेला होता. मी माझ्या मोबाईलवर त्याची व्हिडिओ शुटिंग करत होतो. इतक्यात आकाशला ‘ती’ चावली. त्याच्या बोटातून रक्त आलं. पण तो एकदम निवांत होता. शेजारीच विनोद उभा होता, रितेश गॅलरीत फोनवर बोलत होता. दोन दिवसांनी माझा पेपर आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;कालची रात्र आदित्यने आभ्यास करत जागून काढली. कड्याक्याची थंडी होती. आम्ही मध्यरात्री स्टँडवर कॉफी प्यायला गेलो होतो. मशिनमधून थेट प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये ओतली गेल्याने ‘ती’ कॉफी मला अधिकच आवडली. माझ्याकडे रात्री झोपण्यासाठी चांगलं पांघरुन किंवा गादी असं काहीही नव्हतं. मी माझी पुस्तकं शेजारी सरकवून तसंच कुडकुडत झोपी गेलो. पण थंडीमुळे रात्री अधूनमधून सारखं जाग येत होती. आणि तिथे डासही फार होते. आज सकाळपर्यंत आदित्यने मोठ्या निश्चयाने आभ्यास केला, आणि अचानकच परिक्षेला जाण्यापूर्वी काही तास... त्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याच्या रिसिटवर आता आणखी एका रेषेची भर पडली आहे. त्या रुममध्ये असलेल्या सगळ्यांनाच याची खात्री होती. मी कधीच इतर मुलांसारखा परिक्षेबाबत हुशार नव्हतो. पण त्या फ्लॅटवर मात्र मी ‘वासरांत लंगडी गाय’ बनलो आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;माझा आजचा पेपर चांगला गेला. माझ्या मागे बसलेल्या मुलाला मी माझा सगळा पेपर दाखवला. त्यानंतर माझी ईच्छा नसतानाही मागून चिमटा काढून त्याने मला त्याचा पेपर बघायला लावला. शेवटी त्याच्या समाधानासाठी मी बघितल्यासारखं केलं... अशा मुलाला का मी माझा पेपर दाखवला!? मी स्वतःवरच खूप चिडलो होतो. ‘दान हे सत्पात्रीच असावं’ हे मला आज नव्याने समजलं.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आज विवेकचाही माझ्याबरोबर पेपर होता. पण त्याने तो दिला नाही. सध्या तो फ्लॅटवर दारुचे पेग रिकामे करुन येतो. पण यासाठी मी त्याला दोष देणार नाही. मी त्याला समजू शकतो. सध्यातरी तसं करण्याशिवाय कदाचीत त्याच्या हातात काहीच नाहीये, असं त्याचे डोळे सांगतात. तो पुढच्या परिक्षेपर्यंत नक्की सावरेल, याचा मला आतून विश्वास आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आता माझा शेवटचा एकच पेपर उरला आहे. आदित्यचे अजून बरेच पेपर उरले आहेत, त्याने यावेळी जिद्दीने लढायचं ठरवलेलं, पण त्यांचं यापुढील भवितव्य अधांतरीच म्हणावं लागेल... त्याला आवडणार्‍या मुलीचं लग्न त्याच्याच एका नाआवडत्या मित्राबरोबर ठरल्याचं, काल रात्रीच त्याला फोनवरुन समजलं... अशा तणावपूर्ण परिस्थितीतही तो स्वतःवर ओढावलेल्या प्रसंगावर हास्यविनोद करत होता. आपल्या डोक्यावरचं ओझं लवकारात लवकर दूर सारणं, हे कोणीही त्याच्याकडूनच शिकावं! आनंदबरोबर तो रात्री बराच वेळ ‘बिअर बार’ मध्ये बसला होता. त्याचा मनोनिग्रह आज कोलमडून पडला.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;कधीकधी रात्री लाईट बंद करुन आम्ही शेजारच्या ईमारतीत चालणारा डान्क्स क्लास पहात बसतो. त्या ईमारतीतून कोणी आम्हाला अचानक पाहिलं, तर त्यांना आमच्या रुमच्या खिडकीत, अंधारातून त्यांच्याकडेच पाहणारी एकावर एक अशी तीन तोंडं दिसतील... आणि होऽ एक तोंड गॅलीरीच्या दरवाज्यातून डोकावताना दिसेल. आदित्यचा आमच्या रुममध्ये त्या म्युझिकवर चालणारा ‘जगावेगळा नाच’ हा मात्र अगदी पाहण्यासारखा असतो! माझ्याप्रमाणेच तोही आता आपल्या घरी परतला आहे...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;~ नोव्हेंबर २००९ ~&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-7337078082022537368?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/KAZFKapH7LU" height="1" width="1"/&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/08/blog-post_10.html</feedburner:origLink></item><item><title>फोटो, वातावरण, बाळ, काम</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/7NIeBoVvHGs/blog-post_09.html</link><category>हृदय</category><category>जीजू</category><category>रोग</category><category>मन</category><category>वातावरण</category><category>बाळ</category><category>काम</category><category>ताई</category><category>आजार</category><category>हवा</category><category>फोटो</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Tue, 09 Aug 2011 09:07:12 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-4644535938661739954</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;का&lt;/span&gt;ल खरं तर सांगायचंच राहून गेलं.. जीजूंनी आणि ताईने तिथे आलेल्या सगळ्यांचे फोटो काढायला सांगितलं होतं, पण एका व्यक्तिचा फोटो काढायचाच राहून गेला! कोण असेल? ‘मी!’ सगळ्यांचे फोटो काढले आणि माझाच फोटो काढायचा राहून गेला. शेवटी माऊस भाऊ माझा फोटो काढणार होता, पण तो एका कामासाठी बाहेर गेलेला आणि जीजूंकडे कॅमेरा परत दिला, तेंव्हा त्यांचे मित्र आले होते. माझा फोटो काढायचा राहिलाय, हे माझ्या स्वतःच्याच लक्षात राहिलं नाही. काल मैत्रिण फोनवर म्हणाली, ‘सगळे फोटो पाहणार! कोण फोटो काढले आहेत, हे कोणी विचारणार नाही.’ मी म्हटलं, ‘विचारतील ना! इतके खराब फोटो कोण काढले आहेत!’ ताई म्हणाली, ‘तू कोणाला तरी फोटो काढायला सांगायला हवं होतं.’ पण आपला फोटो काढून घेणं, हे माझ्यासाठी कदाचीत तितकंसं महत्त्वाचं नसावं, कारण माझ्या ते लक्षातच राहिलं नाही. पण आता वाटतं की, कसाही फोटो आला असता, तरी एक आठवण म्हणून तो माझ्याजवळ हवा होता.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;सध्याचं वातावरण काही खास वाटत नाही. साथीच्या रोगांचा सर्वत्र वावर दिसत आहे. इन्व्हर्टरवाला आणि टि.व्ही. वाला, दोघंही बोलावलं तेंव्हा आजारी होते. नंतर ते येऊन गेले. टि.व्ही. तला एक पार्ट काढून नेल्याने टि.व्ही. सध्या बंदच आहे. इन्व्हर्टरही नेलेला आहे. त्याबदल्यात त्यांनी दुसरा सध्या तात्पुरता बसवला आहे. माझा भाऊही पर्वा तापाने फणफणला होता. मलाही मागे दोनदा सर्दीने नांदी दिली होती, पण वेळीच एक गोळी खाल्याने, पुढच्या अनेक गोळ्या मला खाव्या लागल्या नाहीत. आजही तिसर्‍यांदा अगदी तेच घडलं. सध्या इथे हवेमध्ये बोचणारी थंडी आहे. आजारपण नसेल, तर ही हवाही कधीकधी हवीहवीशी वाटते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;बाळ आता छानसं स्मितहास्य देऊ लागलं आहे. आपण तिच्याशीच काही बोलत आहे, हे तिला समजतंय, याची पोचपावतीच कदाचीत ती त्या स्मितहास्यातून देत असेल. खूष असताना ती तिच्या भाषेत काही बोलतही असते! काय माहित! कदाचीत ती तिचं आनंदाचं गाणं गुणगुणत असेल. आता ती लवकरच तीन महिन्यांची होईल. रविवारी ती आपल्या घरी जाणार आहे. तेंव्हा मी ताईला एक जीमेलचं अकाऊंट काढून दिलं आहे. आणि रोज कमीतकमी काही वेळ तरी आम्हाला व्हिडिओ चॅटवर या ‘चिऊताईचं’ दर्शन घडव म्हणून सांगितलं आहे. पुढच्या वेळी येईल तेंव्हा ती आम्हाला पूर्ण विसरलेली असेल, असा विचार केला की हुरहुर वाटते. पण तसं वाटण्याचं खरं तर काही कारण नाही. मनाचं आपलं उगाच काहीही! दिवाळीही आता फार दूर नाहीये.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;एक आठवडा झाला, मी ठरवल्याप्रमाणं कामं करत आहे, असं मला वाटत नाही. इन्फेक्शनमुळं आजचा दिवसही तसा थकव्यामधेच वाया गेला. एकाग्रतेची कमी आणि आपल्याला नेमकं काय हवं आहे? याचा विचार न करणं, हृदय सांगत आहे, त्यात मनाचा इंटरफेअर होऊ देणं, आणि यात वेळ वाया जाणं, यातून कुठेतरी बाहेर यायला हवं. हृदयाकडून निर्णयाची फाईल मनाकडे गेली, की ते असंख्य नियमांकडे बोट दाखवून ती फाईल संमत होऊ देत नाही. त्यामुळे मनाच्या या अनियंत्रित भ्रष्ट कारभाराला कुठेतरी वेळीच आळा घातला पाहिजे. अण्णा हजारे जसं उपोषण, सत्याग्रह करत आहेत, तसं मी कमीतकमी नामःस्मरण तरी करायलाच हवं. हे जितकं सोपं आहे, तितकंच अवघड!&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-4644535938661739954?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/7NIeBoVvHGs" height="1" width="1"/&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/08/blog-post_09.html</feedburner:origLink></item><item><title>नाव ठेवण्याचा कार्यक्रम</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/BO2ufpfJLDM/blog-post_08.html</link><category>जीजू</category><category>कार्यक्रम</category><category>पिढी</category><category>कॅमेरा</category><category>महागाई</category><category>नाव</category><category>विचार</category><category>व्हिडिओ</category><category>ताई</category><category>सामाजिक</category><category>फोटो</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Sun, 07 Aug 2011 23:50:07 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-5898840631393246858</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;का&lt;/span&gt;ल माझ्या बहिणीच्या मुलीचा, भाचीचा, नाव ठेवायचा कार्यक्रम होता. त्यासाठी दूरवरुन पाहूणे आले होते. तसं सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण दिलेलंच होतं. जीजूंनी आलेल्या सगळ्या पाहूण्यांचे फोटो काढायचं काम&amp;nbsp;माझ्याकडे&amp;nbsp;दिलं होतं. मी गेलो तेंव्हा कार्यक्रम सुरु झाला होता. जीजू त्या कार्यक्रमाचे फोटो काढत होते. मी आल्याचं त्यांनी पाहिलं. ते म्हणाले, ‘तुझीच वाट पाहत होतो.’ त्यांनी त्यांचा कॅमेरा माझ्याकडे देत व्हिडिओ शुटिंग घ्यायला सांगितलं आणि ते आलेल्या इतर पाहूण्यांकडे लक्ष द्यायला निघून गेले. पण नंतर माझ्या लक्षात आलं, आपल्याला व्हिडिओ शुटिंगचा मोड कसा सुरु करायचा तेच मुळात माहित नाही. कार्यक्रम सुरु होता. रेकॉर्डिंग करण्यायोग्य एक एक क्षण निघून जात होता. मी पार गोंधळून गेलो. जीजू तर आसपास दिसत नव्हते आणि त्यांनी मला इतक्या विश्वासानं कॅमेरा हातात दिलेला की, त्यांनाच हा इतका बेसिक प्रश्न विचारनं म्हणजे.. मी याला विचारलं, त्याला विचारलं, पण कोणालाच काही सांगता येईना. इतका महागडा कॅमेरा, ही-ती बटणं दाबून त्यावर काही प्रयोगही करु वाटेनात. माझी ही घालमेल माझ्या ताईच्या लक्षात आली आणि मग तिने जवळ बोलावलं. मी तिला समस्या सांगितली. तिने मला व्हिडिओ मोड कसा सुरु करायचा ते सांगितलं. ..शेवटी एकदाचं मी व्हिडिओ शुटिंग घ्यायला सुरुवात केली.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;त्या हॉलमध्ये सगळीकडे बायकाच होत्या आणि जवळपास सर्वच अनोळखी. काही इकडच्या, काही तिकडच्या. त्यामुळे आसपास फिरुन कॅमेराचा अँगल न बदलता, एकाच ठिकाणी स्थिर उभा राहून मी कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करत होतो. ताईने मला परत बोलावून घेतलं आणि अँगल बदलण्यास सांगितलं. नाव ठेवायचा कार्यक्रम अतिशय उत्तम, छान झाला. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. मी जीजूंकडे कॅमेरा देण्यास गेलो, तेंव्हा जीजूंनी मला जेवताना सगळ्यांचे फोटो काढायला सांगितले. त्याप्रमाणे बराच वेळ माझा फोटो काढण्याचा प्रयत्न चालू होता. पण जेवणाच्या हॉल मध्ये मंद प्रकाश असल्याने, फोटो काही फारसे छान येत नव्हते. मोठ्ठा फ्लॅश होताच! पण शेवटी नैसर्गिक प्रकाश तो नैसर्गिक प्रकाश! मी छान फोटो काढतो असं ताईला वाटतं, आणि शिवाय एकंदरीत दृष्ट्या मीच एक कॅमेरा सांभाळण्यासारखा त्या तिथे उमेदवार असल्याने, कॅमेरा माझ्याकडे होता. पण इथे फोटो काढणं एक आव्हान होतं. सगळे कार्यक्रमात व्यस्त होते, कोणीही फोटोसाठी तयार होऊन बसलं नव्हतं. सारखं कोणी ना कोणी मध्ये येत होतं. रात्र होती, प्रकाश व्यवस्थित नव्हता. कसे-तसे फोटो काढले आहेत. आता ताईचं समाधान झालं नाही म्हणजे, सगळी मेहनत वाया!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;काहीही धावपळ न होता, कार्यक्रम अगदी व्यवस्थित, शांततेत, उत्तमरीत्या पार पडला. ताईच्या लग्नानंतर प्रथमच दोन्हीकडचे बरेचजण एकत्र जमले होते. सकाळीच दोन आत्या, काका आणि माझा माऊस भाऊ घरी आले. त्यानंतर दुपारहून काका, काकी, मामा, मामी, मामेभाऊ घरी आले. माझा मावस भाऊ, मामेभाऊ आणि मी, त्यानंतर गॅलरीतून समोरचा डोंगर पहात बराच वेळ गप्पा मारत होतो. समाजिक प्रश्नांवर आम्ही बोलत होतो. आतही आमच्यापेक्षा मोठ्या लोकांचं तसंच काही चाललं असेल. मागच्या पिढीच्या याच विषयावरील गप्पा आणि या पिढीच्या या विषयावरील गप्पा यांमध्ये वैचारिक सखोलतेचा फरक दिसून येतो. मागच्या पिढीची वैचारिक सखोलता काहीशी कमीच आहे. नेमका प्रश्न काय आहे! ते जाणण्यातच हे कमी पडताना दिसतात. म्हणजे हे मी आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांबद्दल बोलत आहे. असामान्य लोक हे तिन्ही काळात सखोल दृष्टि बाळगून असतात. त्यांचे विचार चिरंतर असतात.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;कालच्या कार्यक्रमात असं अगदी काहीही झालं नाही, पण आपल्या इथे कार्यक्रम म्हटलं की, मान-अपमान हा त्याचा अविभाज्य भाग आला. मला कसली साडी घेतली नी तुला कसली साडी घेतली. हा बोलवूनही आला नाही किंवा आम्हाला तर बोलवलंही नाही. जो बोलवूनही आला नाही, त्याला आपण समजून घेतलं पाहिजे. आपण आपलं मनापासून बोलावलं, प्रश्न मिटला. तो आला नाही, याचा अर्थ अनेकदा त्याची काही वैयक्तिक कारणं असतात. जर एखाद्याला बोलावलं नसेल, तर त्याने आपल्याला का बोलावलं नाही? याचा विचार करायला हवा. बोलावलं नाही, यामागे राग किंवा ‘मुद्दाम’ हे कारण नसून, न बोलावणं ही गरज बनते, तेंव्हा न बोलावलेल्या व्यक्तिने चिडण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरिक्षण करायला हवं. कपड्यांच्या बाबतीत बोलायचं तर, देणार्‍याने आपल्यापरीने प्रत्येकाला योग्य ते दिलेलं असतं. प्रत्येकानं आपापल्याजवळ ठेवावं. मला कसं-तुला कसं करायची काय गरज आहे? पण आजकालची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा समजूतदार दिसून येते. याचं कारण असल्या रिकाम्या गोष्टी करत बसायला वेळ आहे कोणाकडे? सगळे समजू्तदार आहेत, ते ऐकमेकांना समजून घेतात आणि आपापल्या कामाला लागतात.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आपल्या इथे कार्यक्रमांना होणारा खर्च! ही देखिल विचार करण्यासारखी गोष्ट असून, आजकालच्या महागाईत हजारो रुपये अगदी सहज खर्च होतात. आणि तरी देखिल शेवटी मनात अशी रुखरुख राहू शकते की, आपण कमी पडलो, अजून करायला हवं होतं. महागाई हा वेगळा विषय आहे, पण छोट्या छोट्या गोष्टींवर होणारा मोठा-मोठा खर्च पाहून वाटतं, गरीब लोकं काय करत असतील!? १० रुपयाला आता काही किंमत राहीली नाही. १००-५०० च्या नोटा चलनी झाल्या आहेत. हा ‘लेख नाव ठेवण्याचा कार्यक्रम’ असा होता. आणि या लेखात मला ‘सामाजिक परिस्थितीला’ ‘नावं ठेवण्याचा कार्यक्रम’ करायचा नाहीये. त्यामुळे इथेच माझा हा लेख आवरता घेतो.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-5898840631393246858?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/BO2ufpfJLDM" height="1" width="1"/&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/08/blog-post_08.html</feedburner:origLink></item><item><title>कोणाला काय?</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/sXg_KjWRQM4/blog-post.html</link><category>मन</category><category>अपघात</category><category>समाज</category><category>मदत</category><category>दान</category><category>काम</category><category>जबाबदारी</category><category>सत्पात्री</category><category>इन्व्हर्टर</category><category>शास्वत</category><category>निर्लज्ज</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Thu, 04 Aug 2011 08:04:22 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-3247402690071628799</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;आ&lt;/span&gt;ज अनेक दिवसांनंतर दिवसभर लाईट नसण्याचा अनुभव घेतला. इन्व्हर्टरने ऐनवेळी काही साथ दिली नाही आणि आता इन्व्हर्टरवाल्याला पुन्हा एकदा बोलवण्यात आले आहे. हे लोक आपली जबाबदारी व्यवस्थित का पार पाडत नाहीत? आपलं काम जबाबदारीने पूर्ण करायला हवं, हे या लोकांना कळतं की नाही! पहिल्यांदा हा माणूस जेंव्हा इन्व्हर्टर बसवण्यास आला, तेंव्हा हा एक साधा कामगार असूनही आई-पप्पा त्याला अगदी सन्मानाने बोलत होते, वागवत होते आणि मग याचं काय सांगता! याला काय वाटलं काय माहित!? हा आई-पप्पांनाच नोकरासारखं हिडिस-फिडिस करुन बोलू लागला, टेबल आणा, स्टुल आणा, मला असंच पाहिजे, तसंच पाहिजे करु लागला, चाक-चुक करु लागला, तेंव्हा मग माझ्या पप्पांचाही सहनशक्तिचा बांध तुटला आणि मग त्यांनी त्या माणसाला असा काही झापला म्हणून सांगता! की त्याला त्याची खरी लायकीच दाखवून दिली. पप्पा म्हणाले, आम्हाला तुमच्याकडून काम करुन घ्यायचेच नाही. तुम्ही ज्या कामासाठी आला आहात, त्यासाठी आम्ही पैशे मोजले आहेत, काही फुकट करुन घेत नाहीये काम! असा धाक दाखवताच, सरड्यासारखा रंग बदलून तो आपल्या लायकीप्रमाणे वागू लागला. म्हणून समाजाबरोबर आपण कितीही चांगलं वागायचं ठरवलं असेल, तरी सरसकट सगळ्यांनाच एका पारड्यात तोलता येत नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;समाजात अशी काही बिंडोक आणि हीन मनोवृत्तीची अनेक माणसं आहेत, की ज्यांना आपण मदत करायला गेलात, तर ते आपल्याला ‘कसा मूर्खासारखं फसत आहे’ म्हणून आपल्या मागे हसतील आणि जर त्यांना मदत केली नाहीत, तर मागे आपल्याला शिव्या घालायलाही कमी करणार नाहीत. त्यामुळे अशा लोकांच्या वाटेला जायचंच नाही. मदत जरुर करावी, मला तर मदत करायला खूप आवडतं! मी माझ्या कमाईचा काही भाग तरी समाजकल्याणासाठी वापरणार! हे मी आधिच ठरवलेलं आहे. कारण त्यातून आत्मिक समाधान मिळतं. पण दान हे सत्पात्रीच असावं, हे माझ्या मनात लहानपणापासूनच पक्कं बसलं आहे. याच अर्थाचा एक संस्कृत श्लोक आम्हाला शालेय आभ्यासक्रमात होता. तो मी आता विसरलो आहे. पण जर कोणाला त्याची आठवण असेल, तर कृपया तो खाली प्रतिक्रिया देऊन लिहावा. दान करताना माझी दोन तत्त्व असणार आहेत. दान हे ‘सत्पात्री’ असावं आणि ‘शास्वत’ असावं. ‘शास्वत’ अशा अर्थाने की, या दानाचा मानवी जीवनावर दिर्घकालीन कायमस्वरुपी चांगला परिणाम व्हावा. समस्या ही वरवर सुटण्याऐवजी त्या समस्येचे मूळ शोधून ती दूर करण्यात यावी.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तर इन्व्हर्टरचं वायरिंग हे त्या माणसाने नीट केलेलंच नाही! शिवाय इन्व्हर्टर बसवताना केलेल्या चुकीच्या वायरिंगमुळे TV दुरुस्तीचा नाहक भुरदंड मागे भोगावा लागला होता. &lt;a href="http://www.anudini.in/2011/06/blog-post.html" target="_new&amp;quot;"&gt;याबाबत मागे मी लिहिलं&lt;/a&gt; होतंच! आताही TV सुरु होताना दिसत नाहीय़े. त्याचा योग्य तो मोबदला देण्यात आल्यानंतरही आम्हाला त्रास हा होतोच आहे, आणि शिवाय त्यालाही वारंवर आमच्या घरी ये-जा करावी लागते. हे लोक एकदाच व्यवस्थित दर्जेदार काम का करत नाहीत? त्यांनाही त्रास नाही आणि मग आम्हालाही त्रास नाही! शिवाय आता इन्व्हर्टरसाठी आम्ही याचं नाव आमच्या परिचितांना सुचवनं शक्य आहे का? हे लोक दिर्घकालीन सेवांसंदर्भात नात्यांवर का भर देत नाहीत? यात यांचंच नुकसान आहे. पण शेवटी त्यांनीच ते अपयशी जीवन त्यांच्यासाठी निवडलेलं असतं! त्याला कोण काय करणार? एव्हाना लाईट आली आहे, पण सकाळी सांगूनही अजूनही तो माणूस काही आलेला नाही. म्हणजे आता याला परत फोन करा! नाहीतरी तो आल्यानंतर त्या मूर्ख माणसाला कितपत समजेल!? आणि त्याची ईच्छाशक्ति काय आहे? हाही एक प्रश्नच आहे! हे पहा! ही ओळ लिहितोय इतक्यात लाईट गेली. इतके हजार रुपये खर्चून काही उपयोग झाला का? की ते कमवण्यासाठी कोणाला काहीच कष्ट झालं नव्हतं? वरुन वायरिंग नीट झालेलं नसल्याने अपघाताची भिती वाटते ती वेगळीच!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आजच्याच ‘सकाळ’ वर्तमानपत्रात एक बातमी आहे पहा! त्यात महामार्गावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्याचे चित्र आहे. वर्षानुवर्ष दर ६०-७० किलोमीटर मागं २४ तास अगणित रुपयांचा टोल वसूल करुन असे अपघातास कारणीभूत खड्डे वेळीच न बुजवणार्‍यांना लाजाच कशा वाटत नाही!? हे एक आश्चर्यच आहे! जबाबदारी नावाची काही गोष्ट आहे की नाही, अशा अपघातांनंतर आपल्याला मन नावाची काही गोष्ट खाते की नाही! माणसं इतकी बेजबाबदार आणि निर्लज्ज कशी काय असू शकतात? मी स्वतः अशा एका खड्यामुळे झालेल्या अपघातात एकदा आठवडाभर दवाखान्यात&amp;nbsp;अॅडमिट होतो. त्यावेळी त्या खड्यामुळे तिथे अनेक अपघात झाल्याचे तिथल्या आसपासच्या दुकानदारांनी सांगितले होते. आपले मन, आत्मा कुठे विकून आलेले असतात हे लोक! काय माहित!? रात्री जेवताना यांना स्वतःबद्दल लाजा बर्‍या वाटत नाहीत! निर्लज्ज! इथे आता एका उड्डाणपुलाचे काम वर्ष होऊन गेले तरी चालूच आहे! आता तर आहे त्या अवस्थेत बंद आहे! मग लोकांना रस्ता छोटा पडला काय? लोक तिथल्या वाळूवरुन घसरुन मेले काय? कोणाला काय? स्वतःचं मन निर्लज्ज आहे, तोपर्यंत बेजाबदारपणे कामं करुन त्याच कामाच्या पैशांतून रात्री निर्लज्जासारखं आपलं पोट भरायचं! की झालं!&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-3247402690071628799?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/sXg_KjWRQM4" height="1" width="1"/&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/08/blog-post.html</feedburner:origLink></item><item><title>माझ्या मित्राचं स्वप्न</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/HRrz1USgqnw/blog-post_21.html</link><category>परिक्षा</category><category>अणुप्रकल्प</category><category>मुख्यमंत्री</category><category>मित्र</category><category>स्वप्न</category><category>समस्या</category><category>विषय</category><category>आभ्यास</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Mon, 20 Jun 2011 23:38:41 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-8695000677920050535</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;आ&lt;/span&gt;ज सकाळी मला एक स्वप्न पडलं. त्यात कॉलेजने सगळ्या इव्हेंटचं अगदी बारिक-सारिक सविस्तर रेकॉर्डिंग केलं होतं. या रेकॉर्डिंगचं वैशिष्ट्य असं होतं की, मी आणि कोणीही त्यात शिरुन पुन्हा ते इव्हेंटचे दिवस आहेत तसे जगू शकणार होतो. जाग आली! स्वप्न संपलं! हे स्वप्न होतं हे समजल्यानंतर मनाला थोडीशी हुरहुर वाटली. सुंदर स्वप्नातून जाग आली की, बेकार वाटू लागतं.. आणि रात्री भुताच्या स्वप्नातून जाग आली की वाटतं, बरं झालं हे स्वप्न होतं! तर माझ्या या स्वप्नावरुन मला माझ्या मित्राचं स्वप्न आठवलं, ते स्वप्न मी इथे सांगत आहे. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;सुचना – ही कथा सत्य जीवनातील एका स्वप्नावर आधारीत आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कधी नव्हे ते वर्षाभराचा आभ्यास परिक्षेच्या आदल्या दिवशी उरकून तो खूप दमला होता. बरं! ‘मायक्रोकंट्रोलर’ नावाचा हा विषयही असा नव्हता की वर्षभराचा सर्व आभ्यास एका रात्रीत संपेल. त्यामुळे विषय उरकला असंच म्हणावं लागेल. अपेक्षेप्रमाणे त्याला तो विषय तसा तळ्यात-मळ्यातच गेला. कधी नव्हे ते अनेक महिन्यांमधून सलग इतके तास आभ्यास करण्याचं दिव्य त्याने पेललं होतं. कारण याआधी गचकलेल्या अनेक विषयांपैकी एखाद-दुसर्‍याचा असा आभ्यास त्याने केला असेल, तर तो कदाचीत सहा महिन्यांपूर्वी मागच्या सेमलाच! &lt;br /&gt;&lt;br /&gt;परिक्षेहून आल्यानंतर तो थोडासा हताश होता. मेंदूनं इमरजन्सी मध्ये तरी किती काम करायचं ना! तो आता थोडासा दमलाही होता. त्या एका दिवसात त्या विषयाचं त्याच्यावर इतकं बंबार्डिंग झालं होतं की, डोळ्यांसमोर अजूनही निरनिराळे प्रोग्रॅम आणि कोड घुमत होते. घरी येऊन विचार करत पडल्या पडल्या त्या दमलेल्या विचारांतच झोप कधी लागली, ते त्याला देखील समजलं नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जैतापूरच्या नवनिर्मित अणुप्रकल्पात काही मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. कितीही मोठे तंत्रज्ञ आणले, शास्त्रज्ञ बोलावले तरी पेचप्रसंग काही सुटयाचं नाव घेत नव्हता. तिथे प्रकल्पावर काम करणारे सगळेच हैराण झाले, त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच याबाबत काहीतरी उपाय करण्याबाबत गळ घातली. मुख्यमंत्रीही चिंताग्रस्त झाले. त्यांनी आपल्या सचिवांना याबाबत विचारलं. तेंव्हा त्याने त्यांना काही सल्ला दिला आणि ही समस्या सोडवू शकेल अशा एकाच माणसाला आपण जाणत असल्याचं सांगितलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एक दिवस एक हेलिकॉप्टर वार्‍याला थाड-थाड कापत कराडमध्ये उतरलं. त्यातून मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हान उतरले. उतराच त्यांनी याचं (माझ्या मित्राचं) घर कुठे आहे म्हणून आसपासच्या लोकांना विचारलं. पत्ता शोधत शोधत ते त्याच्या घरी पोहचले. हा त्यांना पाहून अगदी आश्चर्यचकित झाला! तेंव्हा त्यांनी त्याला आपल्या येण्याचं कारण सांगितलं आणि काही करुन अणुप्रकल्पात निर्माण झालेली समस्या सोडवण्याची गळ घातली. याने त्यांना आपल्यापरिने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि मग दोघांनीही हेलिकॉप्टरने जैतापूरच्या अणुप्रकल्पाच्या दिशेने कुच केली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तिथे येऊन त्याने प्रकल्पाची सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. प्रकल्पाबाबत माहिती घेतली, सर्व प्रकल्प तपासून पाहिला, तेंव्हा त्याला केवळ ‘मायक्रोकंट्रोलर बेस्ड सिस्टिम’ मध्ये एक छोटासा बिघाड असल्याचं दिसून आलं. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपला आभ्यास आणि ज्ञान याचा वापर करुन ती समस्या सोडवली, तेंव्हा मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हान त्याच्यावर भलतेच खुष झाले. ते त्याला म्हणाले, ‘तुम्ही आमच्यासाठी आपला बहुमूल्य वेळ काढून इतकं काही केलंत, सर्व समस्या सोडवलीत. आता आम्हालाही आपल्यासाठी काही करायचं आहे. तुम्हाला आमच्याकडून काय हवं असेल ते सांगा!’ &lt;br /&gt;&lt;br /&gt;‘..तेव्हडा माझा ‘मायक्रोकंट्रोलर’ चा पेपर काढा की!’ हा बोलून गेला! &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-8695000677920050535?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/HRrz1USgqnw" height="1" width="1"/&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/06/blog-post_21.html</feedburner:origLink></item><item><title>मुलीचं स्थळ</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/gsus7XPLXVQ/blog-post_20.html</link><category>घर</category><category>योग</category><category>मुलगी</category><category>आई</category><category>पाय</category><category>भाऊ</category><category>स्थळ</category><category>वेळ</category><category>स्वभाव</category><category>गोरी</category><category>लग्न</category><category>आयुष्य</category><category>पारख</category><category>फोटो</category><category>लुक</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Sun, 19 Jun 2011 20:50:57 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-6584071275737439004</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;का&lt;/span&gt;ल भावाला पहायला पाहुणे आले होते. खरं तर पद्धतीनुसार आम्हीच त्यांच्याकडे जायला हवं, पण वेळेचं गणित जुळवता जुळवता त्यांनीच आमच्याकडे यायचं ठरलं. फोटो मध्ये मुलगी चांगली दिसत होती, पण प्रत्यक्षात ती काही खास वाटली नाही. हे आता नेहमीचंच होऊन गेलं आहे. फोटो चांगला असतो, पण प्रत्यक्षात रुप काही निराळंच असतं. चांगला निघालेला फोटो देणं हे विचाराला सुसंगतच आहे, पण काही जण अगदीच गोरापान फोटो द्यायचे आणि मुलगी मात्र एकदम काळी असायची! हा प्रकार मला काही पटत नाही. प्रत्यक्ष मुलीला न पाहता, फोटो पाहूनच कोणी लग्नाला तयार होतं का? मग असं कशाला करायचं ना! कदाचीत मुलाने कमीतकमी आपल्या मुलीला पाहायला तरी यावं, अशी त्यामागील अपेक्षा असेल. पण वेळ जास्त असतो आणि पोहचायचं अंतर कमी असतं का!? मी त्यांच्या भावना समजू शकतो, पण खोटं कशाला ना! &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;तसं पाहिलं तर माझा भाऊ माझ्यापेक्षाही गोरा आहे, पण त्याला सावळी मुलगी आनंदाने चालेल. माझ्या आईलाही गोरेपणाचं काही नाही. मला आधी वाटायचं मुलगी अगदी गोरीपान असावी, पण आता थोडीफार कमी गोरी असली तरी माझीही काही हरकत नाही. मी गोरीपणा बद्दल बोलत आहे, याचा अर्थ असा नाहीये की आजची मुलगी गोरी नव्हती. पण तिच्यात तो ‘लुक’ नव्हता जसा आम्हाला हवा आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाकी ते गेल्यानंतर ती स्वभावाने चांगली असल्याचे सर्टिफिकेट माझ्या आईने&amp;nbsp; लगेच देऊन टाकले. तिचे मुलींच्या बारिक-सारिक हलचालींकडे लक्ष असते. कारण अशा लहान-सहान गोष्टींमधूनच माणसाच्या खर्‍या स्वरुपाचा अंदाज येऊ शकतो. उदाहरणार्थ, तिने चमचे घेताना ते धुऊन घेतले, हे माझ्या आईला आवडलं. मोठ्या गोष्टींकडे, उदाहरणार्थ बोलणं, सर्वांचं लक्ष असतं, असं समजून एखादी व्यक्ति आपण नाही ते दाखवू शकते. पण छोट्या छोट्या गोष्टी ती सहज सबकॉन्शिअस माईंडने, सवयीने नकळत करत राहते. त्यामुळे यातूनच एखाद्या व्यक्तिची खरी पारख करणं अधिक सोयीस्कर ठरेल, असं मला वाटतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मागे एकदा काही वर्षांपूर्वी मी देव आनंद यांच्या भावाचं, गोल्डी, विजय आनंद यांचं आत्मचरित्र वाचलं होतं. त्यात ते स्थळ म्हणून आलेल्या मुलीचे पाय पाहून तिचा एकंदरीत अंदाज लावायचा प्रयत्न करत असत. माझे मोठे काकाही अशाप्रकारे मुलीची पारख करतात. पाय स्वच्छ तितकी व्यवस्थित राहणारी, घर सांभाळणारी मुलगी अशी काहीतरी कल्पना असेल त्यांची.. पारखण्यास अगदी थोडा वेळ मिळालेला असतो, तेंव्हा ईच्छूक वधू-वरांनी माणसाच्या हालचालींचा सुक्ष्म आभ्यास आधिपासूनच करुन ठेवावा, असं मला नेहमी वाटत आलं आहे. कारण अख्खं आयुष्य एकमेकांसोबत काढायचं असतं, तेंव्हा समोरच्या व्यक्तिला त्याच्या नकळत जाणनं हे अधिक महत्त्वाचं असून, अशाप्रकारे आपणाला त्यांना काही प्रमाणात तरी ओळखता येईल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;लग्नाच्या बाबतीत ‘योग’ हा शब्द महत्त्वाचा असून, तो याबाबतीत नेहमी वापरला जातो. ही बाब अत्यंत महत्त्वाची असून हालचालींपलिकडे जाऊन एखाद्या स्थळाबाबतीत घडणार्‍या ‘योगायोगांचेही’ सूक्ष्म निरिक्षण करावे, असं माझं मत आहे. यातून विधात्याच्या मनात काय आहे? आणि एकंदरीत भविष्य काय खुणवत आहे, हे आपल्याला समजू शकण्याची शक्यता आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;लहान-सहान गोष्टींमधून आईला आजच्या मुलीचा ‘स्वभाव’ जरी उजवा दिसला, तरी ‘लुक’ चे गुण अत्यंत कमी असल्याने स्वभावाच्या आणि लुक च्या गुणांची गोळाबेरीज मात्र तिला पास करण्यास पुरेशी ठरली नाही. ‘लुक’ म्हणजे खूप सुंदर मुलगी, असा इथे अर्थ घेऊ नये. एकंदरीत ती आपल्यातली, आपल्यासारखी वाटावी इतकीच काय ती ईच्छा! &lt;br /&gt;&lt;br /&gt;ताईचं लग्न लगेच जळून आलं होतं. आणि आमचे जीजूही काय! दिसणं, नम्रपणा, स्वभाव, करिअर! सगळंच ग्रेट! एकदम आमच्यातलेच एक वाटतात ते! आम्हाला अशीच एखादी आपलीशी वाटणारी मुलगी हवी आहे! भावासाठी कित्ती मुली पाहिल्या! पण तशी अजून एकही मुलगी आलेली नाही, स्थळ आलेलं नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता घरात भावाच्या लग्नाचं वारं वाहता वाहता हळूच माझ्याकडेही त्याची झुळूक पोहचू लागली आहे. म्हणजे असंच हलकंसं चिडवत, खेचत मी काय म्हणतोय त्याची चाचपणी करायची! मला काय कळत नाही! पण मी काही फारसा लाजतबिजत नाही! आणि इतर अनेक मुला-मुलींसारखं यासाठी तीशीच्या जवळपास जाण्य़ाकडेही माझा कल नाही. पण हे मात्र जरा लवकरच होत आहे! अजून दोन वर्ष तरी मी मुलगा म्हणून लग्नाच्या वयाचा होत नाही. अधूनमधून खूप भावूक झाल्यावर लग्नच करु वाटत नाही ही गोष्ट वेगळी. पण जर ‘सोलमेट’ मिळाली, तर आयुष्यात थांबायचं काही कारणच नाही! उगाच निसर्गाच्या विरुद्ध जाण्यात काय अर्थ आहे!.. आपण जे जसे आहोत, तसं स्विकारायला हवं ना! &lt;br /&gt;&lt;br /&gt;खरं तर हा विषय इतका मोठा आहे की, या लेखातल्या प्रत्येक परिच्छेदावर, त्यातल्या काही ओळींवर एक स्वतंत्र विस्तृत लेख तयार होईल. सर्वकाही एकाच लेखात लिहिणं काही शक्य नाही, शिवाय सुसंगत लिहायचं म्हटलं, तर त्यात मेंदूची आणखी काही उर्जा ओतावी लागेल! ..पण लिहिता-लिहिता हळूहळू माझे विचार, माझं जीवन, असं सर्वकाही आपोआप या ब्लॉगमध्ये समाविष्ट होईलच! &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-6584071275737439004?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/gsus7XPLXVQ" height="1" width="1"/&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/06/blog-post_20.html</feedburner:origLink></item><item><title>वैचारिक कृती</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/Ro0me-uZ5b8/blog-post_19.html</link><category>निसर्ग</category><category>अस्तित्त्व</category><category>अनुभूती</category><category>माणूस</category><category>अनुभव</category><category>परिस्थिती</category><category>वैचारिक कृती</category><category>देव</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Sat, 18 Jun 2011 20:57:29 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-8416460785211650060</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;म&lt;/span&gt;नःस्तापात मनाला वाटेल ते बोलून गेल्यानंतर जेंव्हा माझ्या लक्षात येतं, अशावेळी आपण न बोलता शांत राहायचं ठरवलेलं, मला स्वतःचीच कीव वाटू लागते. आणि कितीही आव आणायचा प्रयत्न केला, तरी आपण वैचारीक कृतीत तळागाळातले सर्वसामान्य असल्याची जाणिव नव्याने माझ्या मनाला बोचून जाते. यावरुन एकंदरीत प्रत्यक्ष देवानेच नैसर्गीकरित्या आपल्याला अतिसामान्य माणूस बनवलेलं आहे, हे मला स्वतःचा शोध घेताना नव्याने जाणवतं.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;जेंव्हा चूक होऊन जाते, शेजारचा मित्र म्हणेल, ‘सगळं समजू शकतो, पण मी जर तुझ्या ठिकाणी असतो, तर असं वागलो नसतो.’ ...‘समजू शकतो’, असं जेंव्हा तो म्हणतो, तेंव्हा तो परिस्थितीच्या ‘वैचारिक’ अनुभवात असतो. त्यामुळे तो परिस्थितीचे तटस्थपणे आदर्श आकलन करत असतो. पण जेंव्हा तोच परिस्थितीच्या ‘वैचारिक कृती’ अनुभवात अडकेल, तेंव्हा तो खरंच त्याच्या अनुभवातून आलेल्या ‘आदर्श आकलनाप्रमाणे’ वागू शकेल काय!? यात दोन शक्यता आहेत, ‘हो’ किंवा ‘नाही’. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जर तो त्याच्या ‘आदर्श वैचारिक अनुभवात’ आणि ‘वैचारिक कृती अनुभवात’ सारखंच वागू शकत असेल, तर निश्चितच मी त्याच्याकडे एक अशी व्यक्ति म्हणून पाहिन, जी मनाने स्थिर आहे, जी स्वतःला ओळखते, सभोवतालच्या परिस्थितीचे सूक्ष्म निरक्षण करु शकते, आणि त्या परिस्थितीत आपले आणि आपल्या उद्दिष्टाचे स्थान निश्चित करुन आपली सुयोग्य वाटचाल ठरवू शकते. अशा व्यक्ति फारच कमी दिसून येतात. कारण ‘प्रत्यक्ष’ आणि ‘कल्पना’ यात समान अनुभूती घेण्यासाठी मनाची एका वेगळ्या पातळीवरची एकाग्रता आवश्यक असून, ती काही मोजक्याच लोकांकडे असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रत्यक्षात सृष्टी निर्मात्याने प्राण्याच्या, मानव प्राण्याच्या मेंदूमध्ये मारलेले सॉफ्टवेअर एकच असून या विश्वाच्या क्रुर नियमांच्या अनुशंगानेच, ‘अस्तित्त्वाच्या’ दृष्टिने त्याचे स्वाभाविक वर्तन आहे. अस्तित्त्व राखण्यालाही मर्यादा असून या मर्यादांच्या भितीनेच अनेकांचे अस्तित्त्व नष्ट होते. हीच या सॉफ्टवेअर मधली मोठी कमतरता आहे. त्यामुळे अनुभूतीच्या पातळीची अशी भिती नगण्य असलेली काही माणसे सोडली, तर आज परिस्थिती बाहेरची बहुतेक माणसे ही तशीच वागतील जशी की ती त्या विषिष्ट परिस्थितीत वागतील. &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-8416460785211650060?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/Ro0me-uZ5b8" height="1" width="1"/&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/06/blog-post_19.html</feedburner:origLink></item><item><title>रिकामं लॉकर</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/5oGqHxune3k/blog-post_18.html</link><category>जीवन</category><category>जागा</category><category>ईच्छा</category><category>प्रेम</category><category>पेपर</category><category>क्षण</category><category>कुलूप</category><category>कासव</category><category>रिकामं लॉकर</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Fri, 17 Jun 2011 23:33:56 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-2311971745969730574</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;स&lt;/span&gt;वयीने ते कुलूप मी जेंव्हा माझ्या रिकाम्या लॉकरला लावण्यासाठी घेतलं, क्षणात माझ्या लक्षात आलं, आता कसलं कुलूप नी कसली किल्ली! आज मी सर्वकाही मोकळं करुन निघून जात आहे, ही जागा रिकामी करुन जात आहे, नवीन येणार्‍यासाठी.. तो माझी जागा घेईल, मग तोही एक दिवस ती रिकामी करेल, मग दुसरा कोणीतरी त्याची जागा घेईल. आणि असं करत करत एक दिवस त्या जागेचीही कोणीतरी जागा घेईल. विश्वाच्या अंती ती जागाही या जगातून निघून जाईल. मग विश्वाच्या पलिकडे काय? यांदर्भात अनेक कल्पना अहेत.. ज्या आपल्याच कल्पेनेपलिकडच्या विश्वातून जगतात! जीवन पण असंच एका लॉकर सारखं आहे.. असेपर्यंत आपलं, कुलूप नी किल्ली आणि निघताना एक रिकामं लॉकर! &lt;br /&gt;&lt;br /&gt;जीवनातले काही क्षण असे चिरकाल बनून राहतात की, एका क्षणातच आपण खूप काही जगून जातो. तरी आपलं आयुष्य हे असतंच किती!? ६०-७० वर्ष! मला नेहमी प्रश्न पडतो की, कासवाला इतकं मोठं आयुष्य मिळालं आहे! त्याला कंटाळा येत नसेल! म्हणजे पहा ना! लॅपटॉप नाही, टि.व्ही. नाही, गाणी नाहीत, सिनेमा नाही, कलाक्षेत्र नाही, मग ते मन रमवतात तरी कशात!? पण मला माहित आहे, ही सर्व फावल्या वेळेची करमणूक आहे. मानवाचं खर्‍या अर्थानं जीवनात मन रमतं ते प्रेमामुळे! &lt;br /&gt;&lt;br /&gt;कामावरील प्रेम, व्यक्तिवरील प्रेम.. यात व्यक्तिवरील प्रेम हे फारच गुंतागुंतीचं प्रकरण आहे, कारण इथे दोन सजीवांचा ऐकमेकांशी संबंध येतो. पण कामावरील प्रेमात एक सजीव असतो जो निर्जीव घटकांमध्ये आपला जीव ओततो. त्यामुळे आवडीच्या कामामध्ये एकीकडे आपण असतो, तर एकीकडे आपला अंतरात्मा! मला माहित नसलं, मला समजत नसलं, तरी कासवांच्याही जीवनात असं प्रेम असलं पाहिजे, म्हणून तर त्यांनी इतकं मोठं आयुष्य निवडलं! की, निर्मात्याने त्यांना ते दिलं!? आपली ईच्छा ही आपलीच असते का!? की आपण ती आपलीच आहे असं समजून जगत राहतो, आणि ती खरं तर त्याचीच ईच्छा असते!? &lt;br /&gt;&lt;br /&gt;जीवन हा दृष्टीकोनाचा खेळ आहे. तीन तासाच्या एका पेपरला जर काहीच लिहिता येत नसेल, तर अमरपणाची अनुभूती येते, काही केल्या वेळ संपतच नाही. आणि असं वाटू लागतं सर्वकाही संपून जावं. याउलट जर तीन तासांच्या पेपरला खूप काही लिहिता येत असेल, तर जीवनाच्या क्षणभंगूरतेची अनुभूती येते, काही केल्या वेळेच्या गतीला आवर घालता येत नाही. आणि असं वाटू लागतं आणखी काही वेळ हवा होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मानवाचा ईतिहास काही लाख वर्षांचा! डायनासॉर करोडो वर्ष या पृथ्वीवर जगून गेले. ते जर विचार करु शकत असतील, तर त्यांच्या मधल्या पिढ्यांना कधी वाटले असेल का? की, आपलंही अस्तित्त्व कधी कायमचं संपून जाईल.. कदाचीत त्यांच्या शेवटच्या पिढीलाही काही समजायच्या आतच सर्वकाही संपून गेलं असेल..&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-2311971745969730574?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/5oGqHxune3k" height="1" width="1"/&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/06/blog-post_18.html</feedburner:origLink></item><item><title>तुकडे</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/zhgqQ3fnPn0/blog-post_17.html</link><category>हृदय</category><category>जीवन</category><category>ऊठाव</category><category>मन</category><category>भावना</category><category>क्षण</category><category>विचार</category><category>तुकडे</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Fri, 17 Jun 2011 08:00:41 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-471840504133795370</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;हृ&lt;/span&gt;दयाचे तुकडे होणं आणि हे तुकडे उचलून पुढे चालत राहणं यात आता काही नवीन राहिलेलं नाही. हे तुकडे न उचलून कसं चालेल!? जगायचं आहे ना! जगायचं आहे, तर चालायचं आहे, चालयाचं आहे तर घुटमळणारं हृदय उचलून निघायचं आहे. नाहीच उचलंलं तर! तरी ते फरपटत मागे येईलच! सुंदर भावना, भावनांचे तुकडे.. प्रत्येक तुकड्यात माझे प्रतिंबिंब! मनाने उचलायचे.. त्यांची धार.. मनाला आघात.. मनात विचार.. विचारात मन.. आणि दोघांत अडकलेलं माझं जीवन! &lt;br /&gt;&lt;br /&gt;जीवन जगायचेच, तर मन रमवायचे! कशात रमवू? खिडकीतून पाहणारा मी! कसली खिडकी!? जीवनाचीच असेल.. कसलं जीवन!? स्वप्न शोधणारं.. मिळेल का ते!? हृदयाला माहित.. हृदय कुठे आहे!? ते अंधारात दडवून ठेवलंय.. कशाला? ते जर खरं बोलू लागलं तर! काहीतरी गमवेल.. पण काय? स्वप्नात अडकलेला श्वास! &lt;br /&gt;&lt;br /&gt;समोर खेळणारी मुलं, पडणारा पाऊस.. मी थकलो आहे.. थकलो आहे तर काही खावं लागेल.. एक एक घास.. घासाला चव नाही, त्याला कुठे चव असते? कदाचीत जीवनाला चव नाही! जीवनाला चव नाही की माझ्या जिभेला चव नाही!? सजीव कोण? जीवन की जिभ? आणखी एक अनुत्तरीत प्रश्न! अनुत्तरीत प्रश्न.. तर मग जीवनच उत्तर असेल! घास गिळला.. पुढचा श्वास घेण्याची पाऊलवाट तयार झाली.. पण कुठे जाणार आहे ही पाऊलवाट!? ते त्या घासाला माहित नाही, जिभेलाही माहित नाही आणि जीवनाला??? त्याला कदाचीत माहित असेल, पण मला सांगायचं नाही आणि मला ऐकायचंही नाही. अविश्वासाचं नातं.. माझं आणि जीवनाचं! &lt;br /&gt;&lt;br /&gt;एक क्षण.. यातच जगायचं! पण नक्की किती असतो हा एक क्षण? मानेल तितका, मनाला वाटेल तितका! मनाला काय वाटेल!? त्याला तर काहीही वाटेल.. म्हणून त्याचं ऐकायचं!? त्याचं नाही ऐकायचं.. मग ते हृदयाला भुलवेल.. हळवं करेल.. मग दोघं मिळून ऊठाव करतील. हा ऊठाव दडपून टाकायचा.. काम करायचं.. कशासाठी? एक क्षण जगण्यासाठी! नेमका किती असतो हा एक क्षण? मनाला वाटेल तितका! ते हृदयाला भुलवेल.. म्हणून त्याचं ऐकायचं!? त्याला चिरडून टाकायचं! &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-471840504133795370?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/zhgqQ3fnPn0" height="1" width="1"/&gt;</description><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/06/blog-post_17.html</feedburner:origLink></item><item><title>पटापट कामं होत आहेत</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/BgWsUl3niYE/blog-post_08.html</link><category>वाय-फाय</category><category>मित्र</category><category>पिल्लू बाळ</category><category>इलेक्ट्रॉनिक्स</category><category>टि.व्ही.</category><category>इंजिनिअर</category><category>इन्व्हर्टर</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Fri, 10 Jun 2011 07:58:26 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-9153596873747571172</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;मी&lt;/span&gt; कालच म्हटलं की, टि.व्ही. काही आता लवकर दुरुस्त होणार नाही, पण आत्ता मला टि.व्ही. च्या आवाजाचा इतका व्यत्यय येतोय की, मी लिहिण्यावर फोकस करु शकत नाहीये. एक मिनिट हेडफोन्स लावून पाहतो काही फरक पडतोय का!? ..अजूनही काही फारसा फरक पडत नाहीये!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;..तर.. नवीन पाहूणी घरात आल्यापासून अनेक वर्ष रखडलेले आणि नव्याने मांडण्यात आलेले प्रस्ताव तडकाफडकी निकालात निघत आहेत. या नव्या पाहूणीला घरात सध्यातरी सगळे प्रेमाने ‘पिल्लू बाळ’ असंच म्हणतात. तर हे पिल्लू बाळ आहे अतिशय गोड! मागच्या आठवड्यात आमच्या एरियात काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि रात्रभर लाईट गेली, पिल्लूबाळाची गैरसोय नको म्हणून एक वर्षापासून विचाराधिन असलेला इन्व्हर्टरचा प्रस्ताव एका रात्रीत संमत होऊन दुसर्‍या दिवशी सकाळी इन्व्हर्टर घरात! गरम पाण्याच्या गिझरचा रखडलेला प्रश्नही असाच अत्यंत कमी कलावधीत मार्गी लागला! &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;नेहमीच्या सवयीने टि.व्ही. चं काम लवकर होईल असं वाटत नव्हतं. पण आज सकाळी पप्पांनी इन्व्हर्टरवाल्या इलेक्ट्रिशिअन मित्राला बोलावल्याचं सांगितलं. ते आले तसं मी त्यांना सहज म्हणून टि.व्ही. चा खर्च किती येईल!? म्हणून विचारलं! तर त्यांनी थेट त्यांच्या मित्राला फोन करुन टि.व्ही. दुरुस्त करुन जायला सांगितलं. आता नाही कसं म्हणणार!? येऊ देत तर येऊ देत!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-ZaN7b8BKAR8/Te-rxd3shYI/AAAAAAAABuA/yjfsEDUcsNg/s1600/%25E0%25A4%259F%25E0%25A4%25BF.%25E0%25A4%25B5%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B9%25E0%25A5%2580.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/-ZaN7b8BKAR8/Te-rxd3shYI/AAAAAAAABuA/yjfsEDUcsNg/s1600/%25E0%25A4%259F%25E0%25A4%25BF.%25E0%25A4%25B5%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B9%25E0%25A5%2580.jpg" /&gt;&lt;/a&gt;नशीब! रात्री जेंव्हा टि.व्ही. दुरुस्त करणारे काका आले, तेंव्हा जास्त काहीच काम न निघता, इथल्या इथेच टि.व्ही दुरुस्त झाला. ते तो बिघडलेला टि.व्ही. दुरुस्त करत असताना मी पहात होतो. पार्ट सोडले तर त्यांची रचना समजायचा काही प्रश्नच येत नव्हता! ‘व्हिडिओ इंजिनिअरिंग’ हा विषय जरी मागे आभ्यासात असला, तरी कनेक्शन जोडण्याबाबत त्यात काही नव्हतं. एका प्रॅक्टिकलला नवशिक्या मॅडमने टि.व्ही. ची एक भली मोठी ‘सर्किट डायग्राम’ आहे तशी कॉपी करायचा टाईमपास करायला दिलेला, तोही मी अर्धवट केलेला. टाईमपास! कारण परिक्षेचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. फक्त चलचित्रांची बेसिक प्रणाली, कलर पट, फ्रिक्वेंसी, टि.व्ही. च्या आवृत्या, ट्युबचे प्रकार असलं काहीतरी त्यातून शिकवलं गेलं, म्हणजे परिक्षेच्या आदल्या दिवशी आम्हीच वाचून शिकलो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहे, हे समजल्यावर अनेकांना वाटू शकतं की, अरे! मग तर यालाच टि.व्ही. दुरुस्त करता यायला हवा होता! आई-वडिलांची तर तशी फार मनापासून अपेक्षा असते, हे पाहून वाईट वाटतं, आणि आता यांना कसं समजवू!? हा एक मोठा प्रश्न पडतो. कारण त्यांना वरुन जरी समजून घ्यायचं असलं, तरी आतून समजूनच घ्यायचं नसतं.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;टि.व्ही. दुरुस्त करणार्‍या काकांनी झटक्यात ४०० रुपये घेतले, तेही मित्राचा मित्र म्हणून! ..असं त्याचं मत होतं. पण मला मात्र त्यांचं काम आवडलं! त्यांनी काही टाईमपास न करता सरळ मुद्याला हात घातला, टि.व्ही. दुरुस्त केला आणि गेले. मी तो टि.व्ही. दुरुस्त करत असताना शेजारीज मांडी घालून बसलो होतो. कधी नव्हे ते आपण इंजिनिअर असल्याचे समाधान काही येत नसतानाही उगाचच माझ्या मनाला स्पर्श करत होते. आय.टि.आय. मध्ये ही जोडाजोडी शिकलो असतो, तर मीही असं घरोघरी टि.व्ही. दुरुस्त करायला जाऊन एका कामाचे भरपूर रुपये मोजले असते. मग मी इंजिनिअर का झालो? बघू! कळेल मला हळूहळू.. आणि एव्हाना मी टि.व्ही. ही बंद केला आहे. आजचा ब्लॉग संपलाय.. तर सुरु करतो परत!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ता.क. : वाय-फाय कनेक्शनची अनेक दिवसांपासून सापडत नसलेली एक वायरही आज सापडली. आता इंटनेटवाल्याला फोन केला की, हे कामही मार्गी लागेल. बाकी ‘कम्प्युटर नेटवर्क’, ‘वायरलेस कम्युनिकेशन’ हे विषयही आम्हाला आभ्यासाला होते, पण त्यातही केवळ नेटवर्क लेअर, स्टँडर्डस्‌, वॅप, डब्लू.एम.एल., वाय-फाय, जी.पी.आर.एस., ब्ल्यू टुथ अशी वरवरचीच बेसिक माहिती होती. त्यामुळे इथेही मी काही करु शकत नाही. पण नेटवर्क्रिंग मध्ये मला रस वाटत आहे. त्याचा एक कोर्स करावा असं मनात आहे.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-9153596873747571172?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/BgWsUl3niYE" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://3.bp.blogspot.com/-ZaN7b8BKAR8/Te-rxd3shYI/AAAAAAAABuA/yjfsEDUcsNg/s72-c/%25E0%25A4%259F%25E0%25A4%25BF.%25E0%25A4%25B5%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B9%25E0%25A5%2580.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/06/blog-post_08.html</feedburner:origLink></item><item><title>अनेक दिवसांनी परत</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/9-HhtfIUCv8/blog-post.html</link><category>कमाई</category><category>इंटरनेट</category><category>कष्ट</category><category>खर्च</category><category>इंजिनिअरिंग</category><category>रेटा</category><category>टि.व्ही.</category><category>वायरिंग</category><category>इन्व्हर्टर</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Wed, 08 Jun 2011 11:01:24 PDT</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-4489635539421251253</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;आ&lt;/span&gt;त्ता माझी तब्येत तशी फारशी काही ठिक वाटत नाहीये. थकवा आला आहे, थोडंसं डोकं दुखत आहे. तसं मी त्यासाठी गोळी घेतली आहे. थकव्याचं माहित नाही, पण डोकेदुखी तरी कमी होईलच. इथं मी इतके दिवस फिरकलो नाही, याचं कारण आळस, कंटाळा हे नसून त्यासाठी लागणारा मोकळा वेळ आणि साधनं माझ्याजवळ नव्हती. इंजिनिअरिंग तर आता संपलेलंच आहे. त्याचबरोबर अनेक अनुत्तरीत प्रश्नांना अर्धविराम मिळाला आहे. खूप सारे नवे प्रश्न जीवनाच्या या वळणावर अपेक्षेप्रमाणे माझी वाट पहात बसले होतेच, त्यांच्याशीही आता गाठीभेटी चालू आहेत.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;इंटरनेट बंद झालं म्हणून इंटरनेट वाल्याला बोलावलं, की तो काहीतरी खुडबुड करुन जातो. इंटरनेट तर चालू होतं, पण घरातलं वाय-फाय कनेक्शन बंद होतं. दुहेरी वाहतूक एका मार्गाने सुरु होते आणि मग सतत ट्रॅफिक जॅम मध्ये वाट पहात, वाट लावून घेत, वाट शोधवी लागते. देश काय नी घर काय!? हे नव्याने निर्माण होणारे प्रश्न सहन करता येतील तितके दिवस सहन केले जातात! या प्रक्रियेत अनेक दिवस, महिने निघून गेल्यानंतर एक दिवस गैरसोयीच्या रेट्यापुढे नमत प्रश्न मार्गी लावण्यासाठी काही हालचाली केल्या जातात.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-fbYgLN5TU88/Te5GfRflQTI/AAAAAAAABtc/iUGdejEgF2o/s1600/%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25A4.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="281" src="http://3.bp.blogspot.com/-fbYgLN5TU88/Te5GfRflQTI/AAAAAAAABtc/iUGdejEgF2o/s320/%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25A4.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आता पर्वादिवशी घरात यु.पी.एस. इन्व्हर्टर बसवला. त्यासाठी घरातलं वायरिंगचं कनेक्शन करणार्‍या मूर्ख माणसाने काय केलं काय माहित! काल लाईट गेली आणि लोड येऊन टि.व्ही. बंद पडला. आता हा टि.व्ही. चा प्रश्नही काही लवकर मार्गी लागेल असं दिसत नाही. पण त्यामुळे घरात शांतता तरी निर्माण झाली आहेच! टि.व्ही. गेल्याचं मला ना दुःख ना सुख.. पण टि.व्ही. बद्दल वैयक्तिकरित्या हलकंस मनात वाईट वाटतं! अशा या बेजबाबदार कामाची जबाबदारी आता कोण घेणार? टि.व्ही चा भुर्दंड! वरुन परत वायरिंगवाल्याला बोलवा.. सगळा खर्चच खर्च!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;खर्चावरुन लक्षात येतं ते आपण काहीही कमवत नसून, आई, वडिल कष्ट करुन आता दमत चालले आहेत. या गोष्टीचं टेन्शन जरी नसलं, तरी कर्तव्याच्या, जबाबदारीच्या मानसिक ओझ्याने मात्र माझं मन व्यापलेलं आहेच. सध्याची माझी दिवसाची कमाई २५ रुपये अशी अत्यंत हास्यास्पद असून, त्या कमाईचं समाधान एकच की ती मला पूर्वाश्रमीच्या कष्टावर मिळत राहते. अशाप्रकारे मागील वर्षात विशेष काहीच काम न करता मला १५००० रुपये मिळाले. पण त्यात काय होणार? इतकं मी कमीत कमी वर्षाला नव्हे तर महिन्याला कमवायला हवं! मोबाईल हवा आहे, लॅपटॉप हवा आहे, घर हवं आहे, जमिन हवी आहे! आणि कशात काय नी काय! थोडक्यात काय! तर काहीतरी करुन दाखवण्याचा रेटा आता वाढत असून, त्यासाठी मला लवकरात लवकर बाहेर पडून काही करायला हवं.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-4489635539421251253?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/9-HhtfIUCv8" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://3.bp.blogspot.com/-fbYgLN5TU88/Te5GfRflQTI/AAAAAAAABtc/iUGdejEgF2o/s72-c/%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25A4.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/06/blog-post.html</feedburner:origLink></item><item><title>अडकणारं आणि उडणारं</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/Re8wgTql2gI/blog-post_18.html</link><category>मांजा</category><category>जीवन</category><category>तारा</category><category>सुंदर</category><category>मन</category><category>पतंग</category><category>दूर</category><category>अडकणारं</category><category>दोरी</category><category>चक्री</category><category>उडणारं</category><category>भाऊ</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Thu, 20 Jan 2011 12:55:32 PST</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-5672913175390158759</guid><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;खि&lt;/span&gt;डकीतून एक अतिशय सुंदर पतंग पाहिला, तारांमध्ये अडकलेला, त्याची दोरी लोंबकळत होती, जशी एखाद्या हाताची प्रतिक्षा करत आहे. मला माझ्या मनाला समजवावं लागलं की, तो पतंग जीवंत नाही! पण तरीही त्याची प्रसन्नता आणि सुंदरता पाहून माझं सहज मन ही गोष्ट मानायला तयार होत नव्हतं. मनात एक असाही विचार आला, ज्या मुलाचा हा पतंग अडकला असेल, तो मनातून रुसला असेल ना! कदाचीत नशिबावर! दोघांच्याही! हळहळला असेल. मला उंच उडणारा पतंग फार आवडतो. आपल्यापासून दूर, अंतराची जाणिव करुन देत दिसणारा, शांत, स्थिर हालचाल करणारा, स्थितप्रज्ञ, येणार्‍या संकटास तोंड देण्यास सज्ज असणारा! जीवन, धिरोदात्त माणसासारखा!&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;कोणीतरी उंच पतंग उडवावा! आणि तो मी पहात रहावा. हरवून जाऊन. मला उंच पतंग उडवता आला नाही. तो तारांमध्ये अडकेल! मग भावाने तो उडवून द्यावा आणि मी केवळ दोरी पकडावी. कटलेले पतंग अनेकदा दूरुन उडत माझ्या अंगणात येऊन पडायचे. कधी त्यांना घ्यायला कोणीच यायचं नाही, तर कधी उनाड पोरांची टोळी त्याचा वास घेत दारापर्यंत येऊन पोहचायची. सुदूर आकाशातून वार्‍याच्या प्रवाहातून जमिनीवर उतरणारा पतंग! एक पतंग केवळ माझ्यासाठी खाली आला. त्याच्या मागे कोणीही नव्हतं. तो कुठून आला हे जसं माहित नव्हतं, तसंच तो खाली आला हे देखील कोणाला माहित नव्हतं. दूरुन आला असावा. असाच माझ्या अंगणात उतरला.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पतंग विकत घ्यायला देखील मला खूप आवडायचं! सुंदर सुंदर पतंग! माझा भाऊ पतंगाचा दोरा अधिक मजबूत व्हावा म्हणून एका मैदानात मित्राबरोबर त्याला काचेच्या कशल्याश्या मिश्रणाचा लेप द्यायचा. मजबूत मांजा! मग पतंगाला दोरा बांधणे! त्यासाठीही काही नियम असतात, अतंर सोडणे इ. ‘सुत्र’ म्हटलं की नियम हे येणारच! ‘चक्री’ पकडणं माझं आवडतं काम! पण तशी संधी मला क्वचितच मिळाली असेल. आता हे सर्व शब्द विसरु पहात आहेत. त्यासाठी भावाकडं जावं लागेल.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TTSVaBgN6jI/AAAAAAAABow/DrJMS9J8KDM/s1600/%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25A4%25E0%25A4%2582%25E0%25A4%2597.GIF" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://1.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TTSVaBgN6jI/AAAAAAAABow/DrJMS9J8KDM/s320/%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25A4%25E0%25A4%2582%25E0%25A4%2597.GIF" width="277" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पतंग! मनाला आपल्याबरोबर दूर घेऊन जाणारा.. प्रत्येकाच्या भावविश्वात आपलं स्थान निर्माण करणारा.. कारण!? माणसाचं जीवनही या पतंगासारखंच! अडकणारं आणि उडणारं!&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-5672913175390158759?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/Re8wgTql2gI" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://1.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TTSVaBgN6jI/AAAAAAAABow/DrJMS9J8KDM/s72-c/%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25A4%25E0%25A4%2582%25E0%25A4%2597.GIF" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/01/blog-post_18.html</feedburner:origLink></item><item><title>अदृष्य अश्रू</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/whOJ3g_9dMk/blog-post_13.html</link><category>रड</category><category>जीवन</category><category>अदृष्य</category><category>अस्तित्त्व</category><category>मरणं</category><category>आश्चर्य</category><category>किंमत</category><category>अश्रू</category><category>रडू</category><category>रडणं</category><category>त्रास</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Thu, 13 Jan 2011 00:40:57 PST</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-3790173409107143116</guid><description>&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;क&lt;/span&gt;धीकधी आपलं अस्तित्त्व हे स्वतःसाठी आणि दुसर्‍यासाठी सुसह्य नाहीये, असं जाणवू लागतं, तेंव्हा या जगातून, जीवनातून ‘अदृष्य’ होऊन जावंसं वाटतं. ‘मरावंसं’ वाटतं, असं मुद्दाम म्हणत नाहीये, कारण त्या शब्दात यातना आहेत. मला स्वतःसहीत कोणालाही यातना द्यायच्या नाहीयेत ..कारण हाच तर निघून जाण्यामागील खरा उद्देश आहे.. मला मरताना त्रास होत असेल आणि माझ्यामागे कोणी रडत असेल, तर ते आजिबात आवडणार नाही.. या जीवनातून असं निघून जायचं आहे, जसं ‘माझं’ कधी अस्तित्त्वच नव्हतं. मी फार निराश झालो आहे, असं नाही.. पण भावनांचा हा खेळ खेळून कदाचीत मी थकलो आहे. म्हणूनच हा खेळ कधीतरी, कुठेतरी सोडावा, असं सहजच या दुखर्‍या, विसावत्या मनाला वाटू लागतं..&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TS63ualKThI/AAAAAAAABmY/Q7LzE3MyGTE/s1600/%25E0%25A4%2585%25E0%25A4%25B6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2582.gif" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="281" src="http://2.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TS63ualKThI/AAAAAAAABmY/Q7LzE3MyGTE/s320/%25E0%25A4%2585%25E0%25A4%25B6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2582.gif" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;एखादी गोष्ट आपल्याकडे नसते, तोपर्यंतच आपल्याला त्या गोष्टीची किंमत असते. मी माझ्या एका कवितेत लिहिलं आहे,&lt;br /&gt;&lt;blockquote style="text-align: center;"&gt;&lt;blockquote&gt;अश्रूंची किंमत माझ्यासाठी&amp;nbsp;&lt;/blockquote&gt;&lt;/blockquote&gt;&lt;blockquote style="text-align: center;"&gt;&lt;blockquote&gt;होती खुप काही&amp;nbsp;&lt;/blockquote&gt;&lt;/blockquote&gt;&lt;blockquote style="text-align: center;"&gt;&lt;blockquote&gt;‘जोपर्यंत मी स्वतः&amp;nbsp;&lt;/blockquote&gt;&lt;/blockquote&gt;&lt;blockquote style="text-align: center;"&gt;&lt;blockquote&gt;कधी रडलो नाही’&amp;nbsp;&lt;/blockquote&gt;&lt;/blockquote&gt;आजकाल कोणी रडताना पाहिलं, तरी ते फारसं मनाला लावून घ्यावंसं वाटत नाही. लहानपणी माझ्यामुळे कोणी रडू लागलं, तर ते माझ्यासाठी असं असायचं, जसं की मी केलेलं एक ‘महापाप’! आजमात्र माझ्यामुळे कोणी रडत असेल, तर त्याकडे फारसं लक्ष द्यावंसं वाटत नाही.. कारण रडणं काय असतं!? हे कदाचीत मला आता माहित झालं आहे.. याचा अर्थ असा नाहीये की, त्याच्या संवेदना माझ्यापर्यंत पोहचत नाहीत! फक्त इतकंच! की, जीवन आता इतकंही ‘नवीन’ राहिलेलं नाहीये की, कशाचंच ‘आश्चर्य’ व्यक्त करावं! सर्व संवेदनांना उत्तरं द्यायची आहेत, पण काहीही न दाखवता, काहीही न समजता, शांतपणे, वर सांगितलं ना! तसं ‘अदृष्य’ होऊन..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-3790173409107143116?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/whOJ3g_9dMk" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://2.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TS63ualKThI/AAAAAAAABmY/Q7LzE3MyGTE/s72-c/%25E0%25A4%2585%25E0%25A4%25B6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2582.gif" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/01/blog-post_13.html</feedburner:origLink></item><item><title>वाया वेळ</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/gC2fOjDTbXA/blog-post_06.html</link><category>वेळ</category><category>वाया</category><category>जीवन</category><category>वाया वेळ</category><category>निद्रा</category><category>शीतनिद्रा</category><category>माणूस</category><category>मानव</category><category>चेंडू</category><category>नैसर्गिक</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Thu, 06 Jan 2011 08:37:20 PST</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-8597468077809310701</guid><description>&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;आ&lt;/span&gt;जचा दिवस तसा निरर्थकच म्हणावा लागेल. असे दिवस माझ्या मनाला मोठी हुरहुर लावून जातात. स्वप्नांच्या दिशेनं काहीही नवं घेऊन न येता, आपण काळात पुढे आलो आहोत, ही जाणिवच मूळात माझ्या मनाला रुचत नाही. हेऽ ना! एखादा चेंडू नुसता आडवून त्यावर कोणतीही धाव न घेण्यासारखं आहे! आज मैदानावर भारतीय संघ जे करत आहे, त्याच दिशेने माझा प्रवासही सुरु आहे. नुसतेच चेंडू खेळत राहून वेळ घालवायचा, आणि जीवनरुपी सामना ड्रॉ करुन टाकायचा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शीतनिद्रा घेणार्‍या प्राण्यांसारखी कला माणसाला नैसर्गिकरित्या अवगत असायला हवी होती. म्हणजे जेंव्हा वेळ वाया जात आहे असं वाटेल, तेंव्हा शीतनिद्रा घेऊन टाकायची आणि काही करण्यासारखं निर्माण झालं की, या निद्रेतून जागं व्हायचं! याने काय होईल? एक तर वय वाढणार नाही आणि दुसरं वेळही वाया जाणार नाही! दूर भविष्यात जेंव्हा लांबचे अंतराळ प्रवास करावे लागतील, तेंव्हा माणूस या गोष्टीचा कृत्रिमरीत्या उपयोग करुन घेईलच!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TSXq5b75g7I/AAAAAAAABlU/zHrzbq-PjUM/s1600/%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B3.gif" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="191" src="http://4.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TSXq5b75g7I/AAAAAAAABlU/zHrzbq-PjUM/s200/%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B3.gif" width="200" /&gt;&lt;/a&gt;पण आजच्या घडीला कितीही म्हटलं तरी हातात असलेल्या वेळेचं काय करायचं? हे सर्वस्वी आपल्या मनाच्या प्रवाहावर अवलंबून आहे. कारण करण्यासारखं काही नाही म्हणून वेळ वाया जातोय, असं म्हणणंही बरोबर वाटत नाही. या जगात करण्यासारखं इतकं काही आहे की, संबंध आयुष्य २४ तास सतत काहीतरी करत राहिलं तरी माणसाला ते पुरणार नाही. दुसर्‍या बाजूस मानव हा यंत्रमानव नाही, हे देखील तितकंच खरं आहे. विचार, भावभावना, आवडी-निवडी या सर्वांना सांभाळत, आपण एका निरर्थक, नश्वर जगात जगत आहोत, या जाणिवेनिशी तो जीवनभर काही कर्म करत राहतो हेही नसे थोडके! &lt;br /&gt;&lt;br /&gt;वेळ वाया घालवायची प्रवृत्ती केवळ माणसातच पाहण्यात येते असं नसून ‘सिंह’ हा देखील दिवसातील कित्येक तास आराम करण्य़ात घालवतो. यावरुन ‘वेळ वाया घालवणं’ ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, असं दिसून येतं. एकंदरीत सजीवांच्या सॉफ्टवेअर मध्येच सृष्टि निर्मात्याने वेळ वाया घालवायचं प्रोग्रॅमिंग करुन ठेवलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. शेवटी ‘वेळ वाया घालवणं’ म्हणजे नक्की काय? हा देखील एक तार्किक प्रश्न आहे! कारण जीवनात कितीही काही केलं तरी अंती उरतं ते शून्य!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-8597468077809310701?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/gC2fOjDTbXA" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://4.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TSXq5b75g7I/AAAAAAAABlU/zHrzbq-PjUM/s72-c/%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B3.gif" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/01/blog-post_06.html</feedburner:origLink></item><item><title>‘ब्लॉग माझा’ चा प्रवास</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/nSyYXiwsvC0/blog-post.html</link><category>ब्लॉगर</category><category>मुंबई</category><category>दडपण</category><category>कर्यक्रम</category><category>ब्लॉग स्पर्धा</category><category>आभार</category><category>परिक्षक</category><category>प्रवास</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Wed, 05 Jan 2011 19:39:50 PST</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-985412817066081935</guid><description>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TSQh9JV8GuI/AAAAAAAABlE/c_PEX_PrFZU/s1600/%25E0%25A4%25AA%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TSQh9JV8GuI/AAAAAAAABlE/c_PEX_PrFZU/s1600/%25E0%25A4%25AA%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: large;"&gt;आ&lt;/span&gt;दल्या दिवशी सकाळी लवकर ऊठून आवराआवरी करुन १० वाजताची ‘शिवनेरी’ पकडायचं ठरवलेलं, पण प्रत्यक्षात घरातून निघायलाच ११ वाजले आणि त्यानंतर तिकिट मिळून मुंबईच्या दिशेने कुच करायला १ वाजून गेले. मी पहिल्यांदाच मुंबईला जात असल्याने माझा भाऊ या प्रवासात माझ्या बरोबर असणार होता. आम्हा दोघांना गाडीत अगदी शेवटची जागा मिळाली. ताई नुकतीच तिकडे राहयला गेली असल्याने तिच्या घरीच आदल्या दिवशी आमचा मुक्काम होणार होता. याने दोन गोष्टी साध्य होणार होत्या, एक तर तिचं नवं घर पाहणं आणि दुसरं म्हणजे दुसर्‍या दिवशी स्टुडिओत जायला निवांत वेळ मिळणार होता. एक तिर से दो नशाने!&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईस पहिल्यांदाच जात असल्याने (आणि तेही पहिलं बक्षिस स्विकारण्यास!) मला या प्रवासाचं मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी हलकंसं समाधान वाटत होतं. प्रवासाचे काही तास कधी निघून गेले! ते समजलंच नाही आणि शेवटी आम्हाला उतरायचं होतं तो स्टॉप आला! दोघांनाही हा प्रवास नवा असल्याने भावाने ड्रायव्हरला ‘स्टॉप आला की सांगा!’ म्हणून सांगितलं होतं. तरीही स्टॉप येईपर्यंत आपण आता कुठपर्यंत पोहचलो आहोत!? हे पाहण्यासाठी माझी जागृत नजरेने सतत खिडकीबाहेर चाचपणी चालू होती. ड्रायव्हरने ‘स्टॉप आल्याचे’ कळवताच त्या हेलकावे खाणार्‍या गाडीत सॅक सावरत मी झटपट मागच्या सिट पासून पुढच्या दरवाज्यापर्यंत आलो आणि गाडीतून खाली उतरलो. एव्हाना भाऊ माझ्या मागे येतच असेल हे मी गृहित धरलं होतं. पण खाली उतरून काही पावलं चालतोय तोच ड्रायव्हर गाडीचा दरवाजा बंद करुन गाडी वळवू लागला! मला काही समजलंच नाही. अशावेळी दोन-चार सेकंद वाट पाहणं हे देखील आश्चर्यचकीत करुन जातं! इतक्यात भाऊ खाली उतरला! आम्हा दोघांनाही या प्रसंगाची मोठी गंमत वाटली. त्यानंतर रिक्षा करुन आम्ही दोघे ताईच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर थोडासा विसावा घेतला. रात्री जीजू घरी आले. माझे जीजू म्हणजे समजूतदारपणाचे एक प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्त्वच! मला त्यांच्याकडून खुप काही शिकण्यासारखं आहे. ताईची तब्येत बरी नसल्याने संध्याकाळी आम्ही सर्वजण बाहेर जेवायला गेलो. छान वेळ गेला!&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसर्‍या दिवशी पहाटे मला लवकर जाग आली, पण मग ऊठून करणार काय!? म्हणून अर्धवट झोपून राहिलो. त्यावेळी स्पर्धेचा विचार माझ्या मनात अजिबात येत नव्हता. पण झोपही येत नव्हती. कदाचीत उजडणार्‍या दिवसातूनच निर्माण झालेलं, पण त्यानंतर दुसरीकडे वळलेलं कसलंतरी अनामिक दडपण माझ्यावर होतं. सकाळी ऊठल्यानंतर आवराआवरी केली ..पोहे खाण्यास मात्र तसा बराच वेळ लागला. एक तर इतक्या सकाळी खायची सवय नाही, त्यातून दडपण! समोर जाऊन कॅमेरॅसमोर बोलायचं काय!? यासाठी मी दोन-तीन ओळींची बरीच तयारी केली होती. पण प्रत्यक्षात ऐन वेळी मी मनात येईल ते बोलायचं ठरवलं! शेवटी मी काय बोललो!? ते आता मलाच आठवत नाही!&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईचा लोकल प्रवास मी पहिल्यांदाच केला. रविवार असूनही लोकलला गर्दी होती. पण आम्ही फस्ट क्लास मध्ये बसलेलो असल्याने त्या डब्यात काहीच गर्दी नव्हती. शेजारील डब्यात मात्र प्रचंड गर्दी दिसत होती. मुंबईचा अरबी समुद्र पहात असताना नकळत माझे हात जोडले गेले. लहानपणापासून ऐकलेलं भव्यदिव्य ते सर्व काही हेच का!? म्हणून मी आसपासचा परिसर डोळ्यात साठवत होतो. मुंबईची मला अत्यंत आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे इथे दुचाकींची अजिबात गर्दी नाही. दुचाकींवर बंदी घातली आहे का!? इतक्या आश्चर्यकारक प्रमाणात तिथे दुचाकी दिसत होत्या. दुचाकींच्या सागरात वाहणार्‍या पुण्याला मेट्रोची आणि एकंदरीत ट्रांसपोर्टेशन सुधारण्याची कित्ती गरज आहे! याची प्राकर्षाने जाणीव मला मुंबईत आल्यानंतर झाली. जीजूंनी आम्हाला स्टुडिओपर्यंत सोडले आणि त्यानंतर ते आपल्या कामाला निघून गेलो. आम्ही अगदी वेळेवर पोहचलो होतो. वेटिंग रुममध्ये शिरलो त्यावेळी माझ्यावर पराकोटीचं दडपण आलं होतं. काही वेळानंतर प्रसन्न आले आणि त्यांनी लवकरच शुटिंग सुरु होईल, आपण कँटिनमध्ये बसणार असल्याचं सांगितलं. कँटिनमध्ये बसल्यानंतर हळूहळू सर्व ब्लॉगर्सच्या ओळखी होऊन गप्पा जशा रंगत गेल्या, तसं माझ्यावरील दडपणही नाहीसं होत गेलं. परिक्षक आले, त्यांना स्पर्धकांनी आपल्या शंका विचारल्या. प्रत्येकाने आपापल्या ब्लॉगची ओळख करुन दिली. सर्व ब्लॉगर्स स्वभावाने खूपच चांगले आहेत. मी त्यांना या निमित्ताने भेटू शकलो, माझ्या आयुष्यात एक अविस्मरणिय प्रसंग जोडला गेला, हे माझं भाग्यच आहे, असं मला वाटतं. मला त्या सर्वांशी भविष्यात भेटायला, चर्चा करायला, मनमोकळ्या गप्पा मारायला नक्कीच आवडेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परिक्षक माधव शिरवळकर यांनी माझ्या ब्लॉगचं आवर्जून दोन-तीन वेळा, अगदी निरोप घेतानाही कौतुक केलं! तसेच लीना मेहेंदळे यांनी माझा ब्लॉग पाहता क्षणीच आवडल्याचं सांगितलं. इतर सहकारी ब्लॉगर्सनीही मला भरपूर प्रोत्साहीत केलं. या सर्वांचे हृदयापासून आभार! तिथलं विनम्र वातावारण भारावून टाकणारं होतं आणि याबद्दल प्रसन्न जोशी यांचेही अगदी खास अनेकानेक आभार! तिथला स्टुडिओ मला पाहता आला, ज्यांना मी टि.व्ही. वर पाहायचो त्यांना प्रत्यक्ष पाहता आलं! यानिमित्ताने तीही आपल्यासारखीच सर्वसामान्य माणसं असल्याची नव्याने जवळून जाणिव झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी कार्यक्रम संपला! निघताना सर्वांनी फोटो काढले, प्रसन्न जोशी यांच्याशी हास्तांदोलन केले, दुपारचे साडेतीन वाजलेले.. जेवण नसल्याने मी दमलो होतो. जीजूंनी आम्हाला पिक अप केले, एका हॉटेल मध्ये पाव-भाजी खाल्ली आणि मग मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल इ. मुंबईतील काही प्रसिद्ध ठिकाणं पहायची ईच्छाही पूर्ण करुन घेतली. तिथून परत ताईच्या घरी आलो. आणि मध्यरात्री प्रत्यक्ष घरी पोहचलो. तिथलं भारावलेलं वातावरण अजूनही माझ्या मनावर कायम होतं, काहीतरी खास सोडून आल्याची जाणिवही मागे उरली होती, आणि गतीतून पुन्हा एकदा रोजच्या मंद गतीत उतरल्याची चाहूलही लागली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अवांतर : 2know.in ची सुरुवात १० जानेवारीला झाली आणि साधारण २० जानेवारीला आईने आणि मी मागच्या वर्षीचा ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेचा कार्यक्रम यु-ट्युब वर पाहिला. त्यावेळीच मी तिला अगदी निःसंशयपणे उत्साहाने सांगितलं होतं की, ‘पुढच्या वेळी मला ‘स्टार माझा’ वर जावंच लागणार! त्याला पर्याय नाही!’ आता आपण याला ‘गर्व’ म्हणाल की, ‘आत्मविश्वास’ हे आपल्या स्वतःच्या तत्वज्ञानावर अवलंबून आहे. पण माझ्या मते हा माझा माझ्या कामावर असलेला विश्वास होता. त्यानंतर मित्रालाही मी ही गोष्ट स्पर्धेची घोषणा होण्याआधीच फार पूर्वी सांगून टाकली होती. त्याला तेव्हा हे खरं वाटलं नव्हतं, पण आता त्यालाही ते पटलं आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-985412817066081935?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/nSyYXiwsvC0" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://4.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TSQh9JV8GuI/AAAAAAAABlE/c_PEX_PrFZU/s72-c/%25E0%25A4%25AA%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/01/blog-post.html</feedburner:origLink></item><item><title>खुपते, काम, झोप, मित्र, sms</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/OEeHrSn6Yrw/sms.html</link><category>खुपते</category><category>दिवस</category><category>झोप</category><category>मित्र</category><category>फोन</category><category>ललित लेखन</category><category>गुपित</category><category>काम</category><category>तांत्रिक लेख</category><category>MPSC</category><category>sms</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Tue, 04 Jan 2011 22:55:14 PST</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-3614120037945311580</guid><description>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TSNpCNbyrAI/AAAAAAAABk8/4MgspQ1kyVQ/s1600/%25E0%25A4%2589%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="160" src="http://3.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TSNpCNbyrAI/AAAAAAAABk8/4MgspQ1kyVQ/s200/%25E0%25A4%2589%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;मा&lt;/span&gt;झ्या जीवनात एक अशी गोष्ट आहे, जिचा नुसता विचार केला तरी ती मला प्रचंड प्रमाणात खुपते. ही गोष्ट कितीही खुपते म्हटलं तरी इथे ‘गुप्ते’ नसल्याने आपण आपलं ‘गुपीतावरच’ काम भागवूयात! अर्थात, काय खुपते? त्याचं रडगाणं मी काही इथे गात बसणार नाही. केवळ हे या इथे लिहिण्यास कारण की, आज दुपारी मोठ्या तयारी निशी उत्साहाने एक इंग्रजी लेख लिहिण्यास घेतला आणि अचानक ही खुपणारी गोष्ट पुनःश्च मला आपल्या आगमनाची नांदी देऊन गेली. मग काय!? ठेवला लॅपटॉप बाजूला आणि निवांत पडिक पडून झोपी गेलो. ही खुपणारी गोष्ट माझ्या कार्यक्षमतेची पार वाट लावून टाकते. सर्व काही कळत असून आत्तापर्यंत तरी काही वळलेलं नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;काल सकाळी माझं माझ्या कामावर अचानक इतकं प्रेम जडलेलं की, आयुष्यात आता मला कोणा साथीदाराची गरज नाही असं वाटू लागलं. आत्ता आहे तसंच जगत राहावं! सकाळी ८ ते रात्री १-२ वाजेपर्यंत टि.व्ही पहात, सर्फिंग करत, ऑनलाईन गेम खेळत, खात पित, अधुनमधून दिवसभर काम करत राहायचं! आणि वाटलंच तर दिवसभराचा एक फेरफटका मारुन यायचं! अर्थात हे प्रेम आता ओसरुन नेहमीच्या पातळीला आलेलं आहे. १५ तारखेनंतर मला लिहिण्यास इतका वेळ मिळणार नसून त्यानंतर काही महिने मी दुसर्‍या कामात दिवसभर व्यस्त असणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुपारी झोपणं शक्यतो मला आवडत नाही. कारण मग डोकं जड होणे वगैरे प्रकार होऊ लागतात. तरीही कधीकधी मी दुपारची झोप घेतो. पण अलिकडे काय होतं काय माहित!? दुपारी झोपलं की बरोब्बर फोन व्हायब्रेशनवर बाजू लागतो. फोन जवळच ठेवत असल्याने इतकं कारणही झोपेतून उठण्यासाठी पुरेसं होतं. झोप उडाल्याचा वैताग, राग मात्र मला येत नाही, उलट हलकंसं समाधान वाटतं. त्याचं कारणही मी वर सांगितलंच आहे. काल दुपारी झोपलो असताना मित्राचा मला फोन आला. पहिलीपासून कॉलेज पर्यंत आम्ही एका वर्गात! काही वर्षांपूर्वी बालिशपणातून आम्ही अबोला धरलेला, पण आता ऐकमेकांना हाय-हॅलो करण्याइतपत समजूतदार तर आम्ही झालेलोच आहोत. त्याच्या अशा अचानक आलेल्या फोनचे मला जरासे आश्चर्य आणि समाधान वाटले. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने मला MPSC परिक्षेचा फॉर्म भरण्याची बोलताबोलता आठवण करुन दिली. आणि फॉर्म भरण्यासाठी १० ही शेवटची तारिख असल्याचं सांगितलं! काय माहित का!? पण मी ही गांभिर्याने घ्यायची गोष्ट इतके दिवस हलक्यातच घेत होतो. मला MPSC सारख्या स्पर्धा परिक्षांची खूप खूप आवड आहे. मी त्यात स्पेशालिस्ट आहे आणि या वर्षीची ही फॉर्म भरायची तारीख हुकली असती, तर माझ्या मनाला मोठी रुखरुख लागून राहिली असती. त्याबद्दल त्याच्या फोनचे आभारच मानावे लागतील. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;ज्यांचे sms आले की मला छान वाटायचं, आज त्यांचे sms आले तरी काही वाटलं नाही. किंवा मला वाटूनच घ्यायचं नाहीये. कारण मला माहित आहे की, तो केवळ आभास आहे. पण माझा प्रतिसाद येत नाही हे पाहून ते मला sms करायचं बंद करतील. आणि मग नेहमीप्रमाणे मला आत्ता येत असलेल्या sms ची किंमत जाणवेल! किंवा जाणवणारही नाही! काय माहित!? सारं काही मनाच्या लाटेवर अवलंबून आहे. जाऊ दे! उद्या सगळ्यांना एक-एक sms करुनच टाकतो!&lt;br /&gt;&lt;br /&gt;ता.क. : ललित लेखन करणं कित्ती सोपं आहे! काल एक तांत्रिक लेख आभ्यास करुन लिहायला मला अडीच तास लागले आणि आजचा हा लेख व्यवस्थित लिहून पब्लिश करायला लागली केवळ ३० मिनिटं! ललित लेखनाचा ब्लॉग चालवणं ही एक चिल्लर आणि क्षुल्लक गोष्ट आहे! यात ‘खास लेखासाठी’ आभ्यास करुन लिहिण्यासारखं फार कमी असतं. देवाने प्रतिभेची जन्मतःच जी देणगी दिलेली असते, त्याला रोजच्या अनुभवाची फोडणी दिली की संपलं! सारं काही विचारांच्या प्रवाहावर सोडून द्यायचं! त्यात काही एक विशेष नाही! पण लेलित लेखन करणारे अनेक ‘मराठी ब्लॉगर’ तांत्रिक लेखनाला कमी प्रतीचे समजतात हे विशेष! इंग्रजीत असा भेदभाव दिसून न येता उलट तांत्रिक ब्लॉगच शेवटी इंटरनेटवर सर्वत्र ‘भाव’ खाऊन जातात!&lt;br /&gt;&lt;br /&gt;ताजी नोंद : वरील परिच्छेदातील ‘ललित लेखनाचा ब्लॉग चालवणं ही एक चिल्लर व क्षुल्लक गोष्ट आहे’, हे विधान चुकीचे असल्याचे मान्य करुन ते मी आनंदाने मागे घेत आहे. या विधानामुळे कोणी दुखावले गेल्यास मला माफ करावे ही विनंती! ‘ललित लेखन हे तुलनेनं कमी कष्टाचं आणि कमी वेळ घेणारं आहे’ इतकंच मी म्हणायला हवं होतं. आणि तेही का!? त्याचं कारणही वरील परिच्छेदातच दिलेलं आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-3614120037945311580?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/OEeHrSn6Yrw" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://3.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TSNpCNbyrAI/AAAAAAAABk8/4MgspQ1kyVQ/s72-c/%25E0%25A4%2589%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2011/01/sms.html</feedburner:origLink></item><item><title>माझे २०१० सालचे कॅलेंडर</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/r3_cbZA-sgI/blog-post_31.html</link><category>कॅलेंडर</category><category>दिवस</category><category>साल</category><category>कागद</category><category>२०१०</category><category>ब्लॉग</category><category>पुस्तक</category><category>महिने</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Fri, 31 Dec 2010 01:58:20 PST</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-637880517194550807</guid><description>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TR2ftWYpheI/AAAAAAAABjw/3hClMdoKRJw/s1600/%25E0%25A4%2595%25E0%25A5%2585%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25B0.gif" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://2.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TR2ftWYpheI/AAAAAAAABjw/3hClMdoKRJw/s200/%25E0%25A4%2595%25E0%25A5%2585%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25B0.gif" width="132" /&gt;&lt;/a&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;२&lt;/span&gt;००९ सालच्या मध्यात मला ऑनलाईन कॅलेंडर तयार करुन ते प्रिंट करायचा शोध लागला. माझा एक त्यातल्या त्यात बरा फोटो मी त्या कॅलेंडर टुलमध्ये टाकला आणि २०१० सालचे मस्तपैकी एक कॅलेंडर तयार केले. एकाच पानावर सर्व बारा महिने आणि शेजारी तो फोटो असे ते कॅलेंडर होते. नाहीतरी १२ पानं प्रिंट करुन कशाला बिनकामाची शाई वाया घालवा!? असे हे २०१० सालचे कॅलेंडर प्रिंट करुन मी मोठ्या कौतुकाने स्वयंपाक खोलीच्या एका खिडकीशेजारी चिकटपट्टीने चिकटवून दिले. पण २०१० साल येण्यास अजून सहा महिने बाकी होते. आणि म्हणून याच सहा महिन्यांच्या जोरावर ‘२०१० साली मी मोठं यश मिळवेन’, असं म्हणायची एक फुकट संधी मला प्राप्त झाली. या म्हणण्याला उर्जा मिळत होती, ती मी त्यावेळी लिहित असलेल्या एका पुस्तकाच्या जोरावर! एका वेगळ्या विषयावर तीन महिन्यात मोठ्या कष्टाने २०० पानी वही भरवल्यानंतर मी त्याबाबत काय निर्णय घेतला असेल!? तर ते पुस्तक मी २०१० सालच्या यादीतून रद्दबातल करुन टाकलं. एव्हाना बघताबघता २०१० साल सुरु झाले होते. मग म्हटलं आधी छापलेलं कवितेचं पुस्तकच या साली पुन्हा एकदा व्यवस्थित सुधारणा करुन आणि नवीन कवितांची भर घालून छापूयात.. पण आर्थिक, मानसिक, वेळ अशा अनेक आघाड्यांवर ही कल्पना देखील मागे पडत गेली.. ती राहिलीच..!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TR2lUK6JeaI/AAAAAAAABj0/Jwmw6gXfeq4/s1600/%25E0%25A4%2595%25E0%25A5%2585%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25B0.gif" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="143" src="http://3.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TR2lUK6JeaI/AAAAAAAABj0/Jwmw6gXfeq4/s200/%25E0%25A4%2595%25E0%25A5%2585%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25B0.gif" width="200" /&gt;&lt;/a&gt;एव्हाना २०१० सालचे दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने जाऊ लागले. कॅलेंडरचा पांढरा शुभ्र कागद आता पिवळा पडला, चिकटपट्या जागोजागी निघू लागल्या, तरीही कशात काही नाही. कॅलेंडरवरील माझा फोटो आणि एकंदरीत कॅलेंडर आईला खूप आवडलेलं, हे जसं काही प्रत्येकाच्या घरी आधिपासूनच ठरलेलं असतं.. पण मध्यंतरी ताई घरी आली तेंव्हा म्हणाली, ‘कसला फोटो लावला आहेस! अंधळा वाटतोयस तो गॉगल घालून..’ हेही जसं काही प्रत्येकाच्या घरी ठरलेलं असतं! पण तिच्या या शब्दांनी माझं मनोधैर्य अजिबात खच्ची होऊ न देता, मी माझ्या कॅलेंडरचं आणि पर्यायाने फोटोचं स्थान त्या भिंतीवर अबाधित राखलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता २०१० चा नोव्हेंबर महिना संपत आला, डिसेंबरची चाहूल लागली, नेहमीप्रमाणे माझे हवेतले शब्द हवेतच विरुन गेले असं मला वाटत होतं.. इतक्यात ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेचा निकाल लागला, विजेत्यांमध्ये माझा समावेश होऊन सर्वांना माझी आणि माझ्या ब्लॉगची ओळख झाली. २०१० सालच्या अगदी अखेरीस २६ डिसेंबरला मला स्टार माझा च्या स्टुडिओत जायची संधी मिळाली. सरतेशेवटी ते कॅलेंडर भिंतीवर लावत असताना जे काही मनात होतं, ते काही प्रमाणात का होईना प्रत्यक्षात उतरलं, असं म्हणायला हरकत नाही. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं नेहमीच चांगलं. जे मिळेल त्याला ‘हेही नसे थोडके’ म्हणयाचं आणि पुढे चलायचं.. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! २०११ साल आपणा सर्वांना परमानंदची अनुभुती देणारं असावं! हीच ईश्वरचरणी प्रार्थना!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-637880517194550807?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/r3_cbZA-sgI" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://2.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TR2ftWYpheI/AAAAAAAABjw/3hClMdoKRJw/s72-c/%25E0%25A4%2595%25E0%25A5%2585%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2587%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A1%25E0%25A4%25B0.gif" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2010/12/blog-post_31.html</feedburner:origLink></item><item><title>मराठी भाषा आणि आर्थिक पाठबळ</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/6wSwgKcwLnk/blog-post_3342.html</link><category>मत</category><category>मराठी</category><category>जीवन</category><category>भौतिक</category><category>भविष्य</category><category>आर्थिक</category><category>सजिव</category><category>इंग्रजी</category><category>भाषा</category><category>पैसे</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Wed, 29 Dec 2010 22:42:02 PST</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-3892019363909508471</guid><description>&lt;span style="font-size: large;"&gt;ज्या&lt;/span&gt; भाषेत मी ५०० तास काम केलं ती भाषा मला दिवसाला ५ रुपये कमवून देऊ शकत नाही. अशावेळी ही भाषा जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकेल असे आपणास वाटते का? तरीही मी हे काम करत आहे, कारण ती माझी आवड आहे. हे सारं काही उपाशी पोटी युद्ध लढण्यासाखं आहे. कौतुकाने आणि आवडीने पोट भरत नसून, त्यासाठी पैसे कमवावे लागतात हे जीवनातलं सत्य आहे. योग्य त्या आर्थिक पाठबळाशिवाय कोणत्याही गोष्टीचा विकास एका विशिष्ट मर्यादेपलिकडे होऊच शकत नाही. आजच्या परिस्थितीत बदल करण्याबाबत वेळीच पावलं उचलली गेली नाहीत, तर भावनांना हात घालून मराठीला कितीही जपायचा प्रयत्न केला, तरी पुढील शतकात मराठीचा मोठा र्‍हास झालेला असेल आणि भाषेची आवड असलेल्या लोकांपर्यंतच ती मर्यादित राहिलेली असेल, हे सांगण्य़ास कोणी तज्ञ असण्याची गरज नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या एका विशष्ट भाषेला जपणे हे सजिव प्राण्याचे जीवन उद्दीष्ट नसून, भौतिकतेतून आत्मिक समाधान मिळवणे ही सजिवाची सहज प्रवृत्ती दिसून येते. मानव हा विचार करु शकणारा प्राणी असल्याने तोच फक्त अंतरंगातून आत्मिक चैतन्य प्राप्त करु शकतो. पण ही गोष्टही केवळ काही अपवादात्मक माणसांनाच जमू शकते. बाकी जगातील सर्व माणसं भौतिकतेतून सुख मिळवण्यावरच विश्वास ठेवतात. आणि यात काही वाईट किंवा चुक नसून, आपण ज्या विश्वात रहात आहोत, त्या विश्वाच्या नियमांचे निर्बंध त्यांना असं वागण्यास भाग पाडतात.&lt;br /&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TRwBWYErF5I/AAAAAAAABhw/UmsdaTJ3s0U/s1600/%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2588%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE.png" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="141" src="http://1.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TRwBWYErF5I/AAAAAAAABhw/UmsdaTJ3s0U/s200/%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2588%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE.png" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;आर्थिक पठबळ&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;थोडक्यात, जी भाषा प्राण्याच्या भौतिक गरजा पूर्ण करु शकेल, तीच भाषा टिकणार! कारण विशिष्ट भाषा ही जीवनातली ‘गरज’ नसून केवळ ‘साधन’ आहे. आज इंग्रजी भाषेतील अब्जावधी लेख आपल्याला इंटरनेट वर दिसून येतात. इंग्रजी भाषेची आवड हे यामागील कारण आहे का!? नाही! तर इंग्रजी भाषेला असलेलं प्रचंड आर्थिक पाठबळ हे यामागील कारण आहे. हे आर्थिक पाठबळ निर्माण कुठून होतं!? उद्योगधंद्यातून! म्हणूनच आज मराठीतून उद्योगधंदे निर्माण करणं ही मराठीसाठी काळाची गरज आहे. आणि त्यासाठी पहिली पासून ते पदवीपर्यंत मराठीतून संपूर्ण शिक्षण असावं असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक ‘असं असावंच’ या अर्थाचं मत नसून, वर वरचा मुलामा न लावता मराठी भाषा जर खर्‍या अर्थाने टिकवायची असेल, तर काय करायला हवं!? याबाबतचं माझं मत आहे. सध्याच्या परिस्थितीत भाषाप्रेमी वेडी लोकं काम करत आहेत, तोपर्यंत ही भाषा नक्कीच आपलं अस्तित्त्व दाखवून देत राहिल, पण लांबच्या भविष्यात सामाजिक जीवनात ती आपलं प्रभावी स्थान राखू शकेल, असं मला वाटत नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-3892019363909508471?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/6wSwgKcwLnk" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://1.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TRwBWYErF5I/AAAAAAAABhw/UmsdaTJ3s0U/s72-c/%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2588%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE.png" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2010/12/blog-post_3342.html</feedburner:origLink></item><item><title>तारक मेहता, कसोटी, पेन ड्राईव्ह, आरुषि, फेसबुक, सिनेमा</title><link>http://feedproxy.google.com/~r/kathanavyatha/~3/DJTElYKY3wg/blog-post_30.html</link><category>कार्यक्रम</category><category>आरुषि</category><category>पेन ड्राईव्ह</category><category>ब्लॉग</category><category>तारक मेहता</category><category>कसोटी सामना</category><category>फेसबुक</category><category>सिनेमा</category><author>noreply@blogger.com (Rohan Jagtap)</author><pubDate>Wed, 29 Dec 2010 18:20:12 PST</pubDate><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-4835345649783245658.post-7466418875053926677</guid><description>&lt;span style="font-size: large;"&gt;स&lt;/span&gt;ध्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बघत आहे. मध्यंतरी उत्सव साजरे करुन करुन यांनी कार्यक्रमाचा पार निरुत्स्वव करुन टाकलेला. पण आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम पहिल्यासारखी पकड घेऊ लागला आहे. ‘तारक मेहता’ च्या शेवटी कार्यक्रमातला नकली तारक मेहता खूप पकवतो. आपण पकवतोय हे त्याला कसं कळत नाही!? इतक्या दिवसात कोणी त्याला त्याबाबत काहीच कल्पना दिली नसणं शक्य वाटत नाही. दररोज ‘ठहाके’आणि ‘हंगामे’ म्हटल्याशिवाय त्याला करमत नाही का!? का हा कसली ‘वैयक्तिक अंधश्रदधा’ बाळगून बसलाय!?&lt;br /&gt;&lt;br /&gt;शनिवारी, रविवारी मी पहिल्यांदा मुंबईला जाऊन आलो. त्याबाबत खूप काही लिहिण्यासारखं आहे. पण त्यावर मी नंतर निवांत लिहिन. आत्ता मी ब्लॉगरचा डॅशबोर्ड पहात होतो, तर त्यात चक्क ‘कथा ना व्यथा’ चे ४० लेख! इतकं मी या ब्लॉगवर कधी लिहिलं!? मलाच कल्पना येत नाही. आणि विशेष म्हणजे मध्यंतरी या ब्लॉगवरचे अनेक लेख मी ड्राफ्ट केले, डिलिट केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TRuBVL5c1yI/AAAAAAAABhs/NaNXt5uhiMU/s1600/%25E0%25A4%25AD%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25A4+%25E0%25A4%25A6%25E0%25A4%2595%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B7%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A3+%25E0%25A4%2585%25E0%25A4%25AB%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%259F%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%259F+%25E0%25A4%2595%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%25E0%25A5%2587%25E0%25A4%259F.jpg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="177" src="http://4.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TRuBVL5c1yI/AAAAAAAABhs/NaNXt5uhiMU/s200/%25E0%25A4%25AD%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25A4+%25E0%25A4%25A6%25E0%25A4%2595%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B7%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A3+%25E0%25A4%2585%25E0%25A4%25AB%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%259F%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%259F+%25E0%25A4%2595%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%25E0%25A5%2587%25E0%25A4%259F.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;भारत दक्षिण अफ्रिका कसोटी सामना&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;आज भारताने कसोटी सामना जिंकला. भारताची सध्याची टिम अगदी भरात आली आहे. आणि संघातला प्रत्येक खेळाडू विजयात आपला वाटा उचलत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझा डाटा असलेला पेन ड्राईव्ह सापडत नाहीये आणि खूप दिवस त्यावर विचार केला नसल्याने तो कुठे असेल याची कल्पनाही येत नाहीये. अशा छोट्याछोट्या गोष्टींचीही तशी मोठी रुखरुख लागून राहते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आरुषिच्या केस मधून सी.बी.आय. ने आपला हात काढून घेतला! आश्चर्य आहे! ही केस इतकी गुढ कशी काय होऊ शकते!? की काहीच पुरावे मिळू नयेत! असो! आता ‘सजन रे झुठ मत बोलो’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमातलं नाविन्य हरवू लागल्याने तो आता बोअर होऊ लागला आहे. बाकी मला येत्या वर्षात गरज वाटत आहे, ती खूप सारं काम करण्याची, आणि त्यासाठी मी तयार आहे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजकाल रात्री बारा वाजून गेले तरी फेसबुक वर अनेक जण ऑनलाईन असतात. आत्ता माझे ७-८ मित्र फेसबुक वर ऑनलाईन आहेत. परवा ‘आय नो व्हॉट यु डिड लास्ट समर’ ऑनलाईन पहात बसलेलो. बर्‍याचदा नाव ऐकण्यात आलं म्हणून हा सिनेमा पाहू लागलो, पण इतर सायको किलर सिनेमासारखाच हाही एक होता. लोडिंग आणि मेगा अपलोड चे टाईम लिमिट यामुळे सिनेमा संपता संपता रात्रीचे ३ वाजले. त्यानंतर सहज म्हणून फेसबुक वर चक्कर टाकली, तर १ मित्र सताड ऑनलाईन! त्याला ‘झोप भाड्या’ म्हणून कॉमेंट टाकला आणि मी झोपी गेलो..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/4835345649783245658-7466418875053926677?l=www.anudini.in' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/kathanavyatha/~4/DJTElYKY3wg" height="1" width="1"/&gt;</description><media:thumbnail url="http://4.bp.blogspot.com/_UI1AqFvOaZU/TRuBVL5c1yI/AAAAAAAABhs/NaNXt5uhiMU/s72-c/%25E0%25A4%25AD%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25A4+%25E0%25A4%25A6%25E0%25A4%2595%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B7%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A3+%25E0%25A4%2585%25E0%25A4%25AB%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%259F%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%259F+%25E0%25A4%2595%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%25E0%25A5%2587%25E0%25A4%259F.jpg" height="72" width="72" /><thr:total xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0">0</thr:total><feedburner:origLink>http://www.anudini.in/2010/12/blog-post_30.html</feedburner:origLink></item><media:rating>nonadult</media:rating></channel></rss>

