<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<?xml-stylesheet type="text/xsl" media="screen" href="/~d/styles/rss2full.xsl"?><?xml-stylesheet type="text/css" media="screen" href="http://feeds.feedburner.com/~d/styles/itemcontent.css"?><rss xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:openSearch="http://a9.com/-/spec/opensearch/1.1/" xmlns:georss="http://www.georss.org/georss" xmlns:gd="http://schemas.google.com/g/2005" xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0" version="2.0"><channel><atom:id>tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093</atom:id><lastBuildDate>Sun, 12 Feb 2012 08:42:39 +0000</lastBuildDate><category>माझं tweet.....माझं tweet.....महाराष्ट्राची जगाला नव्याने ओळखं व्हावी.</category><category>माझं tweet.....Branding India</category><category>माझं Tweet.....खरा जय महाराष्ट्र केंव्हा होणार?</category><category>माझं tweet .... The World Winner</category><category>माझं tweet.....टॉवरफुल माणुस - मनोज तिरोडकर.</category><category>माझं tweet .... आज रावणवध अशक्य.</category><category>जय महाराष्ट्र</category><category>माझं tweet .... उल्हास दिलसे.</category><category>Article</category><category>सत्याचा मार्ग स्वीकारा</category><category>यशासाठी घ्या राईट टर्न</category><category>माझं tweet.....देशाच्या दारिद्र्याला जबाबदार कोण</category><category>माझं tweet.....Is there a ray of hope.</category><category>माझं tweet ..... रुईया कॉलेजच नावं घेतल्याबरोबर मी कट्यावर जातो.</category><category>माझं tweet.....Compulsory आराम.</category><category>Report</category><category>माझं tweet...गोव्याची शान द लिला.</category><category>माझं tweet.....खूप काही मागतो आहे - अब्राहम लिंकन</category><category>माझं tweet .....सर रतन टाटा देशातील सर्वात विश्वासू उद्दोजक.</category><category>महाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा</category><category>माझं tweet.....हर्बेरियम</category><category>माझं tweet.......महाराष्ट्रात विचारांच्या पारिजातकाचा सडा पडो.</category><category>माझं Tweet.....अर्थसंकल्प २०११ - अतुल कुलकर्णीं</category><category>My Tweets</category><category>प्रोग्रेसिव्ह मराठी समाज - एक विचार एक संकल्पना</category><category>उद्योगाचा शुभारंभ</category><category>माझं tweet...एक लढाई अभी बाकी हैं.</category><category>माझं tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.</category><category>देशाच्या  तरुणांना  राष्ट्रउभारणीसाठी   सहभागी करा</category><category>माझं tweet.....मेरा भारत महान</category><category>माझं tweet.....चला विचारांच तोरणं (नेटवर्क) बांधुया. यशाची गुढी उभारुया.</category><category>मराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे</category><category>माझं tweet.....रस्त्यावर उतरुन ‘एमबीए’ अविनाश बनला नारळ पाणीवाला</category><category>माझं tweet .....मुंबई बर्डस रेस. हा काय नविन प्रकार आहे?</category><category>मराठी माणसांच्या घरा साठी ९०:१० चा फॉम्र्युला वापरा</category><category>माझं tweet.....जय गजानन</category><category>माझं tweet .... मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन (भाग-२)</category><category>माझं tweet.....नव्हे माझा प्रश्न.</category><category>नितिन पोतदार - टाटा नानो</category><category>माझं tweet.....पुढच्या शतकासाठीच्या उद्योगसाठी नेतृत्व तयार करू - नितीन नोहरीया</category><category>मला उद्दोजकचं व्हायचंय......</category><category>माझं tweet .....मराठी पाऊलं पडणारचं पुढे - Fantastic उपक्रम</category><category>Articles</category><category>Video</category><category>माझं tweet.....मराठी माणसांच्या यशाची फॅक्टरी सुरु.</category><category>माझं tweet ....यशाची फॅक्टरी किमान तीन वेळा बघां.</category><category>माझं tweet.....IIT n VJTI साकारणार ‘टेकफेस्ट’ n ‘टेक्नोवेन्झा’ Bravo.</category><category>‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.</category><category>2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)</category><category>माझं tweet ......महाराष्ट्र शिल्पकारचरित्रकोश प्रकल्प.</category><category>माझं tweet.....मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन.</category><category>माझं tweet ......The World Leader.</category><category>माझं tweet .... खरा स्पर्धक ओळखा.</category><category>सत्यमचा नव्हे.</category><category>मराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स</category><category>माझं Tweet.....शिस्त+संयम=प्रगती</category><category>माझं Tweet.....व्याख्यानमाला - विचारांचा गुणाकार</category><category>सीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)</category><category>मराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची</category><category>मराठी मिल्लिओनैरे</category><category>माझं tweet.....अग्निहोत्र. पत्रकार ते मालिका लेखन- अभय परांजपे</category><category>माझं tweet.....'तेंडुलकर ओपस' - आपण कोण.</category><category>माझं Tweet.....लालबाग परळ - प्रत्येक मराठी काळजाने बघावं असा चित्रपट.</category><category>'भारत निर्माण' - करोडों रुपयां पेक्षा गरज आहे स्वच्छ हातांची</category><category>तेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’</category><category>माझं tweet .....आयपीय्ल  इंडियन पैसा लुटो</category><category>माझं tweet.....ए प्रॉमिस इज प्रॉमिस- सर. रतन टाटा.</category><category>माझं tweet.....आपणच वातावरणकर्ते</category><category>भांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न</category><category>माझं tweet ....."स्टॉप वॉच" - स्वत: स्पेशल स्टॉप घेऊन वाचावसं पुस्तक</category><category>‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.</category><category>मराठी सुवर्णकारांचा विश्वासार्हता हाच ‘ब्रॅण्ड’ - नितीन पोतदार</category><category>मराठी माणसाने व्यवसायात उतरावे - जयराज साळगावकर</category><category>माझं tweet .... एक चित्र एक विचार.</category><category>माझं tweet.....देशाला विचार करायला लावणाऱ्या दोन ओळी.</category><category>माझं tweet.....मुंबई कुणाची?</category><category>माझं tweet .......Turning Points.</category><category>अर्थक्षेत्रातील मराठी तारे</category><category>माझं tweet.....Big Order - Abraham Lincoln</category><category>माझं tweet.....किर्लोसकर साम्राज्याचे १०० वर्ष.</category><category>महाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे</category><category>माझं Tweet.....यशाच्या क्षितिजाचे रहस्य - भीमसेन जोशी.</category><category>माझं tweet.....टोकियोतील ते चार तास</category><category>मराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा आता इतिहास झालाय.....मुकेश अंबानी</category><category>माझं tweet.....मराठी केलं तुम्ही मला.</category><category>माझं tweet.....आपण देणाऱ्याचे हात केंव्हा घेणार.</category><category>माझं tweet.....गुरुपौर्णिमा - ऒम अनुभवाय नम:</category><category>माझं tweet.....प्रशासकीय सेवेत मराठी मुलं मागे का.</category><category>उद्योगाचे वारसदार</category><category>प्रणवचंद्राच्या फॅक्टरीतला साचेबंद अर्थसंकल्प</category><category>माझं tweet.....काय डेंजर वारा सुटलाय.</category><category>मराठी उद्योजकांनी पुस्तकी नियमांच्या बाहेर पडावे.</category><category>माझं tweet.....Simplicity</category><category>........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे</category><category>माझं tweet..... Live-in? जाहीर चर्चेपेक्षा आपल्या मुलांशी चर्चा करुया.</category><title>my नीती</title><description>करुया विचारांचा गुणाकार
......नितीन पोतदार</description><link>http://www.myniti.com/</link><managingEditor>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</managingEditor><generator>Blogger</generator><openSearch:totalResults>137</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>25</openSearch:itemsPerPage><atom10:link xmlns:atom10="http://www.w3.org/2005/Atom" rel="self" type="application/rss+xml" href="http://feeds.feedburner.com/nitinpotdar" /><feedburner:info xmlns:feedburner="http://rssnamespace.org/feedburner/ext/1.0" uri="nitinpotdar" /><atom10:link xmlns:atom10="http://www.w3.org/2005/Atom" rel="hub" href="http://pubsubhubbub.appspot.com/" /><feedburner:emailServiceId xmlns:feedburner="http://rssnamespace.org/feedburner/ext/1.0">nitinpotdar</feedburner:emailServiceId><feedburner:feedburnerHostname xmlns:feedburner="http://rssnamespace.org/feedburner/ext/1.0">http://feedburner.google.com</feedburner:feedburnerHostname><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-4010732551617037053</guid><pubDate>Sun, 29 Jan 2012 13:15:00 +0000</pubDate><atom:updated>2012-01-30T09:42:24.922+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....जपानी गुडिया डॉ. प्राजक्ता भावे-खरे</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-IB66zA5Vhy0/TyVFX22mLHI/AAAAAAAABEw/DBKwtTjyCnQ/s1600/Ceremic+cluster.bmp" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" gda="true" height="149" src="http://4.bp.blogspot.com/-IB66zA5Vhy0/TyVFX22mLHI/AAAAAAAABEw/DBKwtTjyCnQ/s200/Ceremic+cluster.bmp" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-MB4LZ2pFHRw/TyVEZTB-JRI/AAAAAAAABEo/pPEGWpnG0eQ/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" gda="true" src="http://4.bp.blogspot.com/-MB4LZ2pFHRw/TyVEZTB-JRI/AAAAAAAABEo/pPEGWpnG0eQ/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;२९ जानेवारी २०१२&lt;/strong&gt;:&amp;nbsp; मित्रांनो गेला एक महिना खुपच धावपळीचा गेला.&amp;nbsp; अजुनही संपला जानेवारी अस म्हणु शकत नाहीयं.&amp;nbsp;&amp;nbsp; गेल्या आठवड्यात महाराष्ट्र टाईम्स मधे डॉ. प्राजक्ता भावे-खरे यांनी जपान मधे केलेल्या कर्तृत्वाची बातमी वाचली आणि लगेच ब्लॉग वर&amp;nbsp;टाकायची&amp;nbsp;ठरवली.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; एक मराठी मुलगी &amp;nbsp;किती मोठ मोठी काम करू&amp;nbsp;शकते ह्याच मला&amp;nbsp;मना पासुन फारच अभिमान आनि कौतुक वाटल म्हणुन हा ब्लॉग.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;br /&gt;
आज हा ब्लॉग लिहिताना मला जास्त आनंद होत आहे ह्याच कारण म्हणजे, (१)&amp;nbsp;डॉ. प्राजक्ता ही मुलुंडची - माझा जन्म सुद्दा मुलुंडचाच;&amp;nbsp; (२) प्राजक्ताने अर्थशास्त्रात बी.ए. केलं मी ही अर्थशास्त्रात बी. ए. केलं;&amp;nbsp; (३) तीने प्रेंच&amp;nbsp;भाषा&amp;nbsp;शिकली&amp;nbsp;मी ही प्रेंच&amp;nbsp;भाषा&amp;nbsp;शिकलो (आता विसरलो इतकचं);&amp;nbsp; (४)&amp;nbsp; जपानमधील माशिको सिरॅमिक क्लस्टरमधील कारागिरांचं जीवन मार्चमधील भूकंप व त्सुनामी यांनी उद्ध्वस्त&amp;nbsp;केलं&amp;nbsp; त्या&amp;nbsp;कारागिरांनी एकत्रित&amp;nbsp; आपले उद्योगधंदे पुन्हा उभारण्यासाठी कशा प्रकारे तांत्रिक सुधारणा केल्या व आथिर्क पाठबळही कसं मिळवलं, हा प्राजक्ताच्या प्रेझेंटेशनचा विषय होता, मी तर मार्च मधे जपान मधे झालेला भुकंप आणि त्सुनामी प्रत्यक्ष अनुभवलेल आहे.&amp;nbsp; तिथल्या लोकांना सावरताना मी जवळुन बघितलं, आणि (५)&amp;nbsp; सध्या डॉ. प्राजक्ता टोकियोमधील हितोत्सुबाशी या युनिव्हसिर्टीमध्ये 'एस. एम. इ. क्लस्टर्स इन जपान - लेसन्स फॉर इंडिया' (SME Clustter in Japan - Lessons for India) या विषयावर संशोधन (पोस्ट डॉक्टरेट रिसर्च) करीत आहे.&amp;nbsp; मी ही Japanese Investment भारता मधे जास्त्तित जास्त कशी येईल या साठी दोनदा जपान मधे जाऊन आलो आणि अजुनही प्रयत्नशील आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; किती योगा योग.&amp;nbsp;&amp;nbsp; डॉ. प्राजकता तुम्ही करीत असलेले काम माझ्या पेक्षा खरचं खुप मोठं आहे,&amp;nbsp; पुन्हा एकदा तुमच अभिनंदन आणि तुम्हाला माझ्या&amp;nbsp;खुप&amp;nbsp;खुप&amp;nbsp;शुभेच्छा!&amp;nbsp;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;टीप:&lt;/strong&gt;&amp;nbsp; दुर्दैवाने माझ्या कडे डॉ. प्राजक्ताचा एकही फोटो नसल्या मुळे तो इथं देउ शकलो नाही.&amp;nbsp;&amp;nbsp; तरी जपान मधील सिरॅमिक क्लस्टरमधील कारागिरांचं घर कशी असतात त्याच एक चित्र देत आहे.&lt;br /&gt;
_____________________________________________________________________________&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;जपानी गुडिया - डॉ. प्राजक्ता भावे-खरे!&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लहानपणी प्राजक्ताला आईच्या मैत्रिणी जपानी गुडिया म्हणून चिडवत असत. बघता बघता ही मराठी गुडिया खरोखरच जपानला गेली आणि त्या परक्या देशात आपली स्वतंत्र ओळख तिने निर्माण केली... &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयआयटी - मुंबई, आयआयटी - कानपूर आणि एस. जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 'एन्टरप्रेनरशीप अँड टेक्नॉलॉजिकल इनोवेशन' या विषयावर दुसऱ्या वाषिर्क ग्लोबल कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्फरन्समध्ये पहिल्या पुरस्काराची मानकरी ठरली डॉ. प्राजक्ता भावे-खरे. प्राजक्ताच्या पेपर प्रेझेंटेशनचा विषय होता 'एक्सोजिनस शॉक अँड कलेक्टिव्ह एफिशियन्सी इन एस. एम. इ. (स्मॉल अँड मिडीयम एन्टरप्राईज) क्लस्टर.'&amp;nbsp;&amp;nbsp; जपानमधील माशिको सिरॅमिक क्लस्टरमधील कारागिरांचं जीवन मार्चमधील भूकंप व त्सुनामी यांनी उद्ध्वस्त केलं. त्यांच्या सिरॅमिक भट्ट्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. परंतु कारागिरांच्या एकत्रित प्रयत्नाने या संकटावर मात केली व त्यांचे उद्योगधंदे उभारण्यास मदत झाली. आपले उद्योगधंदे पुन्हा उभारण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे तांत्रिक सुधारणा केल्या व आथिर्क पाठबळही कसं मिळवलं, हा प्राजक्ताच्या प्रेझेंटेशनचा विषय होता. सध्या ती टोकियोमधील हितोत्सुबाशी या युनिव्हसिर्टीमध्ये 'एस. एम. इ. क्लस्टर्स इन जपान - लेसन्स फॉर इंडिया' (SME Clustter in Japan - Lessons for India) या विषयावर संशोधन (पोस्ट डॉक्टरेट रिसर्च) करीत आहे. संशोधनासाठी फेलोशिप मिळालेली ती पहिली परदेशी विद्याथिर्नी आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमधून २००१ साली प्राजक्ताने अर्थशास्त्रात बी.ए. केलं. त्यानंतर इंडस्ट्रीयल आणि फायनान्शियल इकॉनॉमिक्समध्ये एम.ए. केलं. कॉलेजमध्ये तीन वर्ष फ्रेंच भाषेचा अभ्यास केला होता. त्यानंतर जॅपनीज भाषेतील चित्रलिपीबद्दल उत्सुकता वाटल्यामुळे तिने जपानी भाषेच्या अभ्यासाला सुरवात केली.&amp;nbsp;&amp;nbsp; डॉक्टरेटसाठी भारत व जपानमधील लघु उद्योजकांच्या समूहांचा (क्लस्टर) तुलनात्मक अभ्यास हा विषय तिने निवडला. त्यावेळी जपानला जाण्याची संधी मिळावी हा तिचा उद्देश होता.&amp;nbsp; दरम्यान 'दी दमास' या ज्वेलरी ब्रँडसाठी जपानी भाषेतील दुभाषाचं काम करायची संधी तिला मिळाली.&amp;nbsp;&amp;nbsp; मुंबईतील कारागिरांना जपानहून आलेल्या कारागिरांकडून ज्वेलरी तयार करण्यातील बारकावे समजावून सांगणं हे तिचं काम होतं. खरंतर दुभाषा म्हणून केलेलं हे पहिलंच काम असूनदेखील तिच्या कामातील सफाईदारपणा पाहून दी दमासच्या त्यावेळच्या व्यवस्थापकीय संचालकांनी तिला जपानला पाठविण्याची इच्छा प्रदशिर्त केली. प्राजक्ताने मिळालेल्या संधीचा फायदा उठवला व जाने. २००४मध्ये ती जपानला रवाना झाली. तेथे तिच्याबरोबर १० जपानी व ४ भारतीय काम करीत होते. त्यांच्यामधील दैनंदिन कामकाजासाठी दुभाषाचं काम तिला करावं लागत असे. जपानमधील स्वच्छता, जपानी लोकांमधील नम्रता, त्यांची आतिथ्यशीलता, कुठल्याही कामाला कमी न लेखण्याची वृत्ती, डेडिकेशन, वेळेचं महत्त्व जाणण्याची वृत्ती या गोष्टी तिला खूपच भावल्या. त्यामुळे जपानमध्येच करियर करावं व त्यासाठी आयुष्याचा जोडीदार जपानमध्ये स्थायिक झालेला भारतीय असावा असं तिला वाटू लागलं. नोव्हेंबरमध्ये परत आल्यावर प्राजक्ता जपानी भाषेची दुसऱ्या लेव्हलची परीक्षा उत्तीर्ण झाली व तिने वझे-केळकर कॉलेजमधील प्रो. डॉ. लीना थत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डीचा अभ्यास सुरू केला. सिटी ग्रुपमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या अमित खरेशी तिचं जून २००५मध्ये लग्न झालं. दर तीन महिन्यांनी जपान-मुंबई-जपान असा प्रवास करत २००९ साली प्राजक्ताने पी.एच.डी पूर्ण केली. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पीएच.डी करीत असतानाच युजिसीतफेर् 'कॉम्पिटीटिव्ह स्टडी ऑफ स्मॉल अँड मिडीयम स्केल इंडस्ट्रीज' या प्रॉजेक्टसाठी रिसर्च अॅसिस्टंट म्हणूनही तिने काम केलं. पीएच.डीचे सटिर्फिकेट मिळेपर्यंतच्या कालावधीत प्राजक्ताने टोकियोमधील शाळेत इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. या निमित्ताने जपानमधील शाळांविषयी जाणून घेण्याची संधी तिला मिळाली. ग्लोबलायझेशनमुळे जपानी लोकांना आता इंग्रजीचं महत्त्व वाटू लागलं आहे. काही जपानी कंपन्यांनी कामकाजाची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीची निवड केली आहे. त्यामुळे जपानमधील शाळांत इयत्ता पहिलीपासून इंग्रजी हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. 'जपान ब्रॉडकास्टिंग कॉपोर्रेशन' या नॅशनल चॅनेलवरून त्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमामध्ये इंग्रजी कसं शिकवायचं यासाठी मॉडेल टीचर म्हणून प्राजक्ताला खास आमंत्रित करण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात २०११मध्ये 'भारत व जपानमधील औद्योगिक क्लस्टरच्या पॉलिसिज' या विषयावर मलेशियातील आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये तसंच ग्रीस येथील आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये 'ऑटो कॉम्पोनन्ट क्लस्टर' या विषयावर पेपर वाचण्याची संधी तिला मिळाली. प्राजक्ता म्हणते, 'अशा कॉन्फरन्सना उपस्थित राहिल्यामुळे आपल्या विषयात संशोधन करणाऱ्या लोकांबरोबर संपर्क वाढण्यास मदत होते. तसंच अनुभवांची देवघेव झाल्यामुळे, आपलं संशोधन योग्य दिशेने सुरू आहे का हे देखील आजमावता येतं.' &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मार्च २०११मध्ये जपानमध्ये झालेल्या भयंकर भूकंपाच्यावेळी ती मुंबईत सुट्टीवर आली होती. पण मार्चमध्येच ती परत गेली. भूकंपानंतरच्या काही महिन्यांच्या काळात जपानी लोकांनी दाखविलेली शिस्त, संयम, एकजूट कौतुकास्पद होती असं ती आवर्जून सांगते. खाद्यपदार्थ, प्यायचं पाणी यामधून अजूनही रेडिएशनचा धोका जाणवत असतानादेखील जपानमध्येच राहण्याचा त्या दोघांचाही निर्णय पक्का आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लहानपणी प्राजक्ताला आईच्या मैत्रिणी जपानी गुडिया म्हणून चिडवत असत. बघता बघता ही मराठी गुडिया खरोखरच जपानला गेली आणि त्या परक्या देशात आपली स्वतंत्र ओळख तिने निर्माण केली. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
टीप: जपान कसा कडवट शिस्तीचा देश आहे आणि मार्च २०११ मधे झालेला भुकंप या विषयी माझा अनुभव वाचण्यासाठी क्लिक करा &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;a href="http://www.myniti.com/2011/03/tweet_10.html"&gt;http://www.myniti.com/2011/03/tweet_10.html&lt;/a&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;a href="http://www.myniti.com/2011/03/tweet_18.html"&gt;http://www.myniti.com/2011/03/tweet_18.html&lt;/a&gt; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स - प्रियांका मोकाशी&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-4010732551617037053?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2012/01/tweet.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/-IB66zA5Vhy0/TyVFX22mLHI/AAAAAAAABEw/DBKwtTjyCnQ/s72-c/Ceremic+cluster.bmp" height="72" width="72" /><thr:total>4</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-4414729316256614072</guid><pubDate>Wed, 28 Dec 2011 05:41:00 +0000</pubDate><atom:updated>2012-01-29T19:19:30.665+05:30</atom:updated><title>माझं tweet.....धीरूभाई अंबानी</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-HDWZtQnboRw/TvqnNReRAHI/AAAAAAAABD8/xbfgt9Uz-Eo/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" rea="true" src="http://4.bp.blogspot.com/-HDWZtQnboRw/TvqnNReRAHI/AAAAAAAABD8/xbfgt9Uz-Eo/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-jO6WsOpYIrk/TvqpW2O4hTI/AAAAAAAABEI/D6WTh7GOdww/s1600/Dhirubhai.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" rea="true" src="http://3.bp.blogspot.com/-jO6WsOpYIrk/TvqpW2O4hTI/AAAAAAAABEI/D6WTh7GOdww/s1600/Dhirubhai.jpg" /&gt;&lt;/a&gt;28 डिसेंबर 2011: आज धीरुभाई अंबानीं यांचा 79वा जन्मदिवस -&amp;nbsp; लोकांनी कितीही नावं ठेवली, जहरी टीका केली&amp;nbsp;तरी यशासारखं दुसरं यश जगात कुठलंही असुच शकतं नाही हे त्रिवार सत्य आहे.&amp;nbsp; Nothing can succeed success!&amp;nbsp;&amp;nbsp;हे धीरुभाईंच्या उद्दोगविश्वाकडे बघितल्यावर कळतं.&amp;nbsp;&amp;nbsp; इतक मोठं सामराज्य उभं करण्यासाठी स्वप्न हवं की दुरदृष्टी?&amp;nbsp; मेहनत हवी की नशिब हे सगळं कळण्यापलिकडे आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; त्यांच्या वर खुप टीका झाली आणि&amp;nbsp; भविष्यात देखिल होईल.&amp;nbsp; पण एकुणच धीरूभाईंच्या आयुष्याकढे आणि त्यांनी उभारलेल्या उद्दोगविश्वाकडे एक विध्यार्थी म्हणुन बघितलं तर मला वाटतं आपल्याला खुप&amp;nbsp;&amp;nbsp;काही शिकायला मिळु शकतं.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; त्यांच्या उद्दोगविश्वासारखाच आज त्यांचा फोटो देखिल जरा मोठाच देत&amp;nbsp; आहे! &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;धीरुभाईंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने यंदाच्या मुक्तशब्दया दिवाळी अंकासाठी मी लिहिलेला धीरुभाई अंबानी व नारायण मुर्ती वरील लेख खाली देत आहे.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;एक कर्माचा सागर! तर एक योगयोगेश्वर!&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;सौजन्य मुक्तशब्द - &lt;/strong&gt;&lt;strong&gt;नितीन पोतदार&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;
खरं तर धीरूभाई अंबानी व नारायण मूर्ती यांच्यात तुलना करणं पूर्णपणे चुकीचे आहे. याचं कारण म्हणजे अंबानींची रिलायन्स इंडस्ट्री आणि मूर्तींची इन्फोसिस या दोन्ही उद्योगांचे उत्पादन, उलाढाल आणि उत्पन्न या कुठल्याही बाबतीत तुलनाच होऊ शकत नाही. पण दोघेही आपल्या आपल्या परीने कर्तबगार आहेत, मोठे आहेत व यशस्वी आहेत! आणि साम्य आहे ते म्हणजे दोघांनी सामान्य परिस्थितीतून सुरवात केली. दोघांनीही सुरवातीला अत्यंत कठीण काळ बघितला, कठोर परिश्रम केले, अपमान, अवहेलना सहन केली आणि अपयश बघितले. तरीही दोघांनीही कोट्यावधींची उलाढाल करणार्याल कंपन्या उभारल्या, स्वत: कोट्याधीश झाले, शिवाय कंपनीच्या समभागधारकांनाही कोट्याधीश केले. पण दुर्दैवानेå हे साम्य इथेच संपते! त्यांच्या उद्योगक्षेत्रात, त्यांच्या उद्योग चालवण्याच्या पध्दतीत, त्यांच्या त्यांच्या वेळच्या परिस्थितीत, त्यांच्या व्यक्तीमत्वात व इतरही अनेक बाबतीत फार मोठा फरक दिसून येतो. त्यांची तुलना करणे म्हणजे खरं तर दोघांवरही अन्याय केल्यासारखे होईल. एक दुध बनविण्याची फॅक्टरी तर एक दुध देणारी गाय यांची तुलना करणे होईल! आपण दोघांच्या सुरवातीपासूनच्या ते मोठे उद्योजक होईपर्यंतच्या प्रवासाकडे नजर टाकू व त्या अनुषंगाने काय चित्र समोर येते बघू. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
धीरूभाई अंबानी हे एका गुजराथी शाळा शिक्षकाचे तिसरे अपत्य. मॅट्रीकची परिक्षा दिल्याबरोबर वयाच्या सोळाव्या वर्षीच उदरनिर्वाहासाठी त्यांना येमेनमधील अडेनला जावे लागले. ए.बेसे ह्या एका फार मोठ्या व्यापारी कंपनीत त्यांनी तिथे कारकुनाची नोकरी करायला सुरवात केली. ही कंपनी अनेक वस्तूंचा व्यापार करायची, त्यात शेल या पेट्रोलियम कंपनीच्या पदार्थांचाही व्यापार करायची. अडेनला ते कमोडीटी ट्रेडींग करायलाही शिकले व त्यात प्राविण्य मिळवले. त्यांच्या लक्षात आले ह्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आपल्याला रुची आहे. उसने पैसे घेऊन ते असे कमोडीटी ट्रेडींग करायचे व त्यातून त्यांनी पैसे मिळवले. हा केवळ नशिबाचा भाग नव्हता किंवा त्यांच्यात किलर इन्स्टींक्ट होता म्हणून केवळ त्यांना यश मिळाले नाही तर त्यामागे त्यांचा अभ्यास होता. कमोडीटी व्यवहारासंबंधी ते जे मिळेल ते सतत वाचत राहायचे. याचाच पुढे त्यांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर व्यवहार करताना फायदा झाला. दरम्यान येमेनचे रियाल हे चलन त्यावेळेस शुध्द चांदीचे असे. ती नाणी ज्या मूल्याची असत, त्यापेक्षा ती नाणी वितळवून, त्यातून जी चांदी मिळे, त्याची किंमत जास्त असायची. यातून त्यांनी काही लाख रुपये मिळवले. बढती मिळून अडेनला त्यांची एका पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून नेमणूक झाली, त्याचवेळी त्यांच्या मनात पक्के ठरले होते एक दिवस आपली स्वत:ची पेट्रोलियम कंपनी असेल! &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
येमेनवरून ते भारतात परत आले व १५००० रुपयांच्या भांडवलावर रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन ही कंपनी सुरू केली. कंपनीचा कारभार होता पॉलीस्टर यार्न आयात करणे व मसाले निर्यात करणे. हा व्यवसाय चांगला चालत होता, पैसा गाठीशी येत होता. १९६६मध्ये त्यांनी नरोडा इथे कापड गिरणी सुरू केली. पॉलीस्टर यार्नपासून या मिलमध्ये कापड बनवले जाई. त्याला त्यांनी विमल असे ब्रॅंड नाव दिले व लवकरच ते नाव घराघरात पोचले. एका जागतिक दर्जाची टेक्सटाईल मिल म्हणून अंबानींच्या या मिलची खुद्द वर्ल्ड बॅंकेच्या टीमकडून तारीफ झाली होती. १९७७मध्ये त्यांनी रिलायन्सचा आयपीओ आणला, म्हणजे या कंपनीचे शेअर-समभाग विक्रीस आणले. त्यावेळेस शेअर मार्केट इतके विकसित झालेले नव्हते. किरकोळ गुंतवणूकदार खूप नव्हते व सक्रीयही नव्हते. पण या कंपनीचे शेअरना सबस्क्राईब करावे यासाठी धीरूभाईंनी गुजराथमधील छोट्या गुंतवणूकदारांवर भिस्त ठेवली. त्यांना या आयपीओकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले व तसेच भारताच्या विविध भागातून सुमारे ५८,००० गुंतवणूकदारांनी त्यात पैसे गुंतवले. भारतात स्टॉक मार्केट अनेक वर्षांपासून अस्तित्वा होते. पण त्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय खर्याट अर्थाने जाते धीरूभाईंना. १९८०च्या सुमारास ते अंदाजे १०० कोटी रुपये संपत्तीचे मालक झाले होते. १९८२मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज अंशत: परिवर्तनीय रोखे बाजारात आणणार होती. रिलायन्सच्या शेअरचा भाव खाली असेल तर या रोख्यांची खरेदी होणार नाही, त्यामुळे कंपनी व अंबानी कंपनीच्या शेअरच्या भावात काय चढ-उतार होत आहे यावर लक्ष ठेवून होती. त्यांना सुगावा लागला, मंदीवाले काही ब्रोकर हे शेअर शॉर्ट करत होते. पण अंबानींनी त्यांच्या खेळात त्यांनाच अशी धोबीपछाड दिली की हे मंदीवाल्यांची हाडे पार खिळखिळी झाली. यावेळेस इतकी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती की, स्टॉक मार्केटचे व्यवहार ३ दिवस चक्क बंद ठेवावे लागले होते. आणि धीरूभाईंनी हे सगळे केले ते कायद्याच्या कक्षेत राहून, फार तर कायदे स्वत:ला हवे तसे वाकवले किंवा त्यातील पळवाटांचा वापर केला म्हणता येईल. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुढे १९८२मध्ये त्यांनी पॉलीस्टर यार्न बनवण्याचा कारखाना सुरू केला. नंतर ते रसायने, पेट्रोकेमिकल्स, प्लास्टीक्स, वीज अशा अनेक क्षेत्रात गेले. म्हणजेच अनेक उद्योगक्षेत्रात कार्यरत असणारा हा एक मोठा समूह कॉन्ग्लोमोरेट झाला. १९९०नंतर त्यांनी पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात कंपनीचा धडाक्याने विस्तार केला. तसेच ते टेलिकॉम्यूनिकेशन क्षेत्रातही गेले. आज तर ही देशातील एक अतिबलाढ्य कंपनी आहे. अर्थात कंपनीची ही झेप साधी सोपी नव्हती. त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेक विवादांना तोंड द्यावे लागले. त्याची माहिती आपण पुढे घेऊ, त्याआधी नारायण मूर्ती व त्यांच्या इन्फोसिस कंपनीच्या वाटचालीकडे नजर टाकू. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;नारायण मूर्ती व इन्फोसिसची वाटचाल:&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
धीरूभाई अंबानींसारखेच, नारायण मूर्तीही सामान्य घरातील. पण अंबानींना जसे शिक्षण अर्धवट सोडावे लागले, तितकी वाईट परिस्थिती मूर्तींची नव्हती. त्यांनी बीई (इलेक्ट्रीकल)ची पदवी मिळवली व नंतर आयआयटी या देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेतून एम.टेक.ही केले. म्हणजेच ते उच्चशिक्षित आहेत. आधी आयआयएम (अहमदाबाद) व नंतर पटणी कॉम्पुटर सर्व्हिसेस या कंपनीच्या पुणे कार्यालयातून १९७०च्या सुमारास त्यांनी करिअरची सुरवात केली. १९८१ मध्ये आपल्या सहा सॉफ्टवेअर सहकार्यांुसह त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. त्यासाठी त्यांना आवश्यकता होती १०,००० रुपये भांडवलाची आणि ते त्यांनी गोळा केले बायकोकडून पैसे उसने घेऊन!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यावेळेस देशात आर्थिक सुधारणांचा काळ अजून सुरू व्हायचा होता. साधे फोन कनेक्शन मिळणे कठीण होते. नेटवर्कची बोंब. अमेरिकेत इंजिनिअर पाठवून तिथे कामे करावी लागत. ८७साली इन्फोसिसने अमेरिकेत पहिले ऑफिस थाटले. तरीही ८९साली कंपनीपुढे गंभीर समस्या होत्या. पण काम नेटाने सुरू ठेवले. ९१नंतरच्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्या. त्याचा परिणाम दिसू लागले. ९३साली कंपनी पब्लीक लिमिटेड झाली. आयपीओ आणला. पण त्याला लोकांनी काही खूप प्रतिसाद दिला नाही. कर्मचार्यांाना स्टॉक ऑप्शन म्हणजे शेअर दिले. ९९पर्यंत कंपनीने खूप कारभार वाढवला. ह्या वर्षी कंपनीचे वार्षिक उत्पन १० कोटी अमेरिकन डॉलर झाले. तसेच कंपनीची अमेरिकेतील नॅसडॅक या एक्सचेंजवर नोंदणी झाली. यानंतर लगेच पुढील वर्षी उत्पन २० कोटी अमेरिकन डॉलर अशा रितीने वाढत गेले. रुपयात सांगायचे तर २००२साली २६०० कोटी रुपये उत्पन होते ते वाढत जाऊन २०१० साली २२,७०० कोटी इतके अफाट वाढले. कंपनीत १ लाखाच्या वर कर्मचारी आहेत. स्टॉक ऑप्शनमुळे कर्मचारीवर्गाला शेअर मिळाले, त्या शेअरचे मूल्य प्रचंड वाढल्यामुळे कंपनीचे ड्रायव्हर करोडपती झाले, अशा कथा ऐकायला यायला लागल्या. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
इन्फोसिसच्या उत्पनाचे विश्लेषण केले तर दिसेल, तिच्या उत्पनापैकी सुमारे ६५ टक्के उत्पन अमेरिकेतून, २३ टक्के युरोपातून व फक्त १.२ टक्के भारतातून मिळालेले आहे. तसेच त्यांच्या ग्राहक कंपन्यांना सर्व्हिस देऊन यापैकी ९५.८ टक्के तर प्रॉडक्ट विकून ४.२ टक्के उत्पन मिळालेले आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;तुलना&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
वर म्हंटल्या प्रमाणे अंबानी व मूर्ती यांच्यात तुलना करायची म्हणजे केवळ या दोन व्यक्तींत तुलना करणे चुकीचे आहे. तरी ही तुलना करताना ती त्यांनी सुरू केलेल्या कंपन्यांसहच करावी लागेल. प्रथमच एक बाब म्हणजे इन्फोसिसपेक्षा रिलायन्स अक्षरश: दहापटीपेक्षा जास्तने मोठी आहे. इन्फोसिसचे २०१०चे वार्षिक उत्पन्न आहे २२,७०० कोटी रुपये तर रिलायन्सचे २ लाख ३० हजारापेक्षा जास्त. इन्फोसिस आयटी ह्या एकाच क्षेत्रात – सेवाक्षेत्रात काम करते, त्यातही आयटीमधील फक्त सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करते. हे कामही परदेशी कंपन्यांच्या कारभाराचे संगणकीकरण अशा स्वरूपाचे आहे. रिलायन्स मात्र केमिकल्स, पेट्रोकेमिकल्स, ऑईल व गॅस अशा अनेक उद्योगक्षेत्रात काम करते व हे अवजड क्षेत्रातील उद्योग आहेत. शिवाय आयटीपेक्षा रिलायन्सच्या उद्योगक्षेत्रांना प्रचंड मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. तसेच त्यात जास्त आर्थिक धोका आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मुख्यत: अंबानींच्या वेळच्या आणि मुर्तींच्या वेळच्या परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. रिलायन्सने १९६६साली कापड गिरणी सुरू करून सुरवात केली, १९७७ साली आयपीओ आणून भांडवल उभारले, ८२ पासून स्टॉक एक्सचेंजवर तिच्या नावाचा दबदबा निर्माण झाला, ९० पासून पेट्रोकेमिकल्समध्ये धडाक्याने विस्तार केला, ह्या ठळक टप्प्यावरून दिसेल की ६६ ते ९० म्हणजे तब्बल २४ वर्षे कंपनीने देशात जेव्हा लायसन्स-परमिट राज्य होते त्या काळात उद्योग वाढीस नेला आहे. ९० नंतर आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण यांचे धोरण जाहिर झाले, ते प्रत्यक्षात अंमलात यायला आणखी बरीच वर्षे जावी लागली. ९०च्या आधी खाजगी कंपन्या, कारखाने यांना परवानगी होती, टाटा, बिर्ला व इतरही अनेक उद्योगसमूह, कंपन्या देशात काम करत होत्या. पण या कंपन्यांची उत्पादनक्षमता किती असावी, कच्च्या मालाचा पुरवठा व त्याच्या किंमती, उत्पादनाच्या किंमती, भांडवल बाजार या सर्वावर बव्हंशी सरकारचे सक्त नियंत्रण होते. अनेक क्षेत्रे तर खाजगी उद्योगांना खूली नव्हती. वातावरण उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे मुळीच नव्हते. आयत-निर्यातीवर अनेक प्रकारची बंधने होती. समाजवादाचे भूत देशाच्या मानगुटीवर होते. नफा शब्दाचा जणू तिटकारा होता. उद्योजक म्हणजे शोषण करणारे ही धारणा होती. पायाभूत सुविधा क्षेत्राकडे लक्ष न दिल्याने दळणवळण, संपर्कसेवा यांचीही वानवा होती. सर्व काही सरकारी नियंत्रणाखाली होते. पदोपदी सरकारी परवानग्यांची गरज भासायची. नोकरशाही, लालफितशाहीचे वर्चस्व होते. धीरूभाई अंबानींनी यश मिळवले ते या सर्वावर मात करून. प्रत्येक प्रोब्लेम मधेच प्रमोशन असतं ही त्यांची धारणा होती! ब्युरोक्रसीच्या लाल फितीचा आणि त्यातुन निर्माण होण्याऱ्या एक सिस्टमचा त्यांनी आपल्या फायद्यासाठी वापर करून घेतला असेही म्हणता येईल. राजकीय लागेबांधे त्यानी निर्माण केले व त्याद्वारे सरकारची धोरणे आपल्याला अनुकूल व आपल्या प्रतिस्पर्धी कपंन्यांना प्रतिकूल राहतील असा फायदा घेतला असा एक आरोप धीरूभाईंवर सातत्याने केला गेला. पण त्याकाळात उद्योग करण्याची तीच रित होती नव्हे अजुनही ती तशीच आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. आपण ज्याला “भ्रष्टाचार” म्हणतो त्याला जगात “लॉबिंग” म्हणतात आणि त्यात गैर अस काहीच नाही तेंव्हा सर्व नाड्या शासनाच्या हातात होत्या. अनेक उद्योजक हाच मार्ग स्वीकारत होते. धीरूभाई त्यात सर्वात हुशार निघाले असे म्हणता येईल. या सरकारी बंधनांच्या अडथळ्यांशिवाय जुनाट विचारांचे उद्योजक, तसेच रिलायन्समुळे ज्यांच्या उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत होता असे उद्योजक यांच्याशी धीरूभाईंना खूप संघर्ष करावा लागला. इंडियन एक्सप्रेस समुहाने तर रिलायन्सविरुध्द आघाडी उघडली. रिलायन्सने फॅक्टरी स्मगल केली असा आरोप इंडियन एक्सप्रेसने केला होता. या सर्व विवादांचा धीरूभाईंना प्रचंड मनस्ताप झाला. उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाला. पण शेवटी या सगळ्याला ते पुरून उरले. त्यावेळचे त्यांचे विरोधक, अगदी इंडियन एक्सप्रेस समुहाचे त्यावेळचे संपादक अरूण शौरी यांनी आमचे चुकले अशी जाहिर कबूली काही वर्षांपूर्वी दिली. निवळं जिद्द, चिकाटी आणि दुर्दैम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यश खेचून आणलं!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याउलट नारायण मूर्ती व इन्फोसिसला सरकारी धोरणांचा अडथळा नव्हताच. अडथळा दूरच, उलट आयटी क्षेत्राचे सरकारकडून, समाजाकडून फार कोडकौतूक झाले. अनेक वर्षे हे क्षेत्र पुर्णपणे करमुक्त होते. सोयीसवलती मिळाल्या. या दृष्टीकोनातून विचार केला तर केवळ इन्फोसिस नव्हे तर भारतीय आयटी क्षेत्राने हवी तशी झेप घेतलीच नाही. भारत संगणकक्षेत्रात महासत्ता होणार याची काही वर्षांपूर्वी सतत चर्चा असायची, पण वास्तवात तसं घडल नाही. त्यावेळेसही खुद्द संगणकक्षेत्रातील माहितगार लोक मात्र या चर्चेवर हसायचे. याचे कारण जगभर संगणकक्षेत्रात जी उलाढाल होते त्यापैकी नगण्य हिस्सा आपला आहे. आपल्या कंपन्या, त्यात इन्फोसिसही आली ज्याप्रकारचे काम करतात ते मोठ्या प्रमाणात दुय्यम दर्जाचे आहे. इतर देशातील कंपन्यांची कामे स्वस्तात करून देणे असे या त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप आहे. इंटेल, गुगल यांचे उत्पन्न, त्यांचे जगभरचे प्रभावशाली अस्तित्व याच्या जवळपासही आपल्या आयटी कंपन्या जाऊ शकत नाहीत. मायक्रोसॉफ्ट, अॅपल, आयबीएम दुरच. तसेच इन्फोसिसचे उत्पन्न बघितले तर स्पष्ट दिसते, देशांतर्गत व्यवसायातून त्यांना जेमतेम २ टक्के प्राप्ती होते. देशातील कंपन्यांची कामे व शासनाची आयटीची कामे याचा व्यवसाय या क्षेत्रातील छोट्या कंपन्या करतात. याचे कारण उघड आहे की परदेशातील कंपन्याबरोबर व्यवहार करणे जास्त सुलभ आहे. अर्थात जिथे जास्त फायदा व सुलभ व्यवसाय तिकडे उद्योजक गेले हा दोष नाही किंवा त्यांना त्याबाबत नावे ठेवता येणार नाहीत. पण रिलायन्सच्या तुलनेत त्यांचा व्यवसाय बराच सोपा होता असे ठामपणे सांगता येईल. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एकूणच विचार केला तर तुलनेने धीरूभाईंना खुप संघर्ष करावा लागला, त्यावेळची परिस्थिती खूप प्रतिकूल होती. त्या सगळ्यावर मात करून त्यांनी प्रचंड मोठे साम्राज्य उभारले. इन्फोसिसने त्यामानाने मात्र परिस्थिती अनुकूल असूनही एका मर्यादेपर्यंतच प्रगती केली. धीरूभाईकडे धडाडी होती, धोका पत्करण्याची वृत्ती, दोन हात करण्याची खुमखूमी होती. काही लोक त्यांना स्ट्रीट-स्मार्ट म्हणायचे, पण माझ्या मते ते खरे बिझिनेसमन होते. मूर्ती हे तसे शांत, संयमी व कॉन्झर्व्हेटीव्ह. इन्फोसिस दर वर्षी जो गायडन्स मार्केटला देते, तो कॉन्झर्व्हेटीव्ह असतो. म्हणजे पुढच्या वर्षी कंपनी कशी कामगिरी करेल याबाबत कमीत कमी उत्पन्नाचे व नफ्याचे आकडे जाहिर करायचे म्हणजे त्यापेक्षा जास्त कामगिरी करून दाखवता येईल. मूर्ती व इन्फोसिससह इतर मोठ्या आयटी कंपन्या टाटाची टीसीएस, अझीम प्रेमजी यांची विप्रो यांच्यामुळे भारताचे जगात नाव झाले. तसेच आयटीमुळे मध्यमवर्गाला संपन्नता मिळाली, अनेक तरुणांना परदेशात नोकर्याग मिळाल्या ह्या जमेच्या बाजू. पण या कंपन्यांनी स्वत:चे प्रॉडक्ट डेव्हलप केले नाही ही फार मोठी उणीव. इन्फोसिसचे उत्पन्न ९५.८ टक्के सर्हिस देऊन व केवळ ४.२ टक्के प्रॉडक्ट विकून मिळते ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. देशातील सर्वात गुणवत्तापूर्ण इंजिनिअर्सची फौज त्यांच्या दिमतीला असताना त्याबाबत मूर्तींनी पुढाकार घ्यायला हवा होता. प्रॉडक्ट बाजूला ठेवू. इन्फोसिसनंतर अनेक वर्षांनी फेसबुक अस्तित्वात आले. पण त्याचे जगभर मिळून सुमारे कोट्यावधी सदस्य आहेत. त्याचा अर्थ असा की त्याप्रकारची सुविधा-अप्लिकेशन ही पूर्ण जगात युनिक आहे व इतर कोणी तशीच सुविधा देत असले तरी प्रत्यक्षात अशा अप्लिकेशनबाबत फेसबुकचा एकछत्री अंमल - अक्षरश: जगभर साम्राज्य आहे. जगभर आपले वर्चस्व असेल असेही काही इन्फोसिसने शोधलेले नाही. मूर्ती यांची प्रतिमा म्हणजे ते अतिशय स्वच्छ आहेत. उद्योग करताना भ्रष्टाचार करुन तो मिळवत नाही अशी. पण त्यांनी जो व्यवसाय केला तो देशाबाहेरच्या कंपन्यांबरोबर. देशांतर्गत व्यवसाय करताना भ्रष्टाचाराचा मुद्दा जास्त लागू होतो. देशातील शासन कारभाराचे संगणकीकरण किंवा देशातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे, बॅंकाचे संगणकीकरण हा व्यवसाय त्यांनी कधी केलाच नाही. या परिक्षेला ते कधी बसलेच नाहीत. आपली प्रतिमा त्यांना महत्वाची वाटली, पण धीरूभाईंनी मात्र प्रतिमेचा विचार केला नाही तर उद्योग वाढवणे हेच त्यांचे ध्येय होते. माझे काम होण्यासाठी सरकारी कचेरीतील शिपायालाही मी सलाम करेन, हे त्यांचे उद्गार प्रसिध्द आहेत. धीरूभाईंचे राजकीय नेत्यांबरोबर सख्य होते, पण त्यांना राजकीय महत्वाकांक्षा नव्हती. मूर्तींबाबत मात्र त्यांना राष्ट्रपती करावे अशी चर्चा झाली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
इन्फोसिसने देशात व्यवसाय केला नाही, विशेषत: शासनाची कामे घेतली नाहीत. असे असूनही केंद्र शासनाने प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र देण्यासाठी जी आधार योजना काढली त्यासाठी प्रमुख म्हणून इन्फोसिसचेच संस्थापक व मूर्तींचे सहकारी नंदन निलेकेणी यांची नेमणूक केली. आता आज दि.२९/९/११ ला बातमी आली नियोजन आयोगाच्या अध्यक्षांनी – मॉन्टेकसिंग यांनी आधारच्या कामात आर्थिक शिस्तपालन असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या आधार योजनेचे काम ज्या प्रकारे व ज्या गतीने सुरू आहे ते बघता हे आव्हाने पेलण्यात निलेकेणी यशस्वी होतील का याबाबत प्रश्नचिन्हच आहे. याचा मुद्दाम उल्लेख करण्याचे कारण असे की सगळ्या कंडिशन्स फेव्हरेबल असताना इन्फोसिसला यश मिळाले. पण आता ही कठीण परिक्षा आहे व निलेकेणी काय करतात ते बघू.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
धीरूभाईंचे २००२मध्ये निधन झाले. त्याआधी अनेक वर्षे ते पक्षाघाताच्या व्याधीने बेजार होते. त्यामुळे उदारीकरणाच्या काळाचा त्यांना पुरेपुर लाभ घेता आला नाही.&amp;nbsp; आज ते असते तर काय हा जरतरचा प्रश्न आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; अंबानी व मूर्ती दोघांच्या बाबतीत शेवटी म्हणता येईल – ते आपल्या आपल्या काळाचे प्रतिनिधी होते! &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
टीप:&amp;nbsp; धीरुभाई आणि मूर्तीं यांनी आपल्या आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे उद्योग केला व त्या प्रमाणात यश मिळवले. अंबानींचे यश अफाट आहे पण मूर्तींचे यशही उत्तुंग आहे. २५००० कोटी रुपये उत्पन्न असलेले कंपनी ही मोठीच असते. जे.आर.डी टाटा, गोदरेज (पारसी), बिरला, बजाज (मारवाडी), शंतनूराव किर्लोसकर, आबासाहेब गरवारे (मराठी), धीरुभाई अंबानी (गुजराती), नारायण मूर्ती (कानडी), विजय माल्या (तेलगू), सुनिल मित्तल (पंजाबी), असे गेल्या तीन चार दशकांतील मोठे उद्दोजक बघितले तर आपल्याला अस दिसतं की उद्दोग करणं किंवा त्यात मोठं यश मिळवणं हे कुण्या एका समाजाच्या/जातीच्या माणसांची मक्तेदारी मुळीच नसते. त्यामुळे तरूण मराठी उद्दोजकांनी या पैकी कुणाचीही पायवाट धरली तरी काहीच हरकत नाही. फक्त मराठी असल्याने आपल्यामध्ये उद्योग करण्याची प्रवृत्तीच नाही हा विचार मात्र टाकून द्यावा! कारण शेवटी यशाला कुठलीच जात किंवा भाषा नसते! &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-4414729316256614072?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/12/tweet_28.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/-HDWZtQnboRw/TvqnNReRAHI/AAAAAAAABD8/xbfgt9Uz-Eo/s72-c/Twitter+Feb.jpg" height="72" width="72" /><thr:total>8</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-6234572168452972269</guid><pubDate>Sun, 25 Dec 2011 04:57:00 +0000</pubDate><atom:updated>2011-12-28T20:24:33.298+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....भांडून होणार नाही, ते संवादाने होईल!</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-xXkeiPJeE6M/TvaqTjPsKfI/AAAAAAAABDw/ZXcAxUB2cAw/s1600/Dicci.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="133" rea="true" src="http://3.bp.blogspot.com/-xXkeiPJeE6M/TvaqTjPsKfI/AAAAAAAABDw/ZXcAxUB2cAw/s200/Dicci.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-7VTadmolwHA/TvaqMKuVsfI/AAAAAAAABDk/2_5NA6LjNbE/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" rea="true" src="http://3.bp.blogspot.com/-7VTadmolwHA/TvaqMKuVsfI/AAAAAAAABDk/2_5NA6LjNbE/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;२५ डिसेंबर २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp; मित्रांनो&amp;nbsp;२०११ सालचा कदाचित&amp;nbsp;हा माझा शेवटचा ब्लॉग असेल.&amp;nbsp;&amp;nbsp; नविन वर्ष नविन विचार, नविन दिशा आणि आशा घेउन येईल या बाबत शंकाच नाही.&amp;nbsp;&amp;nbsp;पण २०११च्या पुर्व संध्येला "भांडून होणार नाही, ते संवादाने होईल" असा जबरद्स्त विचार ‘डिक्की’चे म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजने दिलेला अहे.&amp;nbsp; आणि मला वाटतं हा विचार येणाऱ्या वर्षातच नव्हे तर येणा़ऱ्या दशकात जगातील प्रत्येक माणसाच्या प्रगतीचा कणा असणार&amp;nbsp;आहे मग तो कुठल्याही जातीचा असो वा भाषेचा.&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;आजच्या जीवघेण्या स्पर्धेत&amp;nbsp;&amp;nbsp;आपल्या सगळ्यांनाच प्रगती करायची आहे, आणि तीही कमी मेहनतीत, कमी पैशात, आणि कमी वेळेत.&amp;nbsp;&amp;nbsp;आज कुठल्याही क्षेत्रात कुणाला स्पर्धाच नको असते!&amp;nbsp;&amp;nbsp;मग स्पर्धेला हटवण्यासाठी आपण साम दाम दंड असा कुठल्याही मार्ग अवलंबतो, कुणालाही संवाद करावसा वाटतं नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; झटपट प्रगती ही झगडुन&amp;nbsp;भांडुन&amp;nbsp;आणि हिंसेतुनच मिळते हा&amp;nbsp;आपला समज झालेला&amp;nbsp;आहे.&amp;nbsp; हा विचारच&amp;nbsp;घातकच नव्हे तर अराजकते कडुन विनाशाकडे नेणारा&amp;nbsp;आहे!&amp;nbsp;&amp;nbsp;आज माहिती आणि तंत्रज्ञानमुळे जग खुपच जवळ आलेला आहे.&amp;nbsp; कंप्युटरच्या एका क्लिक वर आपण जगभरातील लोकांपर्यंत पोहचू शकतो.&amp;nbsp;&amp;nbsp;गरज&amp;nbsp;आहे ती&amp;nbsp;फक्त संवादाची!&amp;nbsp;&amp;nbsp;संवादातुनच मार्ग निघतो या विचारावर माझा&amp;nbsp;ठाम विश्वास&amp;nbsp;आहे..... तुम्हला काय&amp;nbsp;वाटतं.......&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;br /&gt;
***************************************************************&lt;br /&gt;
&lt;strong&gt;जातिव्यवस्था विरुध्द भांडवलशाही!&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;सौजन्य: अभिजित घोरपडे लोकसत्ता दि. २५ डिसेंबर २०११.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मुंबईत डिक्कीने नुकतचं एक ट्रेड-फेअर&amp;nbsp;आयोजित केल होतं त्याचा&amp;nbsp;खुपच सुंदर वृतांत&amp;nbsp;आज लोकसत्तेमधे&amp;nbsp;श्री. अभिजित&amp;nbsp;घोरपडेंनी दिलेला&amp;nbsp;आहे, तो&amp;nbsp;खाली&amp;nbsp;देत&amp;nbsp;आहे.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;em&gt;"भांडून होणार नाही, ते संवादाने साध्य होईल,’ अशा विश्वासातून ‘दलित इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ची (डिक्की) स्थापना झाली. या संघटनेच्या मुबंईत झालेल्या व्यापारमेळय़ाला रतन टाटांसह अनेकांनी उपस्थिती लावल्यामुळे, तो विश्वास सार्थही ठरला. जातिप्रधान व्यवस्थेशी आणि मानसिकतेशी लढण्याची व्यूहरचना म्हणून भांडवलाकडे आणि उद्योजकतेकडे पाहायला हवं, अशी मांडणी ‘डिक्की’चे संस्थापक मिलिंद कांबळे करतात, तिला अनुभवाचा आधारही आहे......&lt;/em&gt;&lt;br /&gt;
&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;भांडवलदार आणि प्रस्थापित उच्चवर्गीय म्हणजे दलित चळवळीचे शत्रूच, अशी धारणा आतापर्यंत होती आणि अजूनही बऱ्यापैकी ती अस्तित्वात आहे. पण अलीकडेच उदयाला आलेल्या आणि वेगाने विस्तारत असलेल्या दलित उद्योजकांच्या समूहाने या विचाराला छेद देऊन वेगळी मांडणी केली आहे. या दोन घटकांशी संघर्ष करण्याऐवजी त्यांना मित्र बनवून त्यांची मदत घेऊन पुढे जाण्याचे धोरण अवलंबिले आहे. विशेष म्हणजे याद्वारे दलित समाजाची आर्थिक उन्नती होत असतानाच जातिव्यवस्थाही हळूहळू खिळखिळी होत आहे. थोडक्यात सांगायचे तर ते दलित समाजाला सक्षम करण्याची चळवळच पुढे नेत आहेत, फक्त त्यांनी व्यवस्थेशी लढण्याची व्यूहरचना आणि शस्त्रे बदलली आहेत!.. याचाच प्रत्यय मुंबईत दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात ‘डिक्की’ या संघटनेने भरवलेल्या दुसऱ्या व्यापार मेळाव्यात आला. रतन टाटा, आदी गोदरेज यांसारखे उद्योगपती तसेच, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, दिग्विजय सिंह, रामदास आठवले, विनोद तावडे या राजकीय नेत्यांनी ‘डिक्की ट्रेड फेअर’ला लावलेली हजेरी, मेळाव्यात झालेली कोटय़वधी रुपयांची उलाढाल आणि त्याची देश-विदेशातील माध्यमांमध्ये झालेली प्रचंड चर्चा यातून या बदलत्या वातावरणाचा अंदाज आला. ही चळवळ सुरू करणारे आणि ती पुढे ओढणारे ‘डिक्की’चे अध्यक्ष व पुण्यातील बांधकाम व्यावसायिक मिलिंद कांबळे यांच्याशी केलेल्या चर्चेतून ही चळवळ, तिची पाश्र्वभूमी आणि भविष्यवेध या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणे शक्य झाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
‘डिक्की’ची पाश्र्वभूमी व वैचारिक भूमिका कांबळे स्पष्ट करतात.. ‘दलित समाजामध्ये अस्मिता निर्माण करणारे आणि त्याला दिशा देण्याचे काम त्यांनी केले, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लढाई जातीअंत आणि सामाजिक न्यायासाठी होती. ते व्यावहारिक अर्थतज्ज्ञ होते. पण त्यांच्या या पैलूकडे दुर्लक्षच झाले आहे. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर भारतात ‘इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड सोश्ॉलॉजी’चे प्राध्यापक म्हणून काम केलेच. त्याचबरोबर सावकारी नियंत्रण कायद्याचे विधेयक मांडले आणि खोती पद्धत नष्ट झाली पाहिजे यासाठी प्रयत्नही केले. मी बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांचा अभ्यासक व स्वत: व्यावसायिक असल्यामुळे हा पैलू महत्त्वाचा वाटला. बाबासाहेबांनंतर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात फार मोठे काम झाले आहे, पण आर्थिक सबलीकरणासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. दलित समाजाला आता बदलत्या काळात त्यांना ‘बिझनेस लीडरशीप’ची जास्त आवश्यकता आहे. कारण भांडवलशाहीच जातिव्यवस्थेला नष्ट करेल. या दिशेने आम्ही ही चळवळ सुरू केली आहे.’&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या चळवळीला असलेले जागतिक संदर्भही मििलद कांबळे नमूद करतात.. ‘युरोपात सामंतशाही होती, ती भांडवलवादाने नष्ट केली. त्याचबरोबर अमेरिकेतील वर्णभेद मशीनने संपुष्टात आणला. अमेरिकेच्या मानवी हक्क जाहीरनाम्याची शताब्दी १९५० मध्ये उलटली तरी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना स्वातंत्र्य आणि भाकरी हवी, यासाठी मार्च काढावे लागले. एकीकडे अमेरिका महासत्ता व भांडवलशाही राष्ट्र बनत असताना दुसरीकडे कृष्णवर्णीयांची स्थिती अतिशय बिकट होती. याचा विचार करून अध्यक्ष निक्सन व काही विचारवंतांनी या समाजालाच भांडवलशाहीचा भाग बनवायला सुरुवात केली आणि कृष्णवर्णीयांकडून चालविल्या जाणाऱ्या उद्योगांचा अर्थव्यवस्थेतील वाटा १० टक्क्य़ांवर नेला. या पायाभरणीनेच अमेरिकेत आमूलाग्र बदल घडविला.. हेच भारतालाही लागू होईल. पण आपल्याकडे दलित चळवळीने उद्योग, व्यवसाय हे जणू आपले क्षेत्रच नाही, असे मानून हे पानच उलटले होते. त्यामुळे आम्ही या विषयापासून दूर होतो. पण या भांडवलदारांशी किंवा प्रस्थापित उच्चवर्गीयांशी नुसताच संघर्ष करत राहिलो तर हंशील नाही. त्यासाठी आम्ही संघर्षांऐवजी मित्रत्वाचे धोरण स्वीकारले. त्याची फळे आता आम्हाला दिसू लागली आहेत. पण हे करताना आणखी एक बाब लक्षात आली ती म्हणजे- देशाच्या सरकारी धोरणांवर उद्योगपतींच्या फिक्की, सीआयआय यांसारख्या संघटना मोठा प्रभाव टाकतात, दबावगट म्हणून काम करतात. तसे आपल्यालाही करावे लागेल, म्हणूनच ‘डिक्की’चे व्यासपीठ निर्माण केले. आता ते चांगलेच विस्तारत आहे.’&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
‘सरकारचे जावई’ नाही.. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
‘दलित समाज हा सरकारी मदतीशिवाय पुढे जाऊ शकत नाही किंवा तो नुसता नोकऱ्या मागणारा आहे, हा समज आम्हाला मोडून काढायचा आहे. योग्य संधी मिळाल्यास हा समाज देशाच्या अर्थव्यवस्थेत भर घालू शकतो आणि इतरांसाठी नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकतो, हे दाखवून द्यायचे आहे. ‘डिक्की’च्या माध्यमातून या संधी उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. त्याचाच प्रत्यय काही दिवसांपूर्वीच ‘डिक्की’ने मुंबईत भरविलेल्या दुसऱ्या व्यापार मेळाव्यात आला. या मेळाव्याला दिग्गजांनी उपस्थिती लावलीच. शिवाय तिथे प्रत्यक्ष ७८ कोटी रुपयांची उलाढाल झाली आणि भविष्यातील तब्बल ५००० कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या संधी उद्योजकांना उपलब्ध झाल्या. टाटा मोटर्स, ब्ल्यू स्टार, फोर्ब्स मार्शल, कमिन्स इंडिया, थरमॅक्स या कंपन्यांतर्फे या मेळाव्यात सादरीकरण करण्यात आले. त्यांना कोणती उत्पादने हवी आहेत हे त्यांनी सांगितले. तरुण दलित उद्योजकांना याच संधीच हव्या आहेत..’ हे सांगतानाच कांबळे, आर्थिक उदारीकरणामुळे दलितांना उपलब्ध झालेल्या संधींची मांडणी करतात. ‘डिक्की’चे मार्गदर्शक चंद्रभान प्रसाद आणि संघटनेने मिळून उत्तर प्रदेशातील बुलंदशहर व आज्ममगढ या जिल्ह्यांमध्ये दलितांच्या बदललेल्या स्थितीबाबत एक सर्वेक्षण केले. त्यात असे आढळले की, गेल्या २० वर्षांमध्ये खुल्या धोरणामुळे दलितांना अनेक संधी उपलब्ध झाल्या. ‘जागतिक स्पर्धेमुळे त्यांना नवी बाजारपेठ उपलब्ध झाली. त्यामुळे त्यांची स्थिती बरीच सुधारली आहे. टाटा, बजाज, होंडा, थरमॅक्स यांसारख्या कंपन्यांना विविध भाग पुरविण्याचे काम दलित उद्योजक करत आहेत, तेसुद्धा गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता! आर्थिक उदारीकरणामुळे व अर्थव्यवस्था प्रवाही झाल्यामुळे हे शक्य झाले, तर मग हाच मार्ग स्वीकारून आम्ही पुढे जात आहोत.’&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
‘डिक्की’ची स्थापना २००३ साली झाली. सुरुवातीला कांबळे यांनी एकहाती हे आव्हान पेलले आणि तिला स्थैर्य प्राप्त करून दिले. ‘उद्योगांशी मैत्री हवी’ हे धोरण स्वीकारून सुमारे ७-८ वर्षे संघटना बांधण्यात घालविली. आता स्थैर्य आल्यामुळे प्रत्यक्ष कामाचा वेग वाढला आहे. त्यात सुमारे एक हजारांहून अधिक उद्योजक सदस्य आहेत. त्यापैकी अनेक उद्योगपतींची उलाढाल दुप्पट-तिप्पट झाली आहे. उद्योगांची नैसर्गिक वाढ साधारणत: ८-१० टक्के असते, पण ‘डिक्की’च्या सदस्य उद्योजकांची सरासरी वाढ २५-३० टक्क्यांच्या आसपास आहे. संघटनेच्या उपलब्ध आकडेवारकीनुसार, सदस्यांची उलाढाल १० हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. ते दरवर्षी थेट कराच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत १००० कोटी रुपयांची भर घालतात. त्यांच्यामुळे एक लाख लोकांना थेट रोजगार, तर १० लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाले आहेत. ही केवळ सदस्यांची उलाढाल आहे. एकूण दलित उद्योजकांचा विचार करता हा आकडा कितीतरी मोठा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
‘दास’ आणि राजा.. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भांडवलाने कसे बदल घडत आहेत, हे ‘डिक्की’चेच सदस्य असलेले अशोक खाडे या उद्योजकाच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. खाडे यांनी ‘दास ऑफशोअर इंजिनीअरिंग प्रा. लि.’ ही कंपनी १९९५ मध्ये सुरू केली. गुणवत्तेच्या आधारावर व खुल्या अर्थव्यवस्थेमुळे संधी मिळवीत ते आज बरेच पुढे गेले आहे. आता कंपनीची उलाढाल ५०० कोटी रुपयांची आहे. त्यांनी दुबईतही नवे कार्यालय उघडले आहे. आर्थिक उन्नतीइतकीच महत्त्वाची बाब म्हणजे खाडे यांच्या कंपनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) राजाचा मुलगा भागीदार आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
दलितांना सक्षम करण्याचा हा अगदी दुसऱ्या टोकाचा (भांडवलशाही स्वीकारण्याचा) मार्ग स्वीकारताना काही खळखळ झाली, अजूनही सुरू आहे. ‘गाडी रूळ बदलत असताना खडखडात होतो, पण रूळ बदलल्यावर सुरळीत चालते. जे साम्यवादी विचाराचे प्रवक्ते आहेत, त्यांच्या हे पचनी पडणे अवघड आहे. पण जगातील साम्यवादी राष्ट्रांकडे डोळे उघडून पाहिले तर त्यांनी काय स्वीकारले आहे हे लक्षात येईल. खरे तर दलितांचे नेतृत्व करणारा वर्ग आमच्या प्रयत्नांचे स्वागत करत आहे आणि आमच्या उपक्रमांमध्ये सहभागीही होत आहे. पण विशिष्ट तत्त्वाला चिकटून असलेल्या काहींना मात्र ते अजूनही पचनी पडत नाही..’ कांबळे आजची स्थिती स्पष्ट करतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लक्ष ‘फॉच्र्युन’कडे &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्थैर्य लाभल्यामुळे ‘डिक्की’ आता विस्तारत आहे. संघटनेचे मुख्यालय पुण्यात आहे. तिच्या शाखा दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, लुधियाना, आग्रा अशा प्रमुख शहरांमध्ये आहेत. हे जाळे वाढविण्यासाठी आता देशभर कार्यालये व शाखा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. वर्षभरात अशा ५० शाखा उभारण्याचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणचे उद्योग व सरकारशी संवाद साधता येईल. पुढे येण्यासाठी धडपडत असलेल्या दलित उद्योजकांना संधी उपलब्ध करून देण्याचे आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यावर आता भर देण्यात आला आहे.. त्याद्वारे देशाच्या आर्थिक विकासात भर घालणारा दलित उद्योजकांचा मोठा गट निर्माण करण्याचे उद्दिष्ट संघटनेने घेतले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
देशातील १०० श्रीमंतांमध्ये किंवा जगातील ‘फॉच्र्युन ५००’ च्या यादीत एखादा तरी दलित उद्योजक हवा, हे स्वप्न मिलिंद कांबळे यांनी ‘डिक्की’च्या माध्यमातून पाहिले आहे. विशेष म्हणजे येत्या ५/१० वर्षांमध्ये ते प्रत्यक्षात येईल, असा विश्वास ते व्यक्त करतात.. ‘भांडून होणार नाही, ते संवादाने साध्य होईल,’ हा मंत्रही ते जाता जाता देतात!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-6234572168452972269?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/12/tweet.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://3.bp.blogspot.com/-xXkeiPJeE6M/TvaqTjPsKfI/AAAAAAAABDw/ZXcAxUB2cAw/s72-c/Dicci.jpg" height="72" width="72" /><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-241849592844235500</guid><pubDate>Fri, 25 Nov 2011 23:43:00 +0000</pubDate><atom:updated>2011-12-28T20:25:17.590+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....नऊ कोटींचा फ्रेश ज्युस</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-4jeRJYVbySE/TtAjnyy6MdI/AAAAAAAABB0/Tv52Swa7ALo/s1600/Fresh+Fruit+Shot.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" hda="true" height="150" src="http://3.bp.blogspot.com/-4jeRJYVbySE/TtAjnyy6MdI/AAAAAAAABB0/Tv52Swa7ALo/s200/Fresh+Fruit+Shot.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-pGXVbgaz7fY/TtAnXbE1A4I/AAAAAAAABB8/MKJge03cOlo/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" hda="true" src="http://2.bp.blogspot.com/-pGXVbgaz7fY/TtAnXbE1A4I/AAAAAAAABB8/MKJge03cOlo/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;२६ नव्हेंबर २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह आपल्या सर्वांना माहीत आहे.&amp;nbsp; "स्वच्छ" या शब्दावर त्यांचा जोर होता व अजुनही आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; आता "स्वच्छ" या एका शब्दा मधे काय जादु आहे ते बघा.&amp;nbsp;&amp;nbsp; चेन्नईतही या स्वच्छ शब्दामुळे एका फळांच्या रस विक्रेत्याने झेप घेतली ती थेट नऊ कोटी रुपयाच्या वार्षिक उलाढालीपर्यंत त्याची ही रसपूर्ण कहाणी अशी -&lt;/div&gt;&lt;br /&gt;
मुंबईत आणि महाराष्ट्रात सर्वत्र आपण ऊसाच्या रसाची दुकानं बघतो तिथं वर्षभर लहान मुलांपासुन ते आजीआजोबांपर्यंत सगळ्यांची गर्दी असते.&amp;nbsp; अशा दुकानांच्या नावाकडे आपण बारकाईने बघतो का?&amp;nbsp; नाही.&amp;nbsp;&amp;nbsp; एखाद्या अशा दुकानांच्या मालकाने ऊसाच्या रसाला "ब्रॅण्ड" करुन एखादी अशा दुकानांची चेन उघडलेली&amp;nbsp;माझ्या माहितीत नाही.&amp;nbsp; त्याच बरोबर &amp;nbsp;आपण सर्वत्र&amp;nbsp;फळांच्या रसाची&amp;nbsp;सुद्दा दुकानं बघतो, पण&amp;nbsp;त्याची एखादी चेन होऊ&amp;nbsp;शकते अस&amp;nbsp;आपल्याला वाटणार सुद्दा नाही.&amp;nbsp; कारण&amp;nbsp;प्रश्न असा&amp;nbsp;आहे की&amp;nbsp;त्याला&amp;nbsp;आपण&amp;nbsp;कशी "ब्रॅण्ड" करणार?&amp;nbsp; प्रत्येक रस निराळा!&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-05LXKl3oMww/TtBvBFYyRFI/AAAAAAAABCM/QdaNLW0zpB0/s1600/Fresh+Fruit+Shop+1.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" hda="true" height="127" src="http://2.bp.blogspot.com/-05LXKl3oMww/TtBvBFYyRFI/AAAAAAAABCM/QdaNLW0zpB0/s200/Fresh+Fruit+Shop+1.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;चेन्नाईचे एम. के. हॅरीस अब्दुल्ला आणि एम. सी. मोहम्मद सलिम हे दोघे खरेतर प्लायवूड व टिंबरचे व्यापारी.&amp;nbsp; पण त्यांच्या मनात नेहमीच इच्छा असायची आपण एक &lt;strong&gt;"स्वच्छ&lt;/strong&gt;" ज्यूस पार्लर चालवावे.&amp;nbsp; आपले स्वप्न कधी पूर्ण होईल अशी आशा त्यांना नव्हती.&amp;nbsp; पण त्यांच्या एका मित्राने १९९५ मध्ये चेन्नईच्या प्रसिद्ध माऊंट रोडच्या बाजूला असलेल्या ग्रीमस रोडवर त्यांना २५० चौ.फू.चे दुकान दिले.&amp;nbsp; या दोघांनी हिंमत केली, दोन लाख रुपये टाकले आणि "फ्रूटस शॉप ऑन ग्रीमस रोड" (Fruit Shop on Greams Road) या नावाने ज्यूस सेंटर सुरू केले. &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;हे चालवायचा त्यांना काही अनुभव नव्हता. पहाटे चार वाजता उठून ते फळ बाजारात जात, तिथून ताजे फळे आणत आणि काम चाले ते मध्यरात्रीपर्यंत. हॉटेलमध्ये जसा शेफ महत्वाचा तसे ज्यूस सेंटर चालवायचे तर ज्यूस मास्टर महत्वाचा.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;म्हणुन त्यांनी एक चांगले ज्यूस बनवू शकणारा एक ज्यूस मास्टर आणि दोन कामगार घेऊन त्यांनी सेंटर सुरू केले, पण काय त्यांच नशीब, पाच दिवसांनी हे तिघेही अपघातात सापडले. या दोन भागीदारांनीच मग दुकानातील सर्व कामे स्वत:च करावी लागली.&amp;nbsp; ज्यूस बनवण्यापासून ते ग्राहकांना सर्व्हिस देण्यापर्यंत. &amp;nbsp;त्याचा फायदा असा झाला की ग्राहकांशी संवाद साधता आल्याने त्यांच्या काय अपेक्षा आहेत कळले, मागणीप्रमाणे माल तयार करता आला. एका महिन्यात रोजचे ५०० रुपये उत्पन्न पासून त्यांनी रोजचे ३००० रुपये उत्पन्न अशी मजल मारली. एका वर्षाच्या आत ते नफा कमवू लागले. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आरोग्यपूर्ण वातावरणात, चांगला ज्यूस व वाजवी भाव हे त्यांच्या यशाचे रहस्य असे ते सांगतात. ताजा आणि केवळ ताजा ज्यूस ते देतात. डब्यातील, फ्रीज केलेला ज्यूस द्यायचा त्यांनी कधी विचारही केला नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१९९५ नंतर तीन वर्षात आणखी एक सेंटर सुरू केल, नंतर आणखी एक.&amp;nbsp; साधारणं २००३ मध्ये त्यांच्या ऑडिटरने त्यांना सहज विचारलं की तुमचे इतके नाव आहे, उत्तम व्यवसाय सुरू आहे आणि त्याला मागणी आहे, मग टुकूर टुकूर काय विचार करत बसता, मोठे होण्याचे स्वप्न बघा.&amp;nbsp; त्या दोघांनी जास्त विचर न करता झपाटुन काम करायचं ठरवलं आणि धडाक्याने विस्तार करणे सुरू केले. ठिकठिकाणी शाखा उघडल्या.&amp;nbsp; कर्ज घेऊन मॉलमध्येही शाखा सुरू केली.&amp;nbsp; दुबईतही फ्रंचायझीच्या माध्यमातून चार सेंटर सुरू केले.&amp;nbsp; आज त्यांच्या सेंटरमध्ये १२० प्रकारचे ज्यूस मिळतात. वार्षिक उलाढाल ७.२ रुपये वरून ते ९ कोटीवर नेणार आहेत आणि आता तर त्यांना भारतभर ज्युस सेंटर सुरू करायचे आहेत!&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
खरं तर कुठल्याही चांगल्या उत्पादनाइतकीच म्हणजे साबण, शॅम्पु, फ्रीज, टेलिव्हिजन, मोटार-गाड्या बरोबर विविध सर्व्हिसेसची सुद्दा म्हणजे हॉटेल्स, ट्रावल आणि टुरिझम, इन्शुअरन्स, बॅन्किंग, सिनेमा- ऎण्टर-टेन्मेंटची सुद्दा ब्रॅण्डस तयार होऊ शकतात आणि त्याची मागणी निर्माण करता येऊ शकते. सर्व्हिस सेकटर मधे नुसत्या सर्व्हिसचच नव्हे तर ती सर्व्हिस देण्याच्या "पध्दतीचं" सुद्दा आपण ब्रॅण्ड करु शकतो आणि त्याच्या जोरावर उद्दोग उभा होऊ शकतो. मामा काणे जेंव्हा म्हणतात की आमचं उपहारगृह "स्वच्छ" आहे म्हणजे ते "स्वच्छ" या पध्दतीच मार्केटिंग करतात आणि त्याच्या जोरावर लोकांना आकर्षित करतात. आपले मराठी ज्वेलर्स (सोनार) जेंव्हा सांगतात की आमच्याकडे "चोख" सोन मिळतं तेंव्हा ते त्याच्यां विश्वासाहर्तेच मार्केटिंग करतात सोन्याचं नव्हे हे लक्षात घ्या. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भारताच्या जीडीपी मधे आणि एकुणच प्रगतीमधे सर्व्हिस सेक्टरचा वाटा जवळपास ५५ ते ६० टक्या पर्यंत वाढला आहे आणि तो आणखी वाढतच जाणार. गेल्या पंधरा ते वीस वर्षांत इतक्या नविन नविन कल्पना सर्व्हिस सेकटर बघायला मिळतात की आपण ऎकुन देखिल थक्क होतो. आपल्या रोजच्या गरजा जर आपण नीटपणे तपासुन बघितल्या तरी आपल्याला कळुन येईल की अजुन किती अशा गोष्टी आहेत ज्या कमर्शियली म्हणजे व्यवसाईकपणे केल्या तर त्याचा एक मोठा उद्दोग निर्माण होऊ शकतो.&amp;nbsp; आणि वर म्हटंल्या प्रमाणे एखाद्या सर्व्हिस बरोबर ती देण्याच्या पध्दतीचे सुद्दा ब्रॅण्ड करता येते!&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;फक्त गरज आहे ती शांतपणे नीट अभ्यस करण्याची.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;टीप&lt;/strong&gt;:&amp;nbsp;&amp;nbsp; ऑस्कर पर्यंत गेलेला मराठी चित्रपट "श्वास"चे एक निर्माते अरूण नलावडे, यांनाही श्वास सिनेमाची निर्मिती करायला प्रेरित केले ते त्यांच्या ऑडिटरने.&amp;nbsp; ते ही नलावडेंना म्हणाले की इतकी वर्षे अभिनयक्षेत्रात आहात, नाव अजरामर होईल अशी कलाकृती द्या. मग सातजण एकत्र आले, मराठी सिनेमात केवळ इतिहास घडला नाही तर त्याचे भविष्यही बदलले!&amp;nbsp; ऑडिटर म्हणजे फक्त हिशोब चोख ठेवणे, यापलिकडे जात तो किती महत्वाची भूमिका निभावू शकतो बघा. व्यावसायिक सल्ला किती महत्वाचा का ते तुमच्या लक्षात आले असेलच.&amp;nbsp; त्रयस्थ नजरेतून बघणारा, पण व्यवसायाची माहिती असलेला, जाण असलेला असा ऑडिटर प्रत्येक उद्योजकाला मिळो!&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-241849592844235500?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/11/tweet_26.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://3.bp.blogspot.com/-4jeRJYVbySE/TtAjnyy6MdI/AAAAAAAABB0/Tv52Swa7ALo/s72-c/Fresh+Fruit+Shot.jpg" height="72" width="72" /><thr:total>3</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-2172332978327722144</guid><pubDate>Sun, 20 Nov 2011 04:04:00 +0000</pubDate><atom:updated>2011-12-31T11:40:17.323+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....जपान सावरतोय!</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-UZ8rR7bM9f0/Tsh4rZ3lHOI/AAAAAAAABBs/mwDFiPZo97A/s1600/Japan+recovered.bmp" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" hda="true" height="131" src="http://3.bp.blogspot.com/-UZ8rR7bM9f0/Tsh4rZ3lHOI/AAAAAAAABBs/mwDFiPZo97A/s200/Japan+recovered.bmp" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-QKJw0OElMGU/Tsh30FwVU_I/AAAAAAAABBk/EfQI18kBS94/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" hda="true" src="http://1.bp.blogspot.com/-QKJw0OElMGU/Tsh30FwVU_I/AAAAAAAABBk/EfQI18kBS94/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;१९ नोव्हेंबर २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp;&amp;nbsp; ११ मार्च २०११चा जपान मधील&amp;nbsp;प्रलयकारी भुकंप अनुभवल्यावर जपान सोडताना वाटल होत सुटलो!&amp;nbsp; आता दोन ते तीन वर्ष तरी पुन्हा जपानला जायलाच नको!&amp;nbsp; पण काही कामानिमित्ताने मागच्या आठवड्यात पुन्हा जपानला जायचा योग आला.&amp;nbsp; गेल्या रविवारी मुंबई-बॅन्कॉक-टोकियो असा विमान प्रवास करत टोकियो जपान गाठलं.&amp;nbsp;&amp;nbsp; या वेळी मेट्रो ट्युब ट्रेनच होम वर्क पुर्ण केल होतं.&amp;nbsp;&amp;nbsp; प्रत्येक ठिकाणचा पुर्ण पत्ता जपानी भाषेत गुगल वरुन ट्रन्सलेट केला, गुगल मॅप्सवरुन प्रत्येक ठिकाणच्या लोकेशनचा मॅप प्रिंट करुन घेतला.&amp;nbsp;&amp;nbsp; रविवारी दुपारी जपानच नारिटा एअर पोर्टवर उतरलो आणि नारिटा एक्सप्रेस ते शिनागावा आणि पुढे शिनागावा ते गोटांडाया स्टेशनचं तिकीट काढल (म्हणजे सांताक्रुज ते दादर आणि पुढे दादर ते घाटकोपर जस स्टेशन बदलतो तसा प्रकार) .&amp;nbsp; विचारत विचारत गोटांडा स्टेशनसमोरील "होटेल टोको" गाठलं - चेकईन केलं.&amp;nbsp; साधारण ८० स्वेअरफुटची होटेल रुम, दरवाज्यातुन थेट बिछान्यातच पाय टाकायचा, बाजुला एक छोटशी बाथरुम.&amp;nbsp; उभं रहायला म्हणुन जागा नव्हती.&amp;nbsp; रिसेप्शन मधे जरा मोठी रुम आहे का म्हणून चौकशी केली, तर कळलं सगळ्या रुम्स अशाच आहे.&amp;nbsp; हो नाही करत रिसेप्शन मधे कळलं की एक मोठी रुम आहे, म्हणजे त्या रुमला दरवाज्यातुन आत गेल्यावर एक छोटा पॅसेज आहे.&amp;nbsp; म्हणजे साधारण ६ फुट जागा जास्त, पण तेवढ्यासाठी १००० येन जास्त मोजावे लागणार.&amp;nbsp; म्हटंल&amp;nbsp;नको.&amp;nbsp;&amp;nbsp; पण हो होटेलच्या बेसमेंट मधे एक २४ तास सुरु असणारं एक&amp;nbsp;&amp;nbsp;फॅमिली स्टोअर होतं.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;खुप&amp;nbsp;भुक लागली होती म्हणुन, बॅगा तशाच टाकुन&amp;nbsp;खाली गेलो,&amp;nbsp;हार्ड-बॉइल्ड अंडी,&amp;nbsp;ऑरेन्ज ज्युस, ब्रेड, सॅलाड घेतल, आणि सगळ्यात खुष करणारी गोष्ट म्हणजे रेडी&amp;nbsp;चहाची पाकिट मिळाली.&amp;nbsp; आता रोज निदान आपला चांगला चहा मिळणार होता.&amp;nbsp; आता म्हटंल रुम लहान असली तरी हे फॅमिली स्टोअर फारच छान आहे.&amp;nbsp; इथच राहुया.....&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;या वेळेस ठरवलं होतं की कुठेच टॅक्सी ने प्रवास करायचा नाही.&amp;nbsp; ट्युब ट्रेनच प्रवास करायचा, जास्तित जास्त जपानी माणसांशी संवाद करण्याचा प्रयत्न करायचा.&amp;nbsp;&amp;nbsp; भुकंपानंतर जपानी माणसांची नेमकी काय मानसिकता आहे हे मला जाणुन घेण्याची&amp;nbsp;खुपच उत्सुकता होती.&amp;nbsp; विचारत विचारत संपुर्ण चार दिवस जपानमधे ट्युब ट्रेनने प्रवास केला;&amp;nbsp; मागच्या खेपेसारखा या खेपेस देखिल एक जबरदस्त अनुभव आला; &amp;nbsp;कुणालाही पत्ता विचारलं की जपानी माणसं हातातलं सगळं काम सोडुन कुणालाही अगदी आपुलकीने प्रेमाने पत्ता समजावुन सांगतात.&amp;nbsp; प्रत्येक जपानी माणूस इतरांना मदत करायला इतका तत्पर कसा असु शकतो ह्याच मला काही केल्या उल्गडल नाही.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
चार दिवस टोकिओ मधे भारता मधे जपानी उध्योगांनी गुंतवणुक का आणि कशी करावी या विषयावरील २ सेमिनार्स आणि ३ चर्चा सत्रात मधे माझी भाषणं होती.&amp;nbsp; सगळी सेमिनार्स अगदी डॉट वेळेवर सुरु होऊन बरोबर वेळेत संपत.&amp;nbsp;&amp;nbsp;दिल्ली-मुंबई कॉरिडोअर (एक्सप्रेस वे) जो भारत आणि जपानी सरकार बांधणार आहे त्याच भांडवल करीत मी प्रत्येक वेळेस सांगत होतो की जपानी उद्दोगांनी आता मोठ्या प्रमाणात भारता मधे गुंतवणुक केली पाहिजे.&amp;nbsp; सुझुकी, निस्सान, टोयोटा, सोनी, पॅनॅसोनिक, कॅनन, हिटाची..... अशी सगळी मातब्बर बॅण्डस आज भारतामधे यशस्वी असताना त्यांच्या पाठोपाठ आता इतर कंपन्यांनी देखिल आलं पाहिजे अस मी आवर्जुन सांगत होतो.&amp;nbsp;&amp;nbsp; भारतामधील परदेशी गुंतवणुक धोरणं, खुली अर्थव्यवस्था, बाजारपेठ, नविन श्रीमंत मध्यम वर्ग,&amp;nbsp;इंग्रजी बोलणारा समाज&amp;nbsp;असे नेहमीचे मुद्दे मी मांडले.&amp;nbsp;&amp;nbsp; चायना पेक्षा भारताला त्यांनी का प्राधान्य दिलं पाहिजे हे मी विविध मुद्दे आणि उदाहरण देऊन सांगितल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया खुपच पॉझिटिव्ह होत्या.&amp;nbsp;&amp;nbsp; सेमिनार्स आणि मिटींग्स मधे येणारा प्रत्येक जपानी माणूस शाळेतील मुलांसारखा डिटेल्ड नोट्स काढत असे.&amp;nbsp;&amp;nbsp; त्यांचा प्रत्येक प्रश्न हा विचारपुर्वकच असायचा&amp;nbsp;आणि&amp;nbsp;मी उत्तर दिल्यावर&amp;nbsp;हसुन&amp;nbsp;धन्यवाद देत असे.&amp;nbsp;&amp;nbsp;त्यांच्या प्रत्येक कृतीतुन आदरभाव व्यक्त होत होता.&amp;nbsp;&amp;nbsp;कित्येक वेळा अस वाटायच की ह्या सेमिनार्स&amp;nbsp;आणि मिटिंग्स संपुच नये!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एका मोठ्या कार कंपनीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर माझी मिटिंग होती, विविध विषयांवर बोलणं झाल्यावर विषय निघाला म्हणुन मी सांगितलं की मार्चमधे जेंव्हा भुकंप झाला तेंव्हा मी जपान मधेच होतो;&amp;nbsp; त्यांना माझ्या ब्लॅक्बेरी मधे तेंव्हा रेकॉर्ड केलेली भुकंपाची क्लिप दाखवल्यावर तर&amp;nbsp;ते&amp;nbsp;थक्कच झाले. &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;"भुकंपानंतर जपान खुपच सावरलेल दिसतं" मी म्हणालो.&amp;nbsp;&amp;nbsp;"हो.&amp;nbsp; आमच्यासाठी तेंव्हाचा काळ &amp;nbsp;खुपच कठिण होता.&amp;nbsp;&amp;nbsp;सगळ्यात कहर म्हणजे पिण्याच्या पाण्यात रेडियेशन्स आहेत हे समजल्यावर आम्हाला प्यायला पाणीच नव्हतं.&amp;nbsp; आणि बॉट्ल्ड वॅटरचा तुटवडा निर्माण झालेला होता.&amp;nbsp; देवाने आमची खरच परिक्षा बघितली".&amp;nbsp;&amp;nbsp; पण गेले ते दिवस म्हणत त्यांनी श्वास सोडला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पाचच महिन्यापुर्वी जगातील सगळ्यात मोठा भुकंप आणि सुनामी भोगली असेल अशी पुसटची शंका देखिल तिथल्या लोकांच्या चेहऱ्या वर दिसत नव्हती.&amp;nbsp;&amp;nbsp; वरील एकच चित्र पुरावा म्हणुन बस आहे.&amp;nbsp; पुन्हा पुन्हा मला एकच प्रशन पडत होता आणि तो म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी सारखे प्रलयकारी बॉम्ब स्फोट, सततचे होणारे भुकंप, सुनामी इतकं असुरक्षित वातावरण असताना सुध्दा जपान इतकी प्रगती कशी करु शकला असेल.&amp;nbsp; त्याच उत्तर मला तिथल्या माणसांच्या एकाच गुणात सापडत ते म्हणजे "संयम"!&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;टीप:&lt;/strong&gt;&amp;nbsp; चार दिवसाच्या जपान भेटीत मी आणखी एक अनोखा प्रयोग करायच ठरवलं होतं.&amp;nbsp;&amp;nbsp; माझ्या भाषणाची सुरुवात मी जपानी भाषेत "कुनिशिवा"&amp;nbsp;(Good Afternoon) अस म्हणत मी करायचो त्याला&amp;nbsp;उपस्थित सगळे&amp;nbsp;"कुनिशिवा" म्हणुन दाद देत.&amp;nbsp;&amp;nbsp;पुढे मी सांगायचो की "नी-होन-गोह हाना शिमासेन - म्हणजे I dont know Japanese", आणि "यु-कुडी हाना-शियोनी शिमास - I will try to speak slowly". अस म्हटंल्यावर सगळ्यांचे चेहरे एकदम खुलायचे.&amp;nbsp; "My knowledge of Japanese language ends here!" अस मई म्हटंल्यावर एकच हशां व्हायचा.&amp;nbsp; आणि शेवटी मिटींग संपली की मी म्हणायचो "Wait I have learnt one more Japanese word - "अलीगाटो- गोझाइमाशिता" म्हणजे Thank you very much! सगळे पुन्हा मनापासुन खुश होत.&amp;nbsp;&amp;nbsp; जानेवारी २०१२ मधे जर्मनीला जायचा योग आहे,&amp;nbsp; बघतो जर्मन भाषा शिकता येते का? &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-2172332978327722144?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/11/tweet_20.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://3.bp.blogspot.com/-UZ8rR7bM9f0/Tsh4rZ3lHOI/AAAAAAAABBs/mwDFiPZo97A/s72-c/Japan+recovered.bmp" height="72" width="72" /><thr:total>1</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-8059856809533604157</guid><pubDate>Sat, 05 Nov 2011 17:20:00 +0000</pubDate><atom:updated>2011-11-20T20:31:17.347+05:30</atom:updated><title>माझं tweet.....लेखकांची दिवाळी!</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-JLbGJ7EgcPc/TrVuCfy2lEI/AAAAAAAABBU/JPv5egSxiTI/s1600/writing+skill.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="188" ida="true" src="http://3.bp.blogspot.com/-JLbGJ7EgcPc/TrVuCfy2lEI/AAAAAAAABBU/JPv5egSxiTI/s200/writing+skill.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-1F4AreBKGSY/TrVq02ed-AI/AAAAAAAABBM/DsYjE1uU9YQ/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" ida="true" src="http://1.bp.blogspot.com/-1F4AreBKGSY/TrVq02ed-AI/AAAAAAAABBM/DsYjE1uU9YQ/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;५ नोव्हेंबर २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp;&amp;nbsp; दिवाळीच्या शुभेच्छा देताना मागच्या ब्लॉग मधे मी म्हटंल होत की चार मराठी माणसं एकत्र आलीत की दिवाळी अंक काढतात!&amp;nbsp;&amp;nbsp;आणि हल्लीची चार मराठी तरूण एकत्र आलीत की ब्लॉग किंवा एखादी वेबसाईट बनवितात!&amp;nbsp;&amp;nbsp; विचारांनी आपला मराठी समाज किती पुढे आहे हेच त्याच एक उत्तम उदाहरण आहे अस मी समजतो असही मी&amp;nbsp;म्हटंल.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विविध प्रकारची मासिकं, दिवाळी अंक, वृतपत्रांच्या आवृत्या, आता ब्लॉग्स....... इतक्या प्रचंड प्रमाणात मराठीत विविध प्रकारचं लिखाणं&amp;nbsp;करणारी माणसं असताना आपण काय पहातो तर&amp;nbsp; आज प्रत्येक चांगल्या प्रकाशकाची, नाटय-चित्रपट&amp;nbsp;आणि टिव्ही सिरीअल्स&amp;nbsp;निर्मात्यांची एकच तक्रार आहे ती म्हणजे त्यांना चांगल्या उत्तम कथा कादंबऱ्या किंवा पटकथा मिळत नाहीत.&amp;nbsp; हल्ली चांगले लेखकच तयार होत नाहीत?&amp;nbsp; म्हणजे एकीकडे रकानेच्या रकाने भरुन लिखाणं होत आहे, आणि दुसरीकडे आपणच म्हणतो की लेखक कुठे आहेत. मला वाटतं कुठे तरी आपण चुकतोय का?&amp;nbsp;&amp;nbsp; हा विचार करीत असताना महाराष्ट्र टाईम्स मधे एक बातमी वाचली "कादंबरीकार बनवायची फॅक्टरी" ती खाली देत आहे.&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;br /&gt;
थोडक्यात अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया प्रांतातील बर्कलेत राहणारा मुक्त पत्रकार क्रिस बेटी याने ’नॅशनल नॉव्हेल रायटिंग मंच" स्थापन केला- लेखनाची इच्छा बाळगणाऱ्यांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कम्प्युटरसमोर बसवून त्यांच्या मनात साठलेल्या विषयावर किमान ५० हजार शब्द लिहून घेण्याचा हा उपक्रम आहे.&amp;nbsp; या स्पर्धेत सामिल होऊन पुढे बेस्ट सेलर लेखक झाल्याची काही उदाहरणं आहेत. स्पर्धेसाठी तयार झालेला ५० हजार शब्दांचा कच्चा खर्डा दाखवून काहींनी प्रकाशक सुद्धा मिळवले आहेत. अनेकांनी या कच्च्या प्लॉटवर काम करून पुढे आपलं पुस्तक पूर्ण केलं आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; मला वाटंत आपण ती बातमी खरच वाचावी आणि त्यांच्या वेबसाईटला सुध्दा भेट द्यावी.&lt;br /&gt;
&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;हो अगदी बरोबर तुमच्या मनात आला तसा विचार माझ्या सुद्धा आला.&amp;nbsp; कोणता सांगा.....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
असा एखादा उपक्रम मराठीत का होऊ नये?&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;टीप:&lt;/strong&gt;&amp;nbsp; आणि नुसतं चांगल पुस्तक,&amp;nbsp; चित्रपट, नाटक आणि टिव्ही सिरिअल्सच का?&amp;nbsp; चांगल्या विचारांच्या जोरावर समाजाला उपयोगी पडणारा उपक्रम किंवा एखादी चळवळ सुरु करता येउ शकते...... रोजगार निर्मिती होऊ शकते.....म्हणुन विचार करणं गरजेच आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
**************&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; *************&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; *************&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ************&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ************&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;कादंबरीकार बनवायची फॅक्टरी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; - सौजन्य महाराष्ट्र टाईम्स - हारिस शेख&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नॅशनल नॉव्हेल रायटिंग मंथ. हे एका उपक्रमाचं नाव आहे. नोव्हेंबर महिन्याच्या एक तारखेपासून ३० तारखेपर्यंत होतकरू लेखकांनी कम्प्युटरसमोर बसून ५० हजार शब्द लिहायचे, हे उपक्रमाचं उद्दीष्ट. यातून लेखक बनण्याची सुप्त इच्छा असलेले पुढे खरोखरीच उत्तम लेखक बनले आहेत. आज हे जगातली सर्वात मोठी लेखन स्पर्धा मानली जाते... &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तरुण लेखकांनी लिहिलेल्या नवनवीन विषयांवरच्या पुस्तकांचा ओघ वाढू लागल्यानंतर आता कुठे आपल्याकडे लेखकांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडाबहुत बदलताना दिसतोय. अन्यथा लेखक म्हटला की काहीसा दाढी वाढविलेला, काखेत झोळी अडकवलेला, ही बंदिस्त प्रतिमा वर्षानुवर्षे कायम होती. त्याला कारणेही होती. लेखक होण्याची इच्छा बाळगणारे अनेक जण समाजात असतात. वेगळे विषय, अनुभव अनेकांजवळ असतात. पुस्तक लिहिण्याची तीव्र इच्छा असूनही मनातले विचार पानावर उतरवण्याची हिंमत फार कमी लोक दाखवत असतात. सलग लिखाण करण्याबाबतची सुप्त भीती म्हणा किंवा आळस यामुळे एक नव्हे दोन नव्हे तर वर्षानुवर्ष मनातले विचार कुजवत ठेवणारे अनेक महाभाग अवतीभोवती दिसत असतात. विशेषत: यात तरुणांची संख्या अधिक दिसून येते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया प्रांतातील बर्कलेत राहणारा मुक्त पत्रकार क्रिस बेटी हा तरुण याला अपवाद नव्हता. त्याला पुस्तक तर लिहायचं होतं. परंतु या कल्पनेनंच तो घाबरायचा. या अवस्थेतून अनेक जण जात असल्याचं पाहून १९९९ साली क्रिसच्या डोक्यात एक कल्पना आली. लेखनाची इच्छा बाळगणाऱ्यांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कम्प्युटरसमोर बसवून त्यांच्या मनात साठलेल्या विषयावर किमान ५० हजार शब्द लिहून घेण्याचा उपक्रम सरू करायचं त्याने ठरवलं. आणि इथेच 'नॅशनल नॉव्हेल रायटिंग मंथ' या जगभरातील तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या उपक्रमाचा जन्म झाला. ३० दिवसांमध्ये ५० हजार शब्द लिहिण्याचं ध्येय घेऊन १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान, दररोज या संस्थेच्या इंटरनेट साइटवर जाऊ न लिहित राहायचं. ५० हजार शब्द लिहिणं हे बंधनकारक नसलं तरी तो सर्वसाधारण नियम बनवला गेला. एखाद्या लेखन स्पर्धेसारखा वाटणारा क्रिसचा हा इंटरनेट आधारित वार्षिक लेखन उपक्रम सध्या जगभरात लेखक होऊ पाहणाऱ्यांमध्ये चांगलाच क्लीक झालाय. १९९९ साली केवळ २१ जणांच्या सहभागाने सुरू झालेल्या या उपक्रमात नोव्हेंबर २०१० मध्ये जगभरातल्या ४० देशांतले २ लाख ५३० लोक सामिल झाले होते. पैकी महिनाअखेर ३७ हजार ४७९ जणांनी ५० हजार शब्दांचा टप्पा पूर्ण करून ऑॅनलाइन प्रशस्तीपत्रक मिळवलं होतं. गेल्या बारा वर्षांच्या काळात जगभरात विस्तारलेल्या या उपक्रमाचं संचलन सध्या ऑॅकलंड येथील 'ऑफिस ऑफ लेटर्स अँड लाइट' ही स्वयंसेवी संस्था करत असते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नॅशनल नॉव्हेल रायटिंगच्या उपक्रमात सामिल होण्यासाठी भाषा, विषय किंवा लेखन प्रकाराचं कोणतंही बंधन ठेवण्यात आलेलं नाही. उपक्रमात सामिल होणाऱ्यांमध्ये लेखनाची ऊर्मी असणं हीच एकमेव अट आहे. या संस्थेच्या वेबसाईटवर ( &lt;a href="http://www.nanowrimo.org/"&gt;http://www.nanowrimo.org/&lt;/a&gt; ) जाऊन नोंदणी करून कुणीही लेखन सुरू करू शकतो. १३ वर्षांखालील मुलांना मात्र त्यांच्या पालकांची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
गेल्या १२ वर्षांत या लेखन उपक्रमाने अनेक होतकरू लेखकांना लिहितं केलं आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या लेखन स्पर्धेत सामिल होण्यासाठी अमेरिका आणि युरोपमध्ये अनेकजण जोरदार पूर्वतयारी करत असतात.&amp;nbsp; या स्पर्धेत सामिल होऊन पुढे बेस्ट सेलर लेखक झाल्याची काही उदाहरणं आहेत. स्पर्धेसाठी तयार झालेला ५० हजार शब्दांचा कच्चा खर्डा दाखवून काहींनी प्रकाशक सुद्धा मिळवले आहेत. अनेकांनी या कच्च्या प्लॉटवर काम करून पुढे आपलं पुस्तक पूर्ण केलं आहे. 'ब्रेकअप बेब्ज' (रिबेका एज्जिविच), 'मोट इन अँड्रियाज आय' (डेव्ह विल्सन), 'सेल्फ स्टोरेजक' (गेल ब्रँडेज) ही काही नावाजलेली पुस्तकं याच स्पधेर्तून प्रकाशित झाली असून 'फ्लाइंग चेंजेस' (सारा ग्रुन्स) हे पुस्तक न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर्सच्या यादीत झळकलं आहे. 'नॅशनल नॉव्हेल रायटिंग मंथ'चा संस्थापक क्रिस बेटी याचं 'नो प्लॉट? नो प्रॉब्लम!' हे नवोदित लेखकांसाठीचं मार्गदर्शनपर पुस्तकही प्रकाशित झालं आहे. या स्पर्धेत सामिल होऊ न महिनाभरात ५० हजार शब्दमर्यादा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या लेखकांच्या हस्तलिखिताची प्रूफं तपासलेली पेपरबॅक प्रत तयार करून देण्यासाठी 'क्रिएटस्पेस' या कंपनीने पुढाकार घेतला आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अमेरिका आणि युरोपमध्ये या उपक्रमाला तुफान प्रतिसाद मिळतोच आहे पण यात सहभागी होणाऱ्या भारतीयांची संख्याही हळूहळू वाढते आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, कोचिन, कोलकाता, चेन्नई या महानगरांमध्ये 'नॅशनल नॉव्हेल रायटिंग मंथ'मध्ये भाग घेणाऱ्यांचे ग्रुप्स तयार झाले आहेत. त्यांच्या आपसात भेटीगाठी होऊ न साहित्यिक चर्चाही होत असते. विशेषत: पश्चिम बंगाल आणि केरळमधले तरुण दरवर्षी मोठ्या प्रमाणावर या उपक्रमात भाग घेत असल्याचं दिसून आलं आहे. अर्थात याद्वारे लेखनाची सुरुवात करून पुढे एखादं पुस्तक प्रकाशित झाल्याचं उदाहरण भारतात तरीअद्याप दिसून आलेलं नाही. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-8059856809533604157?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/11/tweet.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://3.bp.blogspot.com/-JLbGJ7EgcPc/TrVuCfy2lEI/AAAAAAAABBU/JPv5egSxiTI/s72-c/writing+skill.jpg" height="72" width="72" /><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-2004675499855058185</guid><pubDate>Mon, 24 Oct 2011 21:54:00 +0000</pubDate><atom:updated>2011-11-20T20:32:08.919+05:30</atom:updated><title>माझं tweet.....शुभ दिपावली! २०११</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-OxW-twT4EtU/TqXgJDw6xAI/AAAAAAAABA8/nuGjmLx4RoU/s1600/Diwali+2.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="147" ida="true" src="http://4.bp.blogspot.com/-OxW-twT4EtU/TqXgJDw6xAI/AAAAAAAABA8/nuGjmLx4RoU/s200/Diwali+2.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-ZuWIyz51nGM/TqXYWWEACkI/AAAAAAAABAs/AmdAvIvNcpA/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" ida="true" src="http://1.bp.blogspot.com/-ZuWIyz51nGM/TqXYWWEACkI/AAAAAAAABAs/AmdAvIvNcpA/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;strong&gt;२५ ऒक्टोबर, २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp; मित्रांनो सर्वप्रथम दिवाळीच्या&amp;nbsp;खुप खुप शुभेच्छा!&amp;nbsp; दिवाळी म्हटंल की घराघारात उत्साह आनंद आणि जोश!&amp;nbsp;&amp;nbsp; आकाश कंदिल, रांगोळ्या, दिवे, फटाके, दिवाळीचा फराळ (लाडु चकल्या चिवडा करंज्या अनारसे.....), नविन कपडे,&amp;nbsp;शुभेच्छा पत्र (ग्रीटिंग्स),&amp;nbsp;&amp;nbsp;फोन, एसएमेस्स, ईमेल्स, हल्ला गुल्ला!&amp;nbsp; मग &amp;nbsp;एकमेकांच्या घरी जाणं, मित्रांसोबत &amp;nbsp;दिवाळीची खास पार्टी आणि हो अहो दिवाळी अंक विसरलात?&amp;nbsp; पुर्वी नाही का म्हणायचे -&amp;nbsp; चार गुजराती माणसं एकत्र आलीत की एखादा पैसे कमावण्याचा धंदा करतात, आणि चार मराठी माणसं एकत्र आलीत की दिवाळी अंक काढतात!&amp;nbsp;&amp;nbsp;हल्ली चार मराठी तरूण एकत्र आलीत की ब्लॉग किंवा एखादी वेबसाईट बनवितात!&amp;nbsp;&amp;nbsp; काय चुकलं त्यांच.&amp;nbsp; खरं तर प्रत्येक मराठी कुटूंबात किमान १००० रुपयांचे दिवाळी अंक विकत घेतले पाहिजेत&amp;nbsp;आणि&amp;nbsp;घरातल्या प्रत्येकाने&amp;nbsp;आवडीनुसार ते वाचले सुद्धा पाहिजेत.&amp;nbsp;&amp;nbsp;तसेच वेबदुनियेत आपण पाहिलेल्या चांगल्या मराठी वेबसाईट्स इतरांना बघण्यास सुचविल्या पाहिजेत किंवा त्यावर येणारा मजकुर वाचल्यानंतर अभिप्राय दिला पाहिजे.&amp;nbsp; विचारांनी आपला समाज किती पुढे आहे हेच त्याच एक लक्षण आहे अस मी समजतो.&amp;nbsp; एकुणच काय तर दिवाळी म्हटंल की नव-चैतन्य आणि जल्लोश!&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;खरं तर यंदाची दिवाळी कधी आली हे कळलच नाही.&amp;nbsp; हो.&amp;nbsp; मित्रांनो हे वर्ष कस भराभर चाललय हेच कळत नाही.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;बरं रोज वर्तमान पत्रात किंवा टिव्ही वर काय वाचाव आणि पहाव तर जगभरातील मंदी,&amp;nbsp;भुकंप, बॉम्ब स्फोट आणि आपल्या देशात&amp;nbsp;&amp;nbsp;रोज घडणारे स्कॅम्स!&amp;nbsp; प्रत्येक स्कॅम लाखो करोडोच्या घरातले!&amp;nbsp; अर्ध केंद्रिय मंत्रिमंडळ आणि बड्या कंपन्याचे अधिकारी तिहार मधे.&amp;nbsp; त्यातुन सुटका होत नाही तर हिस्सार (हरयाणा) मधुन लोकसभेची निवडणूक हरल्यापासुन कॉंग्रेसची अण्णां हजारेंच्या टिम मेंबर्स वर रोज होणारी प्रखर टिका.&amp;nbsp; त्यातच बातमी येते की गौतम राज्यध्यक्ष, स्टिव्ह जॉब्स आणि काल परवा गझलगायक जगजित सिंग गेले!&amp;nbsp; मित्रांनो&amp;nbsp;गौतम राज्यध्यक्ष आणि जगजित सिंग गेले!&amp;nbsp;&amp;nbsp;या बातमीवर विश्वासच बसत नाही.&amp;nbsp;&amp;nbsp; माझ्या "प्रगतीचा एक्सप्रेस वे" या पुस्तकाच्या कव्हर पेज साठी गौतम ने माझा फोटो&amp;nbsp;काढला&amp;nbsp;आणि&amp;nbsp;आमची मैत्री झाली.&amp;nbsp;&amp;nbsp; प्रत्येक चेहऱ्याची सुंदर फ्रेम त्यांना दिसत होती कारण त्यांच्या मनाची लेन्स स्वच्छ आणि सुंदर होती!&amp;nbsp;&amp;nbsp; प्रेमळ&amp;nbsp;आणि मनापासुन बोलणारे गौतम.&amp;nbsp; फार वाईट वाटलं.&amp;nbsp; जगजित सिंग - १९८१/ ८२ मधे मी रुईया कॉलेज मधे बीए करत असताना रुईयाच्या क्ट्ट्य़ावर "होठोंसे छुलो तुम मेरा गीत अमर कर दो......", चे स्वर अजुनही माझ्या कानात नव्हे ह्यदयात तसेच्या तसेच आहेत.&amp;nbsp;&amp;nbsp; "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो......", "आदमी आदमी को क्या देगा?......"&amp;nbsp; "ये कागज की कस्ती ये बारिश का पानी......." कस विसरु मी त्यांना.&amp;nbsp; त्यांची प्रत्येक गझल आपल्याला व्याकुळ करते.&amp;nbsp;&amp;nbsp; गौतम राज्यध्यक्षां बरोबर केलेल्या गप्पा आणि रुईच्या कट्टयावर बसुन ऎकलेल्या जगजितच्या गझल्स&amp;nbsp;मी&amp;nbsp;कदापी विसरु&amp;nbsp;शकणार नाही.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मग&amp;nbsp;त्यातुन एखादी खरच खुप गोड बातमी येते की जगभारातील संगीतप्रेमींच्या मना-कानांवर सहा दशकांहून अधिराज्य गाजविणा-या मलिका-ए-‘सूर’ ताज, आशा भोसले यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान!&amp;nbsp;&amp;nbsp;1943 पासून कारकीर्दीची सुरुवात करणा-या आशाताईंनी 20 पेक्षा अधिक भाषेत तब्बल 11 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली.&amp;nbsp; संगीत संशोधक विश्वास नेरुरकर यांनी आशाताईंची सर्व गाणी शोधून काढली आणि त्याची माहिती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे कळवली. त्यामुळेच आशाताईंच्या&amp;nbsp;कामगिरीची नोंद होऊ शकली.&amp;nbsp; आशाताईंच अभिनंदन आणि नेरुरकरांचे मनापासुन कौतुक आणि आभार! &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अशा संमिश्र वातावरणात दिवाळी आली आहे तरी आपण दिवाळीच आनंदाने स्वागतच केलं पाहिजे.&amp;nbsp;&amp;nbsp;ये दिन&amp;nbsp;भी जायेंगे..... म्हणत पुढे गेल पाहिजे.....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
माझ्या वाचकांचे आणि&amp;nbsp;खास करुन&amp;nbsp; New York, California, UK, Germany, Taipei, Dubai, Singapore, Australia, Japan तसेच&amp;nbsp;देशातील&amp;nbsp;आणि&amp;nbsp;महाराष्ट्राच्या शहरातील आणि ग्रामीण&amp;nbsp;भागातील वाचकांचे आभार.&amp;nbsp; तुम्हा सगळ्यांना&amp;nbsp;दिवाळी सुखाची आणि&amp;nbsp;आनंदाची जावो&amp;nbsp;ही&amp;nbsp;शुभेच्छा व्यक्त करतो&amp;nbsp;आणि&amp;nbsp;आजचा&amp;nbsp;ब्लॉग संपवतो. &amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-2004675499855058185?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/10/tweet_25.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/-OxW-twT4EtU/TqXgJDw6xAI/AAAAAAAABA8/nuGjmLx4RoU/s72-c/Diwali+2.jpg" height="72" width="72" /><thr:total>2</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-7138960617690659490</guid><pubDate>Sat, 08 Oct 2011 16:58:00 +0000</pubDate><atom:updated>2011-10-25T03:41:09.474+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....स्टीव्ह जॉब्स - एक चमत्कार!</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-ml6l6OIDrqA/TpB_Jb2jP2I/AAAAAAAABAc/HyRo6BEdmeU/s1600/Steve+Job.bmp" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="154px" kca="true" src="http://3.bp.blogspot.com/-ml6l6OIDrqA/TpB_Jb2jP2I/AAAAAAAABAc/HyRo6BEdmeU/s200/Steve+Job.bmp" width="200px" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-QroF47k07L0/TpB5HN1CY_I/AAAAAAAABAY/89on0fVU0BY/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" kca="true" src="http://3.bp.blogspot.com/-QroF47k07L0/TpB5HN1CY_I/AAAAAAAABAY/89on0fVU0BY/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;८ ऑक्टोबर २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp; स्टीव्ह जॉब्स!&amp;nbsp;&amp;nbsp;अ‍ॅपलचा सहसंस्थापक!! &amp;nbsp;आपल्यात नाही ही कल्पना देखिल करवत नाही.&amp;nbsp;&amp;nbsp; त्यांच्या निधनाची बातमी ट्विट झाली आणि ट्विटर व फेसबूक या दोन्ही सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रतिक्रियांचा अक्षरश पाऊस पडला. या प्रतिक्रियांचा ओघ इतका प्रचंड होता की, दोन्ही साइट्स काही काळासाठी ब्लॉक झाल्या होत्या. विशेष म्हणजे फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबूकवर आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर दोन मिनिटांत त्याच्या त्या कमेंटवर तब्बल दहा हजार ‘लाइक्स’ आले. स्टीव्ह जॉब्स यांनी तयार केलेल्या उपकरणांनी माणसांना जवळ आणण्याचे काम केले, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी जॉब्स यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. स्टीव्ह जॉब्सनं तयार केलेली अनेक उपकरणं बहुतेक लोकांच्या कल्पनाशक्तीच्या पलिकडची होती.&lt;/div&gt;सुरुवातीची परिस्थिती अत्यंत हलाखीच्या, अपार कष्ट, जिवापाड मेहनत,&amp;nbsp; वेळोवेळी अपमान, &amp;nbsp;आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर अपयश! आणि नंतर हळू हळू यशस्वी होत गेलेली! &amp;nbsp;जगात मोठं नाव, अमाप पैसा, अपार किर्ती कमावलेली!&amp;nbsp; बरीच माणस&amp;nbsp;आपण&amp;nbsp;जगात बघतो.&amp;nbsp; पण स्टीव्ह हा माझ्या मते खरोखरच एक चमत्कार होता!&amp;nbsp; एक कर्तबगार व्यक्तिमत्वं.&amp;nbsp;&amp;nbsp;त्याने त्याच्या सुरुवातीच्या&amp;nbsp;आयुष्याच कधीच&amp;nbsp;भांडवल&amp;nbsp;केल नाही.&amp;nbsp; कधी नाउमेद झाला नाही.&amp;nbsp; आयुष्याच्या घडणाऱ्या प्रत्येक&amp;nbsp;घटनेतुन एक वेगळ विश्व निर्माण करता येऊ शकतं!&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;br /&gt;
&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;त्याच्या विषयी जास्त काही लिहीण्यापेक्षा त्याने २००५ साली स्टॅनफोर्ड विध्यापिठात &amp;nbsp;केलेल्या &amp;nbsp;भाषणाचा अनुवाद&amp;nbsp;माझे मित्र उदय कुलकर्णींनी करुन दिला तो खाली देत&amp;nbsp;आहे.&amp;nbsp; मला वाटतं प्रत्येकान&amp;nbsp;स्टीव्हच्या&amp;nbsp;भाषणाचा&amp;nbsp;शब्दं अन&amp;nbsp;शब्द&amp;nbsp;नीट वाचला पाहिजे अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो.&amp;nbsp; तुमच्या&amp;nbsp;किमान एक तरी मित्राला&amp;nbsp;त्याच&amp;nbsp;हे भाषण&amp;nbsp;पाठवा.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Those whom God loves die young! या म्हणीचा अर्थ मला स्टीव्हच्या निधना मुळे खरोखरच कळला.&amp;nbsp; Dear Steve will miss you!&amp;nbsp; the World will remain thankful and will always remember you.............&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
*****************************************************************************&lt;br /&gt;
&lt;strong&gt;स्टीव्ह जॉब्स यांनी २००५ साली सत्र प्रारंभ होताना स्टॅनफोर्ड विद्यापिठात केलेले भाषण. &lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;(अनुवाद उदय कुलकर्णी)&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जगातील एका सर्वोत्तम विद्यापिठाच्या सत्राचा प्रारंभ होत असताना मी आज इथे उपस्थित आहे हा माझा सन्मान आहे. खरं सागांयचे तर कॉलेज पदवीच्या इतक्या जवळ जाण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. आज मला तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगायच्या आहेत. होय, फक्त तीन गोष्टी, त्यापलिकडे काही नाही. फक्त तीन गोष्टी.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;पहिली गोष्ट आहे घटनांचे अर्थ शोधण्याची धडपड करण्याची.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
रीड कॉलेजमधून पहिल्या ६ महिन्यानंतरच मी ड्रॉप आऊट झालो. पण नंतर १८ महिने मी तिथेच ड्रॉप-ईन म्हणून राहिलो व मगच पूर्णपणे कॉलेजला राम राम ठोकला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
माझ्या जन्माआधीपासून याची सुरवात झाली होती. माझी जन्मदात्री आई एक तरूण, अविवाहीत कॉलेज विद्यार्थिनी होती. तिने मला दत्तक द्यायचे ठरवले. ती स्वत: पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती, त्यामुळे तिला अगदी ठामपणे वाटत होते मला कोणा पदवीप्राप्त व्यक्तीनेच दत्तक घ्यावे. माझा जन्म झाल्याबरोबर एक वकील व त्याची पत्नी मला दत्तक घेतील अशी व्यवस्था करण्यात आली होती.&amp;nbsp; फक्त माझा जन्म झाला आणि त्या जोडप्याने अगदी शेवटच्या घटकेला ठरवले, नाही त्यांना मुलगी हवी आहे.&amp;nbsp; प्रतीक्षायादीवर जे पुढील जोडपे होते त्यांना मग भर मध्यरात्री फोन करण्यात आला व विचारण्यात आले, “आमच्याकडे एक मुलगा दत्तक देण्यासाठी उपलब्ध आहे; तुम्हाला हवा आहे का?” ते म्हणाल, “अर्थातच, हवा आहे.” त्यांनी मला दत्तक घेतले.&amp;nbsp;&amp;nbsp; माझ्या जन्मदात्या आईच्या नंतर लक्षात आले मला दत्तक घेणारी माझी आई कॉलेज पदवीधर नाही तर वडिलांचे तर शालेय शिक्षणही पूर्ण झालेले नाही.&amp;nbsp; जन्मदात्या आईने दत्तकपत्राच्या करारावर सही करायला नकार दिला. काही महिन्यानंतर माझ्या दत्तक माता-पित्यानीं मला कॉलेजमध्ये पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले तेव्हाच माझ्या जन्मदात्या आईने मला दत्तक द्यायचे मान्य केले. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आणि १७ वर्षांनंतर मी कॉलेजमध्ये दाखल झालोच.&amp;nbsp; पण मूर्खपणे, मी स्टॅनफोर्डइतक्याच एका महागड्या कॉलेजची निवड केली.&amp;nbsp;&amp;nbsp; कामगारवर्गातील माझ्या आई-वडिलांची सगळी बचत माझ्या कॉलेज फीसाठीच खर्च व्हायला लागली.&amp;nbsp; सहा महिन्यानंतर त्या शिक्षणात मला काही अर्थ दिसेना. आयुष्यात पुढे काय करायचे मला माहित नव्हते आणि कॉलेज शिक्षणाचा काय उपयोग होईल तेही कळत नव्हते.&amp;nbsp; आणि तरीही मी माझ्या पालकांची आयुष्यभराची सर्व कमाई त्यावर खर्च करत होती. त्यामुळे मी ठरवले आपण ड्रॉप आऊट होऊ आणि होईल सगळे काही ठीक. खरे तर त्यावेळेस ही खूप चिंता करण्यासारखी स्थिती होती. पण आता मागे वळून बघताना वाटतं, मी घेतलेला हा एक अगदी उत्तम निर्णय होता.&amp;nbsp;&amp;nbsp; ड्रॉप आऊट झाल्याबरोबर मला स्वारस्य नसलेल्या वर्गांना उपस्थित राहणे बंद केले आणि ज्यात मला इंटरेस्ट वाटत होता अशा वर्गांना उपस्थित राहू लागलो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अर्थात नंतरचे दिवस खूप सुखाचे व सरळ सोपे नव्हते.&amp;nbsp;&amp;nbsp; वसतीगृहात खोली नसल्याने मला मित्राच्या खोलीत जमिनीवर झोपावे लागे.&amp;nbsp;&amp;nbsp; कोकच्या बाटल्या परत करून जे डिपॉजीट म्हणून ठेवलेले पैसे परत मिळत त्यातून मी माझा जेवणाचा खर्च भागवत असे.&amp;nbsp; आठवड्यातून एकदा तरी भरपेट जेवण मिळावे म्हणून मी दर रविवारी रात्री गावातील हरे कृष्ण मंदिरात जात असे, तेही ७ मैल चालत. पण या अडचणी असूनही मला ही स्थिती जास्त भावत होती.&amp;nbsp; माझी जिज्ञासा आणि अंत:प्रेरणा जो मार्ग मला दाखवत होते, त्याच दिशेने मी जात होतो. आणि त्या प्रवासात जे माझ्या हाती लागले ते नंतर अतिशय अनमोल ठरले. एक उदाहरण देतो: &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
रीड कॉलेजमध्ये तेव्हा कॅलिग्राफीचे एकदम उत्तम शिक्षण मिळायचे.&amp;nbsp; कॉलेज परिसरातील प्रत्येक पोस्टर, प्रत्येक ड्रॉवरवरचं प्रत्येक लेबल हातानी लिहिलेल्या सुंदर कॅलिग्राफीने सजलेले असायचे. ड्रॉप आऊट असल्याने मला आधीच्या विषयांच्या वर्गांना उपस्थित राहण्याची आवश्यकता नव्हती.&amp;nbsp;&amp;nbsp; मी मग कॅलिग्राफीच्या वर्गांना हजर राहायचे ठरवले.&amp;nbsp;&amp;nbsp; इथे मला सेरीफ व सॅन सेरीफ टाईपफेसेस म्हणजे काय ते कळले (टीप: अक्षरांच्या टोकांवर रेष देऊन ते ठळक करणे म्हणजे सेरीफ व तसे न करणे म्हणजे सॅन सेरीफ. उदा: मराठी लिहिताना अक्षरांच्या डोक्यावर रेष न काढणे सॅन सेरीफ म्हणता येईल.) तसेच वेगवेगळ्या अक्षरांसाठी मध्ये जागा सोडताना ती कशी कमी जास्त करायची ते कळले. खूप चांगली टायपोग्राफी खूप चांगली कशामुळे होते ते मला कळले. कॅलिग्राफी जणू माझ्यावर मोहिनी घातली.&amp;nbsp;&amp;nbsp; ते शिकणे छान होते, त्याला ऐतिहासिक संदर्भ होता कलात्मकदृष्ट्या ते इतके तरल होते, विज्ञानाची तत्वांत त्याला जखडता आले नसते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
यापैकी कशाचाच माझ्या आयुष्यात उपयोग होईल अशी शक्यता नव्हती. पण नंतर दहा वर्षांनी आम्ही आमचा पहिला मॅकिनटॉश संगणक डिझाईन करायला घेतला तेव्हा हे माझ्या उपयोगी पडले. हे सर्व आम्ही आमच्या मॅकमध्ये घेतले.&amp;nbsp;&amp;nbsp; सुंदर टायपोग्राफी असलेला हा पहिलाच संगणक होता.&amp;nbsp;&amp;nbsp; जर मी ड्रॉप आऊट झालो नसतो तर मॅकमध्ये अनेक टाईपफेस आलेच नसते किंवा प्रमाणबध्द अंतर राखून असलेले फॉन्टही त्यात नसते.&amp;nbsp; आणि विंडोजने मॅकची फक्त कॉपी केली. बहुधा स्वत:हून अशी सोय करायचे त्यांना सुचले नसते, म्हणजे जगातील कोणत्याच संगणकात ही छान सोय मिळाली नसती. जर मी ड्रॉप आऊट झालो नसतो तर मी कॅलिग्राफीच्या वर्गांना हजर राहिलो नसतो आणि पर्सनल कॉम्पुटरमध्ये आज जी टायपोग्राफीची सुंदर सोय आहे ती मिळालीच नसती. अर्थात मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा यामुळे भविष्यात असा फायदा होईल असा अर्थ लावणे शक्य नव्हते. पण दहा वर्षांनी मागे बघताना मात्र ते सुस्पष्ट होते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हा माझा मुद्दा पुन्हा स्पष्ट करतो, पुढे आयुष्यात काय घडेल, त्याचा विचार करत आपण आपल्या आयुष्यात आज घडणार्‍या घटनांची सुसंगती लावू नाही शकत. पण मागे ज्या घटना घडून गेल्या त्या आधारे आपल्या आजच्या आयुष्याचा अर्थ लावू शकता. म्हणजे ज्या घटना घडत आहेत, त्याचा तुमचे भविष्य घडवण्यासाठी पुढे उपयोग होईल असा विश्वास तुमच्यात हवा. तुमची जिद्द, नियती, आयुष्य, कर्म कशावर तरी तुमचा विश्वास हवा. हा दृष्टीकोन असल्यामुळे निराशा कधी माझ्या वाट्याला आली नाही, आणि हा दृष्टीकोन असल्यानेच माझ्या आयुष्यात चांगले, सकारात्मक बदल झाले. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;माझी दुसरी गोष्ट आहे ज्याची आवड आहे तेच आयुष्यात करायला मिळण्याबाबत आणि गमावण्याबाबत. &lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मला काय करायची आवड आहे, हे आयुष्यात खुप लवकर मला कळले हे माझे भाग्य.&amp;nbsp;&amp;nbsp; मी केवळ २० वर्षांचा असताना, माझ्या पालकांच्या गॅरेजमध्ये वॉझ व मी मिळून अॅपल कंपनी सुरू केली. आम्ही प्रचंड मेहनत केली आणि १० वर्षात एका गॅरेजमधून फक्त आम्हा दोघांच्या बळावर चालणारी ही कंपनी एक मोठी कंपनी बनली – चक्क ४००० कर्मचारी असणारी व २ बिलियन डॉलरची कंपनी. आमची सर्वोत्कृष्ट निर्मिती – मॅकिनटॉश- एका वर्षाआधी आम्ही बाजारात आणला होता आणि मी ३० वर्षांचा झालो होता. आणि माझी हकालपट्टी करण्यात आली.&amp;nbsp; जी कंपनी तुम्ही सुरू केली, त्यातून तुमची हकालपट्टी कशी होऊ शकते?&amp;nbsp; सांगतो. अॅपल जशी वाढायला लागली, आम्ही एका व्यक्तीची नेमणूक केली.&amp;nbsp; मला वाटले माणुस बुध्दीमान आहे, आम्ही दोघे मिळून कंपनी आणखी मोठी करू. पहिल्या वर्षी सर्व चांगले सुरू होते. पण कंपनीची पुढे वाटचाल कशी असावी या विषयी आमच्या धारणेत नंतर खूप मतभेद होत गेले आणि शेवटी तर ते विकोपाला गेले. संचालक मंडळात त्याच्या बाजूने बहुमत झाले आणि ३०व्या वर्षी मला माझ्याच कंपनीतून बाहेर पडावे लागले. अगदी जाहिरपणे.&amp;nbsp; माझ्या जाणत्या वयातील आयुष्याचा पूर्ण फोकसच माझ्यापासून हिरावला गेला आणि मी उध्वस्त झालो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
काही महिने तर काय करावे हेही मला सुचत नव्हते.&amp;nbsp; उद्योजकांच्या माझ्या आधीच्या पिढीला मी तोंडघशी पाडले आहे, अशी माझ्या मनात अपराधी भावना होती.&amp;nbsp; मशाल माझ्या हातात दिली जात असतानाच्या क्षणी मी अवसानघात केला आहे असे वाटत होते.&amp;nbsp;&amp;nbsp; डेव्हीड पॅकार्ड व बॉब नोयसी यांना मी भेटलो व माझ्या या घोळाबद्दल माफी मागायचा प्रयत्न केला.&amp;nbsp; मी अगदी प्रसिध्द व्यक्ती होतो आणि मी सिलिकॉन व्हॅलीपासून दूर पळून जाण्याचाही विचार केला.&amp;nbsp; पण हळू हळू मला एक गोष्ट उमजत गेली.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;strong&gt;मी जे काम करत होतो, ते माझ्या खूप आवडीचे होते. अॅपलमधील घडामोडीमुळे त्यात जरासुध्दा बदल झाला नव्हता. मला नकार मिळाला होता, पण माझे प्रेम कायम होते. हा विचार सुचल्यावर मग मी ठरवले पुन्हा पहिल्यापासून सुरवात करायची.&amp;nbsp;&lt;/strong&gt;&amp;nbsp; त्या वेळेस माझ्या लक्षात आले नाही, पण अॅपलमधून हकालपट्टी होणे ही माझ्यासाठी सर्वात उत्तम घटना होती. यशस्वी असण्याचा बोझ माझ्या छातीवरून हटला गेला. नवीन सुरवात करताना कशाचीच खात्री नसते आणि अपयशाच्या भीतीचा दबाव नसतो. एक मुक्तपणा मला अनुभवायला मिळाला. माझ्या आयुष्यातील सर्वात सर्जनशील कालखंडाचा लाभ मला त्यामुळे मिळाला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पुढील पाच वर्षात मी नेक्स्ट (NeXT) नावाची कंपनी सुरू केली, पिक्सर नावाची आणखी एक दुसरी कंपनी सुरू केली. आणि एका विलक्षण स्त्रीच्या प्रेमात पडलो, जी नंतर माझी पत्नी झाली. पिक्सरने बनवली, जगातील पहिली कॉम्पुटर अनिमेटेड फिचर फिल्म, टॉय स्टोरी, आणि जगातील सर्वात यशस्वी अनिमेशन स्टुडीओ पिक्सरचा आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या नंतर काही नाट्यपूर्ण घडामोडी झाल्या, अॅपलने नेक्स्ट विकत घेतली. मी अॅपलमध्ये परतलो. नेक्स्टमध्ये जे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले होते, तेच अॅपलच्या पुनश्च: भरभराटीसाठी कामात आले.&amp;nbsp; आणि माझी पत्नी लोरीन व मी, आमचे एक आनंदी कुटुंब आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अॅपलमधून माझी हकालपट्टी नसती तर यातले काही घडलेच नसते याची मला खात्री आहे. ते एक कटू औषध होते, पण रुग्णाला त्याचीच गरज होती. कधी कधी आयुष्य तुमच्या टाळक्यात एक वीट हाणते. पण विश्वास गमावू नका. मी जे काम करत होतो, ते माझ्या खूप आवडीचे होते आणि त्यामुळेच मी हार न मानता, पुढे जात राहू शकलो या बद्दल मी ठाम आहे. &lt;strong&gt;काम हा तुमच्या आयुष्याचा एक फार मोठा भाग असतो.&amp;nbsp; आणि खूप उत्तम काम करायचे असेल तर, तुम्ही जे काम करत आहात त्याच्या प्रेमात असणे हाच एक मार्ग आहे&lt;/strong&gt;.&amp;nbsp; हे तुमचे असे प्रेयस तुम्हाला अजून मिळाले नसेल तर त्याचा शोध घेत रहा.&amp;nbsp;&amp;nbsp; तडजोड करू नका.&amp;nbsp;&amp;nbsp; नातेसंबंधातील प्रेम मिळाले आहे हे जसे तुमच्या ह्यदयातील आवाज तुम्हाला सांगतो, तसेच कामाच्या बाबतीतही ती अनुभूती मिळेल. आणि चांगले नातेसंबंध जसे काळाच्या ओघात अधिकाधिक परिपक्व होत जातात तसे कामाच्या बाबतीतही होईल. त्यामुळे तुमच्या आवडीच्या कामाचा शोध घेत राहा. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;माझी तिसरी गोष्ट आहे, मृत्यूबाबत. &lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मी १७ वर्षांचा होतो, तेव्हा एक सुभाषित वाचले होते, ते असे, “प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यचा जणू शेवटचा दिवस आहे, असे जगलात तर, एक दिवस तुमचा विचार अगदी तंतोतंत खरा ठरणार.” या वाक्याचा माझ्यावर प्रभाव पडला आणि त्यानंतर मागील ३३ वर्षे रोज सकाळी मी आरशात बघून स्वत:ला विचारतो, “आज जरा माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर आज मी जे करणार आहे तेच केले असते का?” आणि सलग अनेक दिवस या प्रश्नाचे उत्तर “नाही” असे मिळत गेले तर माझ्या लक्षात येते, काही बदल करण्याची गरज आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आयुष्यात महत्वाचे मोठे निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा, मी लवकरच मरणार आहे याचे भान, मला साहाय्यकारी ठरले. कारण मृत्यू समोर असताना फक्त खरोखरच्या महत्वाच्या गोष्टी तेवढ्या उरतात, बाकी इतर सर्व, इतरांच्या अपेक्षा, तुमचा गर्व, अभिमान, अपयशाची भीती सगळे गळून पडते. आपण कमावलेले गमावून बसू या भीतीने आपण नवे काही करायचा धोका घ्यायला बघत नाही. या दुष्टचक्रात अडकून बसायचे नसेल तर आपण मरणार आहोत याचे भान ठेवणे. शेवटी तुम्ही सर्व गमावणारच आहात, मग तुमच्या ह्यदयाच्या हाकेला प्रतिसाद द्या.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
साधारण एका वर्षापूर्वी मला कॅन्सर आहे याचे निदान झाले. सकाळी ०७:३० वाजता स्कॅन केले तेव्हा स्पष्टपणे दिसले माझ्या स्वादुपिंडात ट्यूमर आहे. स्वादुपिंड म्हणजे काय तेही मला माहित नव्हते. डॉक्टरांनी मला सांगितले, हा नक्कीच एक असाध्य प्रकारचा कॅन्सर आहे आणि मी फारतर फक्त सहा महिने जगू शकेन. माझ्या डॉक्टरांनी सांगितले, घरी जावून, मी माझी कामे मार्गे लावावीत, अर्थात ते सांगत होते, मी मरण्याची तयारी करावी. जे तुमच्या मुलांना कधीतरी दहा वर्षांनतर सांगावे लागले असे वाटत होते, ते सांगायला फार थोडा अवधी आहे. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था करणे. निरोप घेणे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्या निदानामुळे सर्व दिवसभर प्रचंड अस्वस्थ होतो, मनात खळबळ माजली होती. त्याच दिवशी संध्याकाळी माझि बायोप्सी करण्यात आली. माझ्या घशातून, पोटात, आंतड्यात एंडोस्कोप घालण्यात आला, माझ्या स्वादुपिंडात एक सुई घालून ट्युमरच्या काही पेशी काढून घेण्यात आल्या. मी तर गुंगीत होतो. पण माझी पत्नी तिथे हजर होती. तिने मला सांगितले, डॉक्टरांनी त्या पेशी मायक्रोस्कोपमधून बघितल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण हा स्वादुपिंडाचा एक दुर्मीळ प्रकारचा कॅन्सर, ज्याच्यावर इलाज आहे, असा कॅन्सर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग माझ्यावर शस्त्रक्रीया करण्यात, आली व आता मी ठीक आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मृत्यूच्या जास्तीत जास्त जवळ मी इतकाच गेलो आहे आणि आणखी दशके तरी यापेक्षा जास्त जवळ जावे लागणार नाही अशी मला आशा आहे. या अनुभवातून गेल्यानंतर मी तुम्हाला आता खात्रीने सांगू शकतो: &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कोणाचीही मरायची इच्छा नसते. अगदी ज्यांची स्वर्गात जायची इच्छा आहे, त्यांचीही त्यासाठी मरण्याची तयारी नसते. आणि तरीही मृत्यू हे असे अंतिम सत्य आहे ज्याचा आपल्या सगळ्यांना स्वीकार करावा लागतो. तो कोणालाच चुकत नाही. आणि ते योग्यच आहे, कारण मृत्यू हा आयुष्याने लावलेला सर्वात सुंदर शोध आहे. आयुष्यात बदल घडविणारा हा एक दुत आहे. नव्याला वाव देण्यासाठी तो जूने मार्गातून दुर करतो. सध्या हे नवे तुम्ही आहात, पण हळू हळू तुम्ही जुने होणार व तुम्हाला दुर केले जाणार. नाट्यपूर्ण वाटत असले तरी हेच सत्य आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तुमच्याकडे असलेला वेळ मर्यादीत आहे, आणि त्यामुळे दुसर्‍याचे आयुष्य जगण्यात तो वाया घालवू नका. एका सापळ्यात अडकू नका – हा सापळा असतो, दुसर्‍यांच्या तुमच्याबद्दलच्या मतांचा. दुसरे लोक काय विचार करतात, त्याप्रमाणे आयुष्य जगणे हा एक सापळा आहे, त्यात अडकू नका. दुसर्‍यांच्या मता मतांचा जो कोलाहल, त्याच्या गोंगाटापुढे, तुमच्या आतल्या आवाजाला दबू देऊ नका. आणि सर्वात महत्वाचे, तुमचे ह्यदय आणि तुमची अंत:प्रेरण यांनी सुचवलेल्या मार्गावर चालण्याचे धैर्य दाखवा. इतर सर्व गौण आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मी तरूण होतो तेव्हा “द होल अर्थ कॅटलॉग” नावाचे एक नियतकालीक प्रकाशित व्हायचे. माझ्या पिढीचे ते जणू बायबल होते. स्टीवर्ट ब्रॅन्ड नावाची व्यक्ती त्याची निर्मीती करायची. त्याच्या जादूई स्पर्शाने तो ते खूप छान बनवायचा. ही १९६०च्या दशकाच्या शेवटीची बाब आहे. तेव्हा पर्सनल कॉम्पुटर आणि डेस्कटॉप पब्लिशींग नव्हते. त्यामुळे ते प्रकाशित केले जायचे, टाईपरायटर, कात्र्या आणि पोलराईड कॅमेरा यांच्या साहाय्याने. गुगल येण्याआधी ३५ वर्षे जणू ते पुस्तक स्वरूपातील गुगल होते: माहितीने ओतप्रोत भरलेले, छान असायचे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्टीवर्ट आणि त्याच्या सहकार्‍यांनी द होल अर्थ कॅटलॉगचे अनेक अंक प्रकाशित केले. मग त्याची उपयुक्तता कमी झाल्यावर १९७०च्या दशकाच्या मध्ये त्याचा शेवटचा अंक काढला. त्यावेळेस मी तुमच्याच वयाचा होतो. या शेवटच्या अंकाच्या मागील पृष्ठावर एक फोटो होता. एका गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे एक सकाळचे दृश्य. तुम्ही साहसी असाल तर अशा ठिकाणी प्रवासास जाल, तेव्हाचे दृश्य. त्या फोटोखाली लिहिले होते, “असंतुष्ट रहा, चक्रम रहा – स्टे हंग्री, स्टे फूलिश.” हा त्यांचा निरोपाचा संदेश होता - स्टे हंग्री, स्टे फूलिश. आणि मी स्वस्त:साठी नेहमी तीच अपेक्षा केली आहे. आणि आता पदवी मिळवून तुम्ही एक नवी सुरवात करणार आहात, तेव्हा मी तुमच्यासाठीही तीच अपेक्षा करतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्टे हंग्री, स्टे फूलिश. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
धन्यवाद. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्टीव्ह जॉब्ज, सीईओ अॅपल कॉम्पुटर &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-7138960617690659490?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/10/tweet_08.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://3.bp.blogspot.com/-ml6l6OIDrqA/TpB_Jb2jP2I/AAAAAAAABAc/HyRo6BEdmeU/s72-c/Steve+Job.bmp" height="72" width="72" /><thr:total>3</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-3611076139106912955</guid><pubDate>Thu, 06 Oct 2011 04:01:00 +0000</pubDate><atom:updated>2011-10-06T09:31:37.066+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">सीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)</category><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">Articles</category><title>सीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_hPJoC3tjtlk/SsAlhdJ1xVI/AAAAAAAAAIk/WWkLEtDa770/s1600-h/ar01%5B1%5D.jpg" style="clear: right; cssfloat: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img alt="" border="0" id="BLOGGER_PHOTO_ID_5386346411026924882" src="http://1.bp.blogspot.com/_hPJoC3tjtlk/SsAlhdJ1xVI/AAAAAAAAAIk/WWkLEtDa770/s320/ar01%5B1%5D.jpg" style="float: left; height: 143px; margin: 0px 10px 10px 0px; width: 150px;" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/--A4eAkRmnNk/To0mSxAPVNI/AAAAAAAABAU/NXrs__zguYc/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" kca="true" src="http://2.bp.blogspot.com/--A4eAkRmnNk/To0mSxAPVNI/AAAAAAAABAU/NXrs__zguYc/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;६ ऑक्टोबर २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;आज विजयादशमी&amp;nbsp;- दसऱ्याच्या हार्दिक&amp;nbsp;शुभेच्छा!&amp;nbsp;&amp;nbsp;विचारांच सोन लुटायच असेल तर आपला मित्र परिवार मोठा असला पाहिजे.&amp;nbsp;&amp;nbsp; आठवड्यातुन नाहीतर किमान महिन्यातुन एक तरी नविन ओळखं किंवा मित्र जोडायलाच पाहिजे असा नियमच केला पाहिजे. आणि&amp;nbsp;जर नविन&amp;nbsp;ओळखं नाही झाली तर&amp;nbsp;आपल्या जुन्या मित्रां पैकी एकाला तरी&amp;nbsp;आठवणीने&amp;nbsp;आतमीयतेन&amp;nbsp;आणि प्रेमाने भेटलं पाहिजे.&amp;nbsp; आपण एक पाउल पुढे टाकुन सीमोल्लघंन तर करुया!&amp;nbsp; मित्रांची&amp;nbsp;बॅंन्क बॅलन्स ही&amp;nbsp;खरी दौलत असते अस मी समजते.&amp;nbsp; बघा तुम्हाला पटतं का?&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;"सीमोल्लंघन"&amp;nbsp;- हा माझा सगळ्यात&amp;nbsp;आवडता लेख वाचकांसाठी पुन्हा देत&amp;nbsp;आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;घन्यवाद.&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;*****************&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;‘बिझनेस नेटवर्किंग’ म्हणजे नेमकं काय हे आपण मागील लेखात (१४ सप्टेंबर) वाचलंत. आपण नेहमी आपला ‘बँक बॅलन्स’ बघतो, आपल्या उद्योगाची किंवा व्यवसायाच्या जमा-खर्चाची ‘बॅलन्सशीट’ बनवितो आणि त्याचं नेटवर्थ बघतो, तसं आपण आपल्या ‘बिझनेस नेटवर्क’चे नेटवर्थ बघतो का? नाही! कारण आपण आपल्या ‘नेटवर्क’ला एक ‘अ‍ॅसेट’ म्हणून कधीच बघत नाही. आपण आपल्या दाग-दागिन्यांची यादी करतो, त्याचे वेळोवेळी मूल्यांकन करतो; पण आपल्या नेटवर्कमध्ये असलेल्या माणसांची साधी यादी तरी करतो का? नाही! अनेक चांगल्या माणसांना आपण रोज भेटतो, पण कामाशिवाय त्यांची साधी माहितीसुद्धा आपण काढत नाही.&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;अगदी या क्षणाला आपल्यापैकी अनेकांना बँकेतून कर्ज मिळविण्यासाठी नेमकं कोणाला भेटायचं, याची माहिती हवी असणार. आपली उत्पादनं विकायला मोठय़ा कंपनीत थेट कोणाला भेटायचे याची माहिती आपण शोधत असणार? उद्योगाला लागणारा कच्चा माल कोणाकडे चांगल्या भावात मिळेल? चांगली उत्पादने असणाऱ्यांना एखादा चांगला पार्टनर कसा मिळणार? कुणाला चांगले अनुभवी आणि विश्वासू कर्मचारी पाहिजे असतात, कुणाला इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, एक्साइजची नोटीस आली, की ओळखीचा इन्स्पेक्टर हवा असतो, आज प्रत्येक कामासाठी आपल्याला कुणाचा तरी रेफरन्स लागतोच. ज्याला आपण पूर्वी ‘चिठ्ठी’ म्हणत असू! अशा रोजच्या अनेक प्रश्नांसाठी आपल्याला उपयुक्त ‘लोकांची’ माहिती हवी असते आणि ती मिळविण्यासाठी आपण कित्येक लोकांशी संपर्क साधतो, धडपड करतो. म्हणजे रोज आपण ‘माणसां’च्या शोधात असतो!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पण ज्या शेकडो माणसांना आजपर्यंत आपण भेटलो आहोत, त्यांच्यापैकी किती लोकांशी आपण चांगले संबंध प्रस्थापित करू शकलो? त्यांच्यापैकी आपण किती लोकांची साधी माहिती तरी काढायचा प्रयत्न केला? त्यांचे घेतलेले बिझिनेस कार्ड तरी आपण नीट ठेवलेले आहे का? दिवसामागून दिवस, महिने आणि वर्ष निघून जातात आणि मग वाटतं, की ती व्यक्ती आज आपल्याला ओळख तरी दाखवेल का? जाऊ दे! आपल्याला वाईट वाटतं आणि एका चांगल्या व्यक्तीचा परिचय होऊनसुद्धा ती आपल्या अपरिचयाची होऊन बसते! त्यानंतरही आपण आपले जुने परिचय परत मिळविण्यासाठी काही ठोस करीत नाही! खरं तर एखादी ओळख जुनी झाली तरी परत ती नव्याने करता येते आणि तसं करायला काहीही हरकत नाही. हे असं का होत असावं? कारण आपण आपल्या ‘नेटवर्क’चं ‘नेटवर्थ’ कधी समजून घेत नाही म्हणून! सोप्या भाषेत सांगायचं तर आपण माणसांची किंमत ओळखलेली नसते. एक तर आपण गांभीर्याने घेतलेलं नसतं वा थोडा ‘आळस’ करतो, नाही का?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
‘बिझनेस नेटवर्किंग’ची सुरुवात आपलं ‘बिझिनेस कार्ड’ देताना होत असते. कार्ड साधं, स्वच्छ व त्यातील मजकूर हा सहज वाचता आला पाहिजे. आज प्रत्येकाकडे बिझनेस कार्ड व त्यावर स्वत:चा कुठलाही ई-मेल आयडी असणं फारच गरजेचं आहे, मग तुम्ही एखाद्या उद्योगाचे मालक असा किंवा सव्‍‌र्हिस सेक्टरमध्ये एखादी कुठलीही सव्‍‌र्हिस देणारे कुशल कर्मचारी, प्रश्नेफेसरपासून ते पंखा रिपेअर करणारे इलेक्ट्रिशियन, टी. व्ही. कलाकार ते बॅक स्टेज टेक्निशियन! जपानमध्ये कार्ड देतानासुद्धा ते दोन्ही हातात धरून हळुवारपणे देण्याची पद्धत आहे व कार्ड घेतानासुद्धा ते हळुवारपणे घेऊन, शांतपणे वाचून, मग ते खिशात ठेवले जाते. कार्ड देताना-घेताना आपण त्याचं महत्त्व जाणतो, असं दर्शविणं गरजेचं असतं. कुठल्याही कामात अशा प्रकारे प्रश्नेफेशनल अ‍ॅप्रश्नेच आणल्याशिवाय व आपण स्वत:हून मोठय़ा प्रमाणात लोकांना भेटल्याशिवाय, त्यांच्याशी संवाद साधल्याशिवाय त्यामधून निर्माण होत असलेल्या नवीन संधी समजणार नाहीत. तसंच आपण ज्याला भेटतो तो एखाद्या कंपनीचा चेअरमन असो, की साधा मॅनेजर, त्याला प्रेमानंच भेटावं. जर आपल्याला वाटलं, की आपण एखाद्या चुकीच्या माणसाला भेटत आहोत, तरी त्याची ओळखसुद्धा आत्मीयतेने व्हायला पाहिजे, त्याची विचारपूसदेखील प्रेमानेच केली पाहिजे! कुठल्याही व्यक्तीला आपण पहिल्यांदा एक ‘माणूस’ म्हणून भेटणं फार गरजेचं आहे! आपला पैसा, मान, पोझिशन, पत वगैरे हे सगळं नंतर येतं.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी ‘बिझनेस नेटवर्किंग’साठी खास प्रयत्न करणे गरजेचं आहे. आज महाराष्ट्रात मराठी उद्योजकांसाठी, ज्या संस्था (मोजक्याच) आहेत, त्यात शक्य झाल्यास प्रत्येकाने जास्तीत जास्त सभासद व्हायला पाहिजे. त्यांच्या वेळोवेळी सभा, संमेलनं होतात, त्यात सहभागी व्हायला पाहिजे. आता संस्था म्हटल्यावर कार्यक्रम आयोजनात काही त्रुटी असणं किंवा पदाधिकाऱ्यांत थोडय़ा कुरबुरी असणं हे आलंच. म्हणून लगेच त्या संस्था सोडण्याची गरज नसते. आपली बांधीलकी ही आपल्या मराठी समाजातील उद्योगाशी आहे, आपल्या व्यवसायाशी आहे व त्यासाठी मिळेल तेथून आपल्याला नेटवर्किंग करायचं आहे, माणसं जोडायची आहेत हे मूळ सूत्र विसरता कामा नये. प्रत्येक कार्यक्रमात किमान पाच ते दहा व्यक्तींची नीट ओळख आणि एक चांगला विचार मिळाला, तरी पैसे आणि वेळेचा सदुपयोग झाला, असं समजावं. तसेच निरनिराळी औद्योगिक प्रदर्शनं असतात, त्यांना भेट देऊन, त्या उद्योजकांची ओळख होऊ शकते, नवीन उत्पादनाची माहिती मिळते. उच्चभ्रू लोकांच्या काही सामाजिक संस्था आहेत, समाजसेवेबरोबर त्यांच्या सभासदांचं मोठय़ा प्रमाणात प्रश्नमुख्याने नेटवर्किंगसुद्धा होत असतं, हे लक्षात घ्या. मी तर म्हणेन प्रत्येक उद्योजकाने किंवा व्यावसायिकाने विविध व्यावसायिक संघटनांचे आणि किमान दोन तरी अशा चांगल्या सामाजिक संस्थांचे (त्यात एखादी इतर भाषिकांची असली तर उत्तम म्हणजे इतर समाजात काय चाललंय हेसुद्धा आपल्याला कळतं) सभासद होऊन निदान पाच वर्ष त्यांच्या विविध उपक्रमात सहभागी व्हायला काहीच हरकत नाही. त्या निमित्ताने समाजाची सेवासुद्धा घडते आणि आपलं नेटवर्कदेखील सहजपणे वाढत जातं. ‘बिझनेस पाटर्य़ा’ हा शब्द आपल्या समाजात थोडा बदनाम झाला आहे, तरी पण निदान व्यावसायिकांनी व्यावसायिक कारणासाठी दिलेल्या पाटर्य़ाना हमखास हजेरी लावलीच पाहिजे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विविध संस्थांच्या सभा-संमेलनात जाताना आपल्याला वाटत असतं की, आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. निदान आपलं कार्ड तरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न हवा. सुरुवातीला असं करणं मुळीच चुकीचं नाही. पण कालांतराने अशा ठिकाणी गेल्यावर, साधारणपणे पहिली १५-२० मिनिटे तिथं कुठल्या प्रकारची माणसं आलेली आहेत याचा अंदाज घेऊन, आपल्या व्यवसायाशी थेट निगडीत लोकं कोण आहेत, असे दहा ते पंधरा लोक हेरून त्यांना भेटण्याचा व तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर साधारणपणे आणखी तितक्याच लोकांना आपले कार्ड द्यावे, म्हणजे एका भेटीत तुम्ही जवळजवळ तीस ते पस्तीस लोकांना भेटू शकता. ज्यांची कार्ड आपण घेतो त्यांना एक साधं पत्र किंवा मेल ई-मेल करून आपली चांगली ओळख करून द्यावी; शक्य असल्यास फोन करून भेटण्यासही जावं. नेटवर्किंगमध्ये भेट घेण्याचा पहिला अलिखित नियम म्हणजे वयाने किंवा अनुभवाने मोठय़ा असलेल्या व्यक्तीला त्यांची वेळ मागून त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला जाणं हे अपेक्षित आहे. जाण्या-येण्याचा कितीही त्रास होणार असेल तरीसुद्धा! अशा भेटीत तुमच्याबद्दल नेमकी काय माहिती सांगायची आहे ते ठरवून गेलेलं केव्हाही चांगलं. पहिल्या भेटीत एकमेकांची नेमकी माहिती मिळवली तरी पुष्कळ. दुसऱ्या भेटीसाठी थोडं राखून ठेवायला काय हरकत आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अजूनही आपल्या मराठी समाजात इंटरनेटचा वापर लोक मोठय़ा प्रमाणात करताना दिसत नाहीत. निदान प्रत्येकाचं एक इमेल अकाऊन्ट असायलाच पाहिजे, त्याच्याद्वारे जगातील लोकांशी संपर्कात राहणं फार सोपं असतं. आज www.bloggerspot.com वर स्वत:च्या नावाची छोटीशी वेबसाईट मोफत बनवता येते, त्याचा उपयोग करायला काय हरकत आहे? इंटरनेटवर असलेल्या विविध नेटवर्किंग साईटस्च्या साहाय्याने किंवा स्वतंत्रपणे कित्येक क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांची पूर्ण माहिती मिळविता येते, त्यांच्याशी संपर्क साधता येतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जर आपण विविध क्षेत्रातील दहा लोकांना चांगल्या प्रकारे ओळखत असू व त्यांच्याकडे त्यांच्या व्यवसायाचा जर दहा वर्षाचा अनुभव असेल, तर याचा अर्थ, आपल्या परिचित अशा या दहा लोकांमुळे आपल्याजवळही त्या दहा विविध क्षेत्रात काम न करताही शंभर वर्षाचा अनुभव असल्यासारखे आहे. पण प्रश्न असा आहे की इतरांकडे असलेले ज्ञान आणि अनुभव आपण वेळोवेळी घेत आहोत का? ते ज्ञान आणि अनुभव मिळविण्यासाठी आपण खास असे काय प्रयत्न करतो? ते आपल्याला योग्यवेळी मिळणार आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्या दहा लोकांशी किती चांगल्या प्रकारे आपले संबंध प्रस्थापित करू शकतो त्यावर अवलंबून आहे. कित्येक वेळी आपण नुसत्या साध्या तोंडओळखीच्या जोरावर मदतीची अपेक्षा करतो, आणि ती पूर्ण झाली नाही तर निराश होतो. अपेक्षा करणं चुकीचं नसलं तरी ती पूर्ण न झाल्यास निराश होता कामा नये! इतरांकडून ज्ञानाची किंवा त्यांच्या नेटवर्कची अपेक्षा करताना, आपण आपल्याकडील ज्ञान आणि नेटवर्कमध्ये इतरांना सहभागी करून घेतो का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भेटलेल्या प्रत्येक माणसांबरोबर कदाचित आपले जुळू शकेलच असं नाही, पण तिचं आपली परीक्षा आहे असं समजा. बऱ्याच वेळी माणसं ओळखताना आपण घाईने निर्णय घेतो. एकदा आपले विचार जुळले, नव्हे आपला तसाच प्रयत्नच असायला हवा, की प्रत्येकाकडे असलेलं ज्ञानाचं भांडार आपोआप उघडलं जातं, आणि मग खऱ्या अर्थाने आपल्या नेटवर्कच नेटवर्थ आपल्याला कळतं.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
चला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या परिचितांची एक यादी तरी बनवू या, जमल्यास त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा पत्र किंवा निदान एक फोन तरी करायला काय हरकत आहे? एकदा ही यादी तयार झाली की त्याच नेटवर्थ तुम्हाला आपोआपच कळू शकेल. दिवाळीपूर्वी कमी वेळ असेल, तरी तयारी करायला काय हरकत आहे? १ जानेवारीला नवं वर्ष येतंच आहे, तेव्हा उपयोग करता येईल! भारतीय संस्कृतीचा एक फायदा म्हणजे वर्षभर सण असतात आणि आपण हल्ली वेस्टर्न कल्चरसुद्धा पाळतो, म्हणजे एकमेकांना भेटायला, फोन करायला भरपूर कारणं आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आज विजयादशमी म्हणजे दसरा. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. सीमोल्लंघन करण्याचा दिवस! कृती करण्याचा हा दिवस! स्वत:भोवती असलेली सर्व प्रकारची कुंपणे झुगारण्याचा हा दिवस. एक नवीन विचार घेऊन पुढे जाण्याचा हा दिवस. मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता, आत्मविश्वासाने आणि परिस्थितीवर मात करून व जिंकण्याच्याच इर्षेने आजपासून बिझनेस नेटवर्कमध्ये सीमोल्लंघन करण्याचा दिवस! जागतिक उद्योगात स्वत:च असं एक स्थान बनवण्याचा हा दिवस! वाटा आपोआप तयार होतात, पण आपण पाऊल उचलले तरच!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नितीन पोतदार - कॉर्पोरेट लॉयर/ ९९३०९५४७४७&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-3611076139106912955?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2009/09/blog-post_27.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://1.bp.blogspot.com/_hPJoC3tjtlk/SsAlhdJ1xVI/AAAAAAAAAIk/WWkLEtDa770/s72-c/ar01%5B1%5D.jpg" height="72" width="72" /><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-8484973546901398510</guid><pubDate>Sun, 02 Oct 2011 09:24:00 +0000</pubDate><atom:updated>2011-10-08T22:29:47.824+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....मिफ्ता लंडन...यशाचं दुसरे वर्ष!</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-cnR1LVa001o/Togd5oPJksI/AAAAAAAABAM/SYQSgxAiIk0/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" kca="true" src="http://2.bp.blogspot.com/-cnR1LVa001o/Togd5oPJksI/AAAAAAAABAM/SYQSgxAiIk0/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-0eLZTTRt-pU/Togd-n4rEyI/AAAAAAAABAQ/-5INf3JLQhc/s1600/Mifta.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="200px" kca="true" src="http://2.bp.blogspot.com/-0eLZTTRt-pU/Togd-n4rEyI/AAAAAAAABAQ/-5INf3JLQhc/s200/Mifta.jpg" width="177px" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;२ ऑक्टोबर २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp;&amp;nbsp;महेश मांजरेकर आणि मराठी नाट्य आणि चित्रपटातील कलाकारांनी हिंदी चित्रपट सृष्टीत परदेशात होणाऱ्या "आयफा" च्या धर्तीवर गेल्या वर्षीपासून 'मिफ्ता' नावाने सुरु केलेला पुरस्कार सोहळा यंदा लंडन मधे दिमाखात पार पडला.&amp;nbsp; गेल्या वर्षी दुबईत तीनशे कलावंत 'मिफ्ता पुरस्कार सोहळा' करून आले आणि यंदा 'लंडनला’ आणखी जास्त संख्येने मराठी कलाकार त्यात सहभागी झाले.&amp;nbsp;&amp;nbsp; महेश मांजरेकरांच आणि मिफ्ताच्या संपूर्ण टिमच, त्यात सहभागी झालेल्या सगळ्या कलाकारांच आणि खास करुन दुबई आणि लंडन मधील समस्त मराठी रसिकांच कौतुक कराव तेवढ थोडं.&amp;nbsp;&amp;nbsp; त्यांच त्रिवार अभिनंदन! आणि पुढच्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या पुढे मराठी चित्रपट आणि नाट्य व्यवसाय हा साता समुद्रापलीकडे नेण्यात मिफ्ताचं योगदान मोठं असणार आहे यात शंकाच नाही.&amp;nbsp;&amp;nbsp; "श्वास" चित्रपटाच ऑस्कर साठी नॉमिनेशन झाल्यापासून मराठी चित्रपट आणि नाट्य व्यवसाय खऱ्या अर्थाने श्वास घ्यायला लागला अस मी मानतो.&amp;nbsp;&amp;nbsp; त्याच्या नंतर बरेच चांगले दर्जेदार चित्रपट आले आणि अजून येत आहेत.&amp;nbsp;&amp;nbsp; आज मराठी चित्रपटांचे बजेट काही कोटींमधे गेलेले आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; कलाकारांना चांगल मानधन मिळतं.&amp;nbsp;&amp;nbsp; निव्वळ मार्केटिंगसाठीच काही कोटी रुपये खर्च होत आहेत.&amp;nbsp;&amp;nbsp; म्हणजे आज मराठी नाट्य आणि चित्रपटांना चांगले दिवस नक्कीच आलेले आहेत किंवा येऊ घातलेले आहे अस म्हटंल तर चुकीच होणार नाही. चांगल्या पैशाबरोबरच चांगली दर्जेदार कलाकृती, व्यावसायिकता आणि कलाकारांना मानमरातब आणि एकूणच मराठी नाट्य-चित्रपटाचा पसारा दिवसागणिक वाढतो आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; मिळालेल यश ही क्षणिक लाट न ठरता एक भक्क्म उद्दोगक्षेत्र होवो ही सदिच्छा!&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;आज प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे.&amp;nbsp; काम करणाऱ्या प्रत्येकाला एका आत्मियतेने आणि आपलेपणाने काम कराव लागणार आहे.&amp;nbsp; आपली शर्यत ही आपल्याच कामाबरोबर असली पाहिजे, आणि इतर कुणी पुढे गेले मोठे झाले तरी नकळतपणे आपणच मोठे होणार आहोत ही भावना ठेवुन काम करावं लागणार आहे.&amp;nbsp; अशा प्रयत्नांना मराठी प्रेक्षकांनी अजूनही म्हणावा तसा पाठिंबा दिलेला नाही. त्यांचा सहभाग वाढला पाहिजे. मिफ्ता मुळे मराठी चित्रपटांना परदेशी बाजारपेठ, पैसे आणि एकूणच जगभरातील मराठी रसिकांच पाठबळ मिळण्यास मदत होवो, नव्हे तशी मदत व्हायलाच पाहिजे.&amp;nbsp; आणि म्हणून मिफ्ताने पुरस्कार सोहळ्याच्या पुढे जाऊन कलाकारांचा जगभरातील मराठी लोकांशी थेट संवाद घडवुन आणला तर फारच व्यवसायाच्या दृष्टीने एक वेगळ मह्त्व प्राप्त होईल. नाट्य चित्रपट हा एक सिरिअस उद्दोग आहे आणि तो मनोरंजनाच्या पुढे जाऊन बघायला पाहिजे.&amp;nbsp;&amp;nbsp; नाट्य-चित्रपटसृष्टी एक सगळ्यात मोठं प्रभावी माध्यमच नव्हे तर ती एक प्रभावशाली शक्ति आहे अस मी मानतो, आणि म्हणुनच&amp;nbsp; कलाकारांच्या येणाऱ्या नविन पिढीला अपेक्षा असणार यात शंका नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आज पर्यंत अनेक सोहळे पुरस्कार आणि समारंभ झाले, त्या पुढे जाऊन कलाकारांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येणं गरजेच आहे.&amp;nbsp; एक होणं गरजेच आहे.&amp;nbsp; सोहळा, परदेशवारी, उत्सव असे म्हटले तरी खरे तर अशा उत्सवी सोहळ्यांमधून सकारात्मक परिणाम घडवण्यार्‍या काही गोष्टी नकळत नक्कीच साध्य होत असतात. सृजनाच्या पातळीवर विचार केला तर अनेक लेखक, पत्रकार, कलाकार परदेशातील कला-संस्कृती बघतात, तेव्हा त्यांना एक फार मोठा कॅनव्हास बघायला मिळतो.&amp;nbsp; विशाल जगाशी त्यांचा परिचय होतो.&amp;nbsp; व्यवसायाचा विचार केला तरी या वाढलेल्या आर्थिक उलाढालीचा नाट्य-चित्रपटसृष्टीला फायदा होतो. कोणी सांगावे एनआरआय हिंदी चित्रपट हा एका प्रकार मागील १५-२० वर्षात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेपासून उदयास आला. तसेच एनआरआय मराठी चित्रपट ह्या प्रकारातील काही कलाकृती निर्माण होतील.&amp;nbsp;&amp;nbsp; ह्या नकळत होणार्‍या परिणामाशिवाय जर काही नियोजन करून,&amp;nbsp; विविध क्षेत्रातील व्यावसाईक-प्रोफेशनल्सना बरोबर घेऊन, जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर दादासाहेब फाळक्यांनी लावलेल्या पारिजातकाच्या फुलांचा सडा मराठी चित्रपटसृष्टीच्या अंगणात सुद्दा दिसेल! &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;टीप&lt;/strong&gt;:&amp;nbsp; मिफ्ताचे कौतुक जेष्ठ लेखक जयंत पवारांनी खुपच चांगल्या पध्दतीने आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये केलं आणि त्याच बरोबर लोकसत्तामध्ये बॅकस्टेज आर्टिस्टचे काम करणाऱ्या मराठी कलाकारांची व्यथेची एक बातमी वाचली.&amp;nbsp; ती पण खाली देत आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; केलेल्या प्रगतीचे कौतुक करत असताना मुळ प्रश्नाकडे सुद्दा&amp;nbsp;&amp;nbsp;गांभिर्याने बघितलं गेल पाहिजे.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;strong&gt;********************************************************************&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;व-हाड जाऊन आलंय लंडनला - जयंत पवार&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
सौजन्य महाराष्ट्र टाईम्स - दि. २.१०.२०११&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आज लक्ष्मण देशपांडे हयात असते आणि ते मिफ्ता पुरस्कार सोहळ्यासाठी पावणे चारशे कलावंतांच्या कबिल्यासह लंडनवारी करून आले असते तर त्यांनी 'वऱ्हाड निघालंय लंडनला'चा दुसरा भाग नक्की लिहिला असता. एखाद्या शाही लग्नाच्या वऱ्हाडासारखेच सारे कलावंत-तंत्रज्ञ आपला जामानिमा घेऊन विमानात बसले. विमानाने टेक ऑफ घेताच प्रथेप्रमाणे 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर करते झाले आणि लंडनच्या हिथ्रो विमानतळावर ते लॅण्ड होताना पुन्हा एकदा या गजराबरोबरच&amp;nbsp;'मेरी झांसी नही दूंंगी', 'तुम मुझे खून दो मैं तुझे आजादी दूंगा'चे नारेसुद्धा देते झाले. एस्टीतल्या प्रवासाप्रमाणे उडत्या विमानात स्वैर भटकणारे, गाण्यांच्या भेंड्या खेळणारे, मोठ्याने ओरडून चिडवाचिडवी करणारे हे पोट्टे आणि पोट्ट्या बघून ब्रिटिश एअरवेजच्या हवाई सुंदऱ्यांची चिडचीड झाली तरी हे मराठीमस्तीत होते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
खरंतर इतक्या मोठ्या संख्येने एकेकाळच्या वसाहतवाद्यांच्या देशात शिरून चार-पाच दिवस वसती करून राहणं हे एक आश्चर्यच होतं. पण 'मिफ्ता' नावाने सुरू झालेल्या मिशनने ते सलग दोन वर्षं प्रत्यक्षात आणून दाखवलं. गेल्या वषीर् दुबईत तीनशे कलावंत 'मिफ्ता पुरस्कार सोहळा' करून आले आणि 'लंडनचं काही खरं नाही' म्हणता म्हणता ह्या संख्येत घट न होता भरच पडून याही सोहळ्याची तुतारी फुंकून आले. गतवषीर्च्या बराच गाजावाजा करुन नंतर खूपसा गोंधळ घातलेल्या न्यू जसीर् नाट्यसंमेलनाच्या आणि परदेशवारीची लॉटरी लागलेल्या निवडक साहित्यिकांना घेऊन जेमतेम आटपून येणाऱ्या विश्व साहित्य संमेलनांच्या पार्श्वभूमीवर या नव्या कलावंत संमेलनाने मारलेली उंच उडी तशी अप्रूपाचीच म्हणायला हवी. मराठी कलावंतांत हेवेदावे फार, असं म्हणणाऱ्यांची पाचही बोटं आश्चर्याने तोंडात जावीत अशा सौहार्दाने सारे नट, नट्या, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, निर्माते, गायक, संगीतकार या दौऱ्यात आपापले कॅम्प विसरून एकमेकांत मिसळून खुल्या दिलाने राहिले, फिरले, वावरले. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ह्या सगळ्याची सुरुवात दोन वर्षांपूवीर् महेश मांजरेकरच्या पुढाकाराने झाली. दि ग्रेट मराठा एंन्टरटेन्मेंट नावाची कंपनी त्याने वाजत गाजत लॉंच केली आणि तिच्यातफेर् परदेशात मराठी नाट्य-चित्रपटांचे पुरस्कार सोहळे करण्याची घोषणा केली. राजा राणी ट्रॅव्हल्सच्या अभिजीत पाटील यांनी महेशच्या डोक्यात ही कल्पना घुसवल्यावर ती इतक्या त्वरेने प्रत्यक्षात येईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. हिंदी चित्रपटांचे पुरस्कार सोहळे परदेशात होतात तर मराठीची का होऊ नयेत, हा यामागचा साधा हिशेब. पण हिंदी चित्रपटसृष्टीला जे ग्लॅमर आहे ते मराठीला कधीच नव्हतं. पण हे काम काळाने नेमक्यावेळी केलं. मराठी अस्मितेचा मुद्दा गेल्या काही वर्षांत केवळ राजकीय न राहता सांस्कृतिकही बनला. सगळीकडेच प्रादेशिकतेची भावना बळावत असताना मराठी माणसालाही आपल्या मागे राहण्याचं न्यून वाटू लागलं आणि त्याच्यातलं टॅलण्ट झेप घेण्यासाठी आसुसू लागलं. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'ला मिळालेलं यश ही त्याचीच एक खूण होती. महेशने स्वत:च केलेला हा सिनेमा त्याच्यासाठी लिटमस टेस्ट ठरला नि अचूक रिझल्ट मिळताच त्याने 'मिफ्ता'च्या नावाने पुढची झेप घेण्याचा निर्णय घेतला असावा. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एकाअर्थाने लंडनमध्ये २३ ते २६ सप्टेंबर या काळात मराठी कलावंतांचं संमेलनच भरलं होतं. फार पूवीर् मराठी नाट्य परिषदेतफेर् कलावंत मेळावा होत असे. त्यात सगळे नाट्य कलावंत सहभागी होत. त्यादिवशी एकमेकांना भेटत. आपल्या अडचणी, तक्रारी जाहीरपणे मांडत. ती मोडलेली प्रथा आता नव्याने सुरू होतेयसं वाटलं. अर्थात या 'मिफ्ता' मेळ्यात अडचणी, तक्रारी यांना थारा नव्हता. होतं ते सेलिब्रेशन. आणि तोच तर नव्या जगण्याचा मंत्र आहे. लंडनमधल्या पहिल्या रात्री हेच सेलिब्रेशन थेम्स नदीत उभ्या असलेल्या क्रूझवर झालं. लंडन महाराष्ट्र मंडळाचे सभासद सहकुटुंब मोठ्या संख्येने कलावंतांबरोबर सहवासाचा, भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी डेकवर जमले होते. आपलं पौगंड-तारुण्य मुंबई-पुण्यातल्या कलाजगतात आणि कलावंत मित्रांच्या संगतीत घालवलेले पण गेली अनेक वर्षं परदेशात स्थायिक झालेले कित्येकजण आपल्या कुटुंब कबिल्यासह पुन्हा एकदा तो माहोल अनुभवण्यासाठी आले होते. अनेकांना आता टीव्हीमालिका, इंटरनेट, फेसबुकमुळे नवे कलावंत परिचयाचे झाले होते. त्यांच्याद्वारे लंडनकर मराठीजन आपल्या आठवणींची कवाडं उघडत भूतकाळात शिरत होते. त्याचवेळी लंडनब्रीज खुला होत त्याच्याखालून बोट पलीकडच्या प्रवाहात शिरत होती. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
' मिफ्ता सोहळ्या'तल्या कार्यक्रमाची थीम देखील 'नॉस्टॅल्जिया' अशीच होती. पण त्याआधी दुसऱ्या दिवशी झालेल्या क्रिकेट मॅचने मराठी कलावंत आणि लंडनवासीय मराठी माणसांना अधिक जवळ आणलं होतं. काही दिवसांपूवीर् इंग्लंडमध्ये भारतीय संघाने सपाटून मार खाल्ला होता. पण मराठी कलावंतांच्या टीमने त्याची पुनरावृत्ती होऊ न देता लंडनकरांना हरवलं. अभिनेता जितेंद जोशीची अथक चाललेली कॉमेंटरी हा खरा ह्या सामन्यांतला हायलाइट होता. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कलावंतांनी क्रूझवरच्या पाटीर्त आपल्या कलागुणांची बेरकी झलक दाखवली होतीच, पण २५ तारखेच्या रात्री ग्रीनविचच्या ओटू नाट्यगृहात झालेल्या मुख्य इव्हेण्टमध्ये ते आणखीन खुलले. 'एकच प्याला', 'नटसम्राट', 'बॅरिस्टर', 'हमिदाबाईची कोठी' ह्या अशा कार्यक्रमांत सहसा सादर न होणाऱ्या गंभीर नाटकांबरोबर 'श्ाी तशी सौ', 'ऑल दि बेस्ट' ह्या विनोदी नाटकांतले प्रवेशही टेचात सादर केले गेले. त्यांच्या जोडीला जुनी चित्रपट गीतं, त्यावरची नृत्यं, श्ाीनिवास खळ्यांची भावगीतं, स्किटस् असा साडेतीन तासांचा भरगच्च कार्यक्रम होता. काही ठिकाणी तो लांबल्यासारखाही झाला, पण लंडनवासीयांना हा मराठमोळा आविष्कार पाहू तितका कमीच वाटत होता. कार्यक्रमाचे निवेदक म्हणून आधी पु.ल. (अतुल परचुरे) मग दादा कोंडके आणि निळू फुले (पुष्कर श्ाोत्री-नीलेश साबळे) आणि शेवटी लता मंगेशकर-नाना पाटेकर (वैभव मांगले-जितेंद जोशी) अशा जोड्या आणायची कल्पना चांगली होती. नीलेश साबळेने घेतलेलं निळूभाऊंचं बेअरिंग आणि बोलण्याची ढब दाद द्यावी अशी होती. जितेंद आणि वैभवने तर दोन्ही व्यक्तिमत्वं अशा खुबीने आणि बेरकीपणाने खुलवली की त्यात दोन्ही मान्यवरांनी परस्परांची फिरकी घेतल्याचा धमाल फील आला. भावनांचे कढ काढून सारखे डोळे पुसणारा नाना आणि 'तेव्हा मी १३ वर्षांची होते'चं पालुपद लावत नेमक्या प्रश्ानंची उत्तरं टाळणाऱ्या लताबाई यांच्या नकला प्रेक्षकांना लोटपोट करून गेल्या. अर्थात याचं श्ाेय या स्किटचं लेखन करणाऱ्या राजेश देशपांडेलाही द्यायला हवं. चंदकांत कुलकणीर्ंनी नाट्यप्रवेश आणि स्किटस्चं दिग्दशंन केलं होतं तर नृत्याची बाजू सोनिया परचुरेंनी उत्तमपणे सांभाळली होती. स्वत: सोनियाने कार्यक्रमाच्या अखेरीला सादर केलेलं अभंगांवरचं नृत्य आणि एकूण कोरिओग्राफी खूप वेगळी होती. या संपूर्ण कार्यक्रमात नाट्यप्रवेशांत विक्रम गोखले, प्रशांत दामले, सचिन खेडेकर, सुनिल बवेर्, वंदना गुप्ते, नीना कुळकणीर् यांच्यापासून ते प्रसाद ओक, भरत जाधव, संजय नावेर्कर, अंकुश चौधरी, अनिकेत विश्वासराव, विजय कदम, नेहा पेंडसे पर्यंत आणि नृत्यात सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, सोनाली कुलकणीर्, मनवा नाईक, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, आदित्य कोठारे, अभिजीत केळकर, मानसी नाईक, शेफाली सय्यद, भार्गवी चिरमुले, मृण्मयी देशपांडे अशा नव्या दमाच्या कलाकारांनी आपली अदाकारी पेश केली. सुरेश वाडकर, पद्मजा फेणाणी, अजित परब, स्वप्निल बांदोडकर, अवधुत गुप्ते हे मान्यवर गायक गाऊन गेले. लंडनस्थित आणि या सोहळ्याचे आधारस्तंभ असलेले महेश पटवर्धन यांनी 'या चिमण्यांनो परत फिरा रे' हे गाणं गाऊन तिथल्या मराठी माणसांच्या अंतरात्म्यालाच साद घातली. अवधुत गुप्तेच्या 'गर्जा महाराष्ट्र माझा'ने कहर केला. अवधुतची गाणं सादर करण्याची शैली, त्यातला ताल आणि त्यातून महाराष्ट्राविषयी-मराठीपणाविषयी उचंबळून येणाऱ्या यामुळे रसिकांनी त्याला वन्समोअर दिला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सिंधुताई सपकाळ यांनी अखेरच्या क्षणी रंगमंचावर आगमन करून माइक हातात घेत महेश मांजरेकरला आशीर्वाद देण्याची संधी साधून घेतलीच, पण ही वाट काटेरी असल्याचंही सांगितलं. पण त्याचवेळी या मिफ्ता सोहळ्याच्या मागे भक्कमपणे उभे राहिलेले उद्योजक दत्तात्रय म्हैसकर यांनी, हे काटे बोचणार नाहीत याची काळजी मी घेईन, असं तिथेच ठोस आश्वासन देऊन पुढच्या सोहळ्यासाठी आयोजकांना उभारी दिली. त्यामुळे परतताना सर्व कलावंतांवर आणि एकूणच मराठी एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीवर उत्साहाची आणि ग्लॅमरची दोन पुटं जरा जास्तच चढली होती. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
***************************************************************************&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;मराठी नाट्यव्यवसायात ‘भैय्या हातपाय पसरी’! &lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;बॅकस्टेज आर्टिस्टचे काम करणाऱ्या मराठी कलाकारांचा तुटवडा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
रोहन टिल्लू, मुंबई, १ ऑक्टोबर&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सौजन्य लोकसत्ता दि. २०.१०.२०११&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नाटक उभे करण्यासाठी लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या तोडीचे काम करणाऱ्या बॅकस्टेज आर्टिस्टची संख्या कमी होत असून आता या धंद्यातही ‘भैय्या’ हातपाय पसरी’ असे चित्र आहे. गेल्या १०-१५ वर्षांत मराठी रंगभूमीवरील बॅकस्टेज आर्टिस्टची संख्या तब्बल ५० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे नाटक धंद्याला झळ पोहोचण्याची शक्यता निर्माते व्यक्त करतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
बॅकस्टेज आर्टिस्टमध्ये सेट लावणारे, प्रॉपर्टीवाले, ड्रेपरी सांभाळणारे आदींचा समावेश आहे. नाटकाच्या एका प्रयोगामागे बॅकस्टेज आर्टिस्टला २५० ते ३०० रुपये मानधन मिळते. गेल्या काही वर्षांत धंद्याची बदलती गणिते आणि कलाकारांच्या दुर्मिळ झालेल्या तारखा यामुळे प्रथितयश नाटय़संस्थांच्या चालणाऱ्या नाटकांचेही महिन्याला जेमतेम १५-२० प्रयोग होतात. त्यामुळे या आर्टिस्टच्या हाती दरमहा साडेचार ते सहा हजार एवढीच रक्कम येते. एवढय़ा पैशात कुटुंबाचा खर्च भागवणे शक्य नसल्याने अनेक मराठी बॅकस्टेज आर्टिस्ट चांगल्या पगाराच्या नोकरीकडे वळले आहेत. सेट लावणाऱ्या कलाकारांना नाटकाच्या प्रयोगाआधी गोदामामधून सेट आणण्यापासून प्रयोगानंतर तो परत पोहोचवण्यापर्यंत काम असते. याचे गाडीभाडे त्यांना दिले जात नाही. तसेच दिवसाला मिळणाऱ्या ३०० रुपयांमधील ७०-८० रुपये जेवण आणि प्रवासावरच खर्च होतात. त्यामुळे बॅकस्टेज आर्टिस्ट या धंद्यात टिकत नसल्याचे, ‘सुयोग’ या नाटय़संस्थेचे सर्वेसर्वा सुधीर भट यांनी सांगितले. पुण्यातील सिद्धिविनायक निर्मितीच्या शेखर लोहकरे यांनीही बॅकस्टेज आर्टिस्टचे मानधन कमी आहे, या गोष्टीला दुजोरा दिला. मात्र नवीन कलावंतांनाही याच पटीत मानधन मिळते, असे ते म्हणाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मराठी बॅकस्टेज आर्टिस्ट या धंद्यातून काढता पाय घेत असल्याने आता परप्रांतीय मंडळींचे चांगलेच फावले आहे. सेट लावणाऱ्या मेस्त्रींपासून ते ड्रेपरी सांभाळणाऱ्यांपर्यंत अनेक क्षेत्रात या मंडळींनी शिरकाव केला आहे. या लोकांवर कुटुंबाची जबाबदारी नसल्याने त्यांना एवढय़ा कमी पैशात काम करणेही परवडते. मात्र त्यामुळे काही महिन्यांतच मराठी रंगभूमीच्या बॅकस्टेजचा ताबा या मंडळींकडे जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;मानधनात करणार वाढ&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
बॅकस्टेज आर्टिस्टची ही परिस्थिती पाहता मराठी रंगभूमीवरील अनेक स्तुत्य उपक्रमांमध्ये अग्रणी असलेल्या ‘सुयोग’ने या आर्टिस्टच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. सेट लावणाऱ्या आर्टिस्टच्या मानधनात दीडशे रुपयांनी वाढ करून ते ४५० रुपयांपर्यंत करण्यात येईल. तसेच प्रॉपर्टी आणि ड्रेपरी यासाठी हे मानधन ३५०-४०० रुपये इतके केले जाईल, असे भट यांनी जाहीर केले आहे. इतर नाटय़संस्थाही आपला कित्ता गिरवून या कलाकारांच्या मानधनात वाढ करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-8484973546901398510?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/10/tweet.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://2.bp.blogspot.com/-cnR1LVa001o/Togd5oPJksI/AAAAAAAABAM/SYQSgxAiIk0/s72-c/Twitter+Feb.jpg" height="72" width="72" /><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-4014738290543300242</guid><pubDate>Tue, 13 Sep 2011 11:33:00 +0000</pubDate><atom:updated>2011-10-02T19:02:16.367+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....बांसरीचे शब्दबद्ध केलेले सुर!</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-bwVWmig3BDc/Tm8-w9P4yTI/AAAAAAAABAI/zY_YQB2hISw/s1600/Hari+Prasad+Chourasiya.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="200px" rba="true" src="http://4.bp.blogspot.com/-bwVWmig3BDc/Tm8-w9P4yTI/AAAAAAAABAI/zY_YQB2hISw/s200/Hari+Prasad+Chourasiya.jpg" width="195px" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-1s10IGg0LDk/Tm89lVfM1tI/AAAAAAAABAE/VdZUcesDKEg/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" rba="true" src="http://3.bp.blogspot.com/-1s10IGg0LDk/Tm89lVfM1tI/AAAAAAAABAE/VdZUcesDKEg/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;१३ सप्टेंबर २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp;&amp;nbsp;तारिख १० सप्टेंबर २०११ वेळ सकाळी ७.३० मी जेट एअरवेजचे फ्लाईट क्रं. ४५७ या मुंबई ते हैदराबाद विमानात शिरताच माझी नजर&amp;nbsp; सीट क्रमांक 2A आणि 2B वर गेली - बांसरीवादक पं. हरी प्रसाद चौरसिया आणि संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा!&amp;nbsp;&amp;nbsp;आणि माझी सीट होती 1B;&amp;nbsp; दोघांनाही बघुन खरचं खुप बरं वाटलं.&amp;nbsp;&amp;nbsp;विमान&amp;nbsp;तस रिकामं होतं म्हणुन&amp;nbsp;वाटलं कुणीही एकच असतं तर त्यांच्या शेजारी बसुन छान बोलता आलं असतं.&amp;nbsp;&amp;nbsp;मला&amp;nbsp; पं. हरी प्रसाद चौरसियांबद्दल तर&amp;nbsp;आकर्षण&amp;nbsp;आहेच पण जास्त आदर आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; श्रीकृष्णाची बांसरी वाजवताताना जेंव्हा ते तल्लिन होतात तेंव्हा कृष्णाविषयी त्यांची नेमकी काय भावना असेल?&amp;nbsp; हा प्रश्न मझ्या मनात&amp;nbsp;&amp;nbsp;कित्येक वर्ष घर करुन होता.&amp;nbsp;&amp;nbsp; तो त्यांना मला शांतपणे विचारायचा होता.&amp;nbsp;&amp;nbsp; विमानाचं टेकऑफ झालं आणि ते दोघेही बोलण्यात&amp;nbsp;गुंग झाले.&amp;nbsp;&amp;nbsp; माझ्या मनातला प्रश्न मनातच राहून गेला.&amp;nbsp; वाईट वाटलं.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;विमानातच नव्हे तर एकुणच कुठल्याही प्रवासात आपण कुणाशीही शांत बोलु शकतो,&amp;nbsp;आणि ती संधी हुकली म्हणुन मान खाली घालुन गुलजारची गाणी माझ्या आयपॅडवरुन एकत बसलो.&amp;nbsp;&amp;nbsp; हैदराबाद आलं ते दोघेही त्यांच्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने निघुन गेलो.&amp;nbsp;&amp;nbsp; दिवसभरची काम उरकुन मी माझ्या हॉटेलमधे आलो तरी डोळ्यासमोरुन पं. हरी प्रसाद चौरसिया आणि मनात असलेला प्रश्न काही केल्या जात नव्हता.&amp;nbsp; माझं श्रीकृष्णावर निसिम प्रेम, भक्ती आणि श्रध्दा आहे.&amp;nbsp; म्हटंल&amp;nbsp;तुझी मर्जी!&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ सप्टेंबर वेळ सकाळी १० स्थळ जेट एअरवेजची&amp;nbsp;फ्लाईट क्रमांक 9W 2115&amp;nbsp;&amp;nbsp;हैदराबाद ते मुंबई असा परतीच्या प्रवसासाठी मी विमानात&amp;nbsp;शिरलो तर सीट क्रमांक 2&amp;nbsp;A वर पं. हरी प्रसाद चौरसिया&amp;nbsp;शांतपणे बसलेले आणि&amp;nbsp;माझी सीट&amp;nbsp;क्रमांक&amp;nbsp;2&amp;nbsp;B!&amp;nbsp; WOW!!&amp;nbsp;&amp;nbsp; मानातला&amp;nbsp;आनंद&amp;nbsp;लपवत मी इकडे तिकडे बघुन&amp;nbsp;खात्री केली की पं.&amp;nbsp;शिवकुमार&amp;nbsp;शर्मा कुठे दिसत नाही&amp;nbsp;ना.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;बहुतेक ते&amp;nbsp;आज विमानात नव्हते.&amp;nbsp; मी पंडितजींच्या शेजारी हळुच बसलो.&amp;nbsp;&amp;nbsp; विमान टेकऑफच्या पुर्वीचे सगळे&amp;nbsp;सोपास्कार झाले&amp;nbsp;आणि एकदाच विमान मुंबईच्या दिशेने उडालं&amp;nbsp;आणि मनात हुश्श झालं.&amp;nbsp;&amp;nbsp;आता मी किमान एक तास तरी&amp;nbsp;पंडितजींच्या शेजारी बसुन&amp;nbsp;त्यांच्याशी मनातले सगळे प्रश्न विचारु&amp;nbsp;शकणार होतो.&amp;nbsp;&amp;nbsp; तरी मी डोळे मिटुन&amp;nbsp;शांतपणे दहा&amp;nbsp;मिनिटे जाऊ दिली.&amp;nbsp;&amp;nbsp; त्यांनी ब्रेकफास्टची&amp;nbsp;ऑर्डर दिली, मी म्हटंल मला&amp;nbsp;फक्त&amp;nbsp;मसाला चहा पाहिजे&amp;nbsp;कारण मला&amp;nbsp;खाण्यात वेळ&amp;nbsp;घालवायचा नव्हता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एरवी प्रवासात आपण कुणाशीही सहज बोलु शकतो पण आज मला पंडितजींबरोबर खुप बोलायच होतं.&amp;nbsp; त्यांच्या मनातल जाणुन घ्यायच होतं.&amp;nbsp; मनात नेमका प्रश्न तयार केला.&amp;nbsp; म्हटंल "पंडितजी&amp;nbsp;प्रणाम!&amp;nbsp;&amp;nbsp;जभी आपके पास समय हो और आपकी मर्जी हो तो क्या मै&amp;nbsp;आपसे सिर्फ पाच मिनिट दो बात कर सकता हु?"&amp;nbsp;&amp;nbsp;मी&amp;nbsp;पंडितजींना नम्रपणे विचारलं.&amp;nbsp;&amp;nbsp;"हां हां क्यु नही.&amp;nbsp;&amp;nbsp;जरुर किजिये.&amp;nbsp; और पाच मिनिट क्यों जादा बात करेंगे ऎसी क्या बात है" ते म्हणाले. &amp;nbsp;&amp;nbsp;"आपका कल रात का&amp;nbsp;प्रोग्राम&amp;nbsp;कैसा हुआ?"&amp;nbsp; ते&amp;nbsp;फक्त हसले.&amp;nbsp;&amp;nbsp;मी लगेच स्वत:ला सावरत म्हणालो&amp;nbsp;"माफी चाहता हुं मैने गलत सवाल कर दिया.&amp;nbsp; मै पुछना चाहता&amp;nbsp;था की&amp;nbsp;आपके&amp;nbsp;ऑडिअन्स&amp;nbsp;कैसे&amp;nbsp;थे?"&amp;nbsp; ते मना पासुन हसले&amp;nbsp;आणि म्हणाले "प्रोग्राम अच्छा हुआं&amp;nbsp;और लोगभी काफी समझदार&amp;nbsp;थे".&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;नंतर&amp;nbsp;आम्ही दोघेही सलग एक तास बांसरी ते अण्णां हजारेंच आंदोलन अशा विविध विषयांवर हिंदीत बोललो, ते मराठीत खाली देत आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जास्त वेळ न दवडता कित्येक वर्ष माझ्या मनात असलेला प्रश्न मी त्यांना अगदी विचारला - &amp;nbsp;"पंडितजी तुम्ही&amp;nbsp;जेंव्हा बांसरी&amp;nbsp;वाजवता, मग रियाज असो की एखादा मोठा कार्यक्रम, तुम्ही तल्लिन होता, नकळतपणे तुमचे डोळे बंद होतात, अशा वेळेस एक क्षण असा येत असेल की जेंव्हा तुम्ही&amp;nbsp;श्रीकृष्णाशी नकळतपणे जोडले जात असाल! &amp;nbsp; त्याच्याशी बोलत असणार, त्या क्षणाला तुमची काय भावना असते?"&amp;nbsp; प्रश्नाच गांभिर्य त्यांच्या लक्षात&amp;nbsp;आलं.&amp;nbsp; माझ्या कडे&amp;nbsp; प्रेमळ नजरेने&amp;nbsp;ते बघत राहिले,&amp;nbsp;&amp;nbsp; "एक क्षण का?&amp;nbsp; मी बांसरी हातात&amp;nbsp;घेतो&amp;nbsp;आणि सुरुवातीचे दहा पंधरा मिनिटे ट्युनिंगला लागतात इतकचं&amp;nbsp;त्या नंतर मी सगळ विसरुन जातो.&amp;nbsp; वेळ, स्थळ, समोर बसलेले श्रोते सगळं सगळं!&amp;nbsp; मी अस मानतो की श्रीकृष्णच माझ्या कडुन बांसरी वाजवुन घेतो.&amp;nbsp; माझ्यासाठी बांसरी वाजणं म्हणजे एक पुजा असते! Meditation असतं.&amp;nbsp; बांसरी वाजविण्याला मी Entertainment कधीच समजलो नाही&amp;nbsp;आणि यापुढेही समजणार नाही."&amp;nbsp; पंडितजी मनापासुन बोलत होते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
"पंडितजी&amp;nbsp;बांसरी फुंक मारुन वाजवावी लागते.&amp;nbsp; तुमच्या वाजविण्यात तुमचं मन दिसत असतं. &amp;nbsp;&amp;nbsp;तुम्ही &amp;nbsp;जेंव्हा दु:खी असता किंवा रागावलेले असता तेंव्हा बांसरी वाजवताना तुम्हाला त्रास होतो का?"&amp;nbsp; "श्रीकृष्ण आमच्या घरातली एक व्यक्ती आहे अस आम्ही समजतो!&amp;nbsp; बांसरी वाजवणे म्हणजे माझ्यासाठी एक पुजा असते!!&amp;nbsp; आणि तो माझ्या कडुन वाजवुन घेतो म्हटंल्यावर दु:ख, राग वगैरे&amp;nbsp;अशा कुठल्याही गोष्टींचा मला त्रास कसा होईल?"&amp;nbsp;&amp;nbsp;हे सांगताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसली.&amp;nbsp;&amp;nbsp;"माझी त्याच्या (कृष्णा)&amp;nbsp;कडून&amp;nbsp;काहीच अपेक्षा नसते आणि पुढेही असणार नाही.&amp;nbsp;&amp;nbsp;मला&amp;nbsp;बांसरी वाजवताना&amp;nbsp;आनंद मिळतो,&amp;nbsp;मी तो&amp;nbsp;आनंद इतरांना देऊ&amp;nbsp;शकतो हेच माझ्यासाठी पुष्कळ&amp;nbsp;आहे."&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
"पंडितजी शहनाई, तबला, बांसरी ही वाध्ये त्यांच्यात संपुर्ण आहेत;&amp;nbsp; ती वाजवणारी मंडळी म्हणजे शहनाई वादक बिसमिल्लह&amp;nbsp;खांन, सितारवादक रवि शंकर, &amp;nbsp;तबला वादक&amp;nbsp;अल्लारखां, तसेच तुम्ही सगळे तर स्वत:मधेच ऎक ऎक स्वतंत्र विद्यापीठ आहात!&amp;nbsp;&amp;nbsp;तुमचं ज्ञान पुढच्या पिढिला मिळावं&amp;nbsp;आणि&amp;nbsp;तुमच्या पावला वर पाऊल&amp;nbsp;ठेवुन एक असाच हरी प्रसाद चौरसिया जन्माला यावा, यासाठी तुम्ही बरच काही केलं आहे आणि पुढेही करणार असाल.&amp;nbsp; त्या बद्दल थोडं सांगाल का?"&amp;nbsp; मी विचारलं.&amp;nbsp;&amp;nbsp;"इतरांनी काय केल हे मला&amp;nbsp;जास्त माहित नाही, पण हो मी मुंबईला&amp;nbsp;- वृंदावन नावाने एक गुरुकुल चालवतो.&amp;nbsp; तिथं&amp;nbsp;माझ्या पुष्कळ&amp;nbsp;रेकॉर्डस,&amp;nbsp;टेप्स,&amp;nbsp;ऑडिओ, व्हिडिओ असे बरेच काही&amp;nbsp;ठेवलेल&amp;nbsp;आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;भरपुर काही करुन&amp;nbsp;ठेवलेल&amp;nbsp;आहे.&amp;nbsp; माझ्या मुलांना मी नेहमी सांगतो की माझ संगीत&amp;nbsp;टेप्समधे रेकॉर्ड करण्यापेक्षा,&amp;nbsp;आपल्या डोक्यात रेकॉर्ड करा&amp;nbsp;आणि नविन संगीत निर्माण करा."&amp;nbsp;&amp;nbsp; पंडितजी पोटतिडकीने सांगत होते.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;"आताची नविन पिढी&amp;nbsp;खुपच हुशार आणि फोकस्ड आहे.&amp;nbsp; त्यांना आयुष्यात काय करावं हे चांगल समजतं, पण त्यांनी materialistic&amp;nbsp; होता कामा नये.&amp;nbsp; टेकनोलॉजीच्या जास्त मागे लागण्यात काही अर्थ नाही.&amp;nbsp; शेवटी आपण माणस आहोत आपण माणुसकी &amp;nbsp;विसरता कामा नये.&amp;nbsp; Human Values are very important."&amp;nbsp; पंडितजी मनापासुन बोलत होते.&amp;nbsp; मधेच त्यांचा सुर आशावादी असायचा तर मधेच दु:खी.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
"अण्णा हजारेंच्या आंदोलना विषयी तुम्हाला काय वाटतं?" मी एकदम विषय बदलायचा प्रयत्न केला.&amp;nbsp; "भला माणुस आहे!&amp;nbsp; कुणीतरी हे करायला पाहिजे होतचं.&amp;nbsp; सगळा देश त्यांच्या मागे उभा राहिला &amp;nbsp;ही &amp;nbsp;फारच&amp;nbsp;आनंदाची गोष्ट&amp;nbsp;आहे."&amp;nbsp; "मतलब लोग अभी जिंदा है!"&amp;nbsp; बोलताना आपले मराठीचे संगीतकार श्री. यशवंत देव यांचा ही उल्लेख त्यांनी खुपच आदरपुर्वक केला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मधेच हळवे होत ते म्हणाले की "आजकी इस भाग दौड मे एक संगीत ही इन्सान को इन्सान बनाये रखेगा.&amp;nbsp; बस संगीत ही उसे&amp;nbsp;शांती&amp;nbsp;दे शकता है!&amp;nbsp; लेकीन इस दिशा मे और ज्यादा काम होना चाहिये! देखो अब आगे क्या होता है!"&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
......कृष्णाची पुजा पंडितजींकडून अशीच अजुन बरीच वर्ष होत रहावी ही त्या श्रीकृष्णाकडे मनापासुन प्रार्थना करतो.&amp;nbsp; मित्रांनो बांसरीचे शब्दबद्ध केलेले सुर मी तुमच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केल.&amp;nbsp; पं. हरी प्रसाद चौरसिया आणि पं. शिवकुमार शर्मा तरूणपणा पासुन एकत्र वाजवत आहेत तो फोटो वर दिला आहे. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-4014738290543300242?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/09/tweet_13.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/-bwVWmig3BDc/Tm8-w9P4yTI/AAAAAAAABAI/zY_YQB2hISw/s72-c/Hari+Prasad+Chourasiya.jpg" height="72" width="72" /><thr:total>2</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-4883329155491634648</guid><pubDate>Tue, 06 Sep 2011 07:38:00 +0000</pubDate><atom:updated>2011-09-13T17:06:32.576+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....मध्यमवर्ग आणि आशावादी वर्गाचे बळ वाढतेय!</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-q9Hq0MlNn4c/TmXMZpkKp4I/AAAAAAAABAA/n3VrpNWnmkY/s1600/anna+hajare+01.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="133px" nba="true" src="http://3.bp.blogspot.com/-q9Hq0MlNn4c/TmXMZpkKp4I/AAAAAAAABAA/n3VrpNWnmkY/s200/anna+hajare+01.jpg" width="200px" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-evsYrHrZPhs/TmXLJEwyPXI/AAAAAAAAA_8/j15eNlufaG4/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" nba="true" src="http://2.bp.blogspot.com/-evsYrHrZPhs/TmXLJEwyPXI/AAAAAAAAA_8/j15eNlufaG4/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;6 सप्टेंबर २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp; मागच्या ब्लॉग मधे मी म्हटलं की "अण्णां....एक आशावादाचा विजय" आणि आज महराष्ट्र टाईम्स मधे श्री. राजेश शुकला यांचा एक सुंदर लेख आलेला आहे तो खाली देत आहे तो वाचकांनी&amp;nbsp;जरुर&amp;nbsp;वाचावा ही विनंती.&amp;nbsp;&amp;nbsp; मित्रांनो गेली चार ब्लॉगस मी अण्णां आणि त्यांच्या आंदोलनावर लिहीले.&amp;nbsp; अण्णांच्या आंदोलनाने निर्माण केलेले वादळ आणि नविन प्रश्न इतके आहेत की त्यावर अजुन बरच लिहीता येण्यासारखं आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; काल माझ्या फेसबुक वरुन जे लिहिल ते खाली देत आहे.&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;"Anna....Enemy of Congress.....Fence for BJP.....Confusion for Print Media.....Darling of Electronic Media.....Hero of Young India.....Hope of Common man!&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;मध्यमवर्ग आणि आशावादी वर्गाचे बळ वाढतेय!&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अण्णा हजारे यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर छेडलेल्या आंदोलनात हजारो जणांनी कसा उत्स्फूर्त भाग घेतला आणि भ्रष्टाचार व कमकुवत प्रशासनाविरोधी कसा संताप व्यक्त केला, याचा अनुभव अवघ्या जगाने घेतला. स्वातंत्र्याच्या काळातील संस्कार घेत वाढलेले अण्णा हजारे वयाच्या ७४ व्या वर्षीही ठाम उभे होते. ते या आंदोलनातले केंद्रबिंदू होतेच, शिवाय त्यांनी जागतिकीकरण &lt;br /&gt;
&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;झालेल्या शहरी मध्यम वर्गालाही या आंदोलनात सहभागी करून घेऊन कृती करण्याची प्रेरणा दिली, याचे नवल वाटत होते. या आंदोलनातून मध्यमवर्गीयांनी उच्चभ्रूंच्या हाती सत्ता एकटवण्याला आव्हान दिले आहे, तसेच धोरण आखण्यात यापुढे मध्यमवर्गीयांनाही सहभागी करून घेण्याचे लक्षात आणून दिले आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मध्यवर्गीयांची चळवळ असे संबोधल्या गेलेल्या या चळवळीत सळसळत्या रक्ताच्या तरुणांनी नेतृत्व करणे अपेक्षित होते, पण ज्या प्रकारे हे आंदोलन झाले त्यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, समाजातील एक विशिष्ट वर्ग एक तर विस्मरणात गेला किंवा तो सोयीस्करपणे मध्यमवर्गात मिसळून टाकण्यात आला. हा वर्ग मध्यमवर्ग आणि वंचितवर्ग यांच्या मधला आहे, ज्याला' आशावादी' वर्ग म्हणता येईल. या वर्गाला मध्यमवर्गात जाण्याची इच्छा आहे . आशावादी वर्गातल्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख ते ३ लाख ४० हजार रु. ( २००९ - १० मधील किमतींनुसार ) आहे. या वर्गातील बहुतांश कुटुंबांतील मुख्य कमावते पुरेसे शिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना कमी उत्पन्नाचे, मजुरीचे, क्लार्कचे काम करावे लागते. पण त्यांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करायचे असल्याने त्यांचा प्रवेश मध्यमवर्गात होऊ शकेल. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सर्वत्र चर्चिल्या जात असलेल्या झपाट्याने होत असलेल्या भारताच्या वाढीत आपणही सहभागी व्हावे आणि आपणही मध्यमवर्गात जावे, ही या वर्गाची मनीषा आहे आणि याच आकांक्षेने हा वर्ग दिल्लीतल्या या आंदोलनात सहभागी झाला. भ्रष्टाचाराविरोधी लढा हा त्यांच्या लढ्यातील एक भाग आहे. त्यांचा संघर्ष एकूणच देशातील यंत्रणेविरोधी आहे ज्या यंत्रणेने त्यांना असमानतेची वागणूक देत त्यांची वाढ खुंटवली आहे. परवडणारे व दर्जेदार शिक्षणस आरोग्य व रोजगाराच्या संधी यापासून वंचित ठेवले आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सन २०१५ - १६ मध्ये या वर्गाची संख्या एकूण लोकसंख्येच्या ३४ टक्के, म्हणजे अंदाजे ४४.४ कोटी असेल, तर मध्यमवर्गाचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या २० टक्के, म्हणजे २६.७ कोटी असेल.&amp;nbsp; त्यामुळे हा वर्ग संख्येच्या बाबतीत मध्यमवर्गापेक्षा सरस असल्याने या दशकाच्या मध्यात या दोन्ही वर्गांचे एकूण लोकसंख्येत एकत्रित प्रमाण अंदाजे ५४ टक्के असेल. याचाच अर्थ असा की, मतांचे गठ्ठे मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांना यापुढे फक्त गरीब मतदारांना खूष करून चालणार नाही. निवडणुकीचे यश आता आर्थिक घटकांवर अधिकाधिक अवलंबून होत चालले आहे.&amp;nbsp; त्यामुळे निडणुकीच्या जय- पराजयात सामाजिक विषमतेपेक्षा आर्थिक धोरणे, आर्थिक निर्णय यांचे महत्त्व वाढत जाणार आहे. याचाच परिणाम म्हणजे, यापुढे राजकीय आणि विकासाचे धोरण आखताना मध्यमवर्ग आणि आशावादी वर्ग अतिशय प्रभावशाली असणार आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पण हा झाला एक भाग. सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यांचा आपली अर्थव्यवस्था, लोकशाही आणि त्याबरोबरच राजकीय क्षेत्र यांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे. या घटकांसोबतच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा विषय म्हणजे डेमोग्राफी आणि त्यांच्यातील वाढती राजकीय जागृती.&amp;nbsp;&amp;nbsp; १३ ते ३५ या तरुण गटातील लोकसंख्या सन २००९ मध्ये ४५.९ कोटी होती . येत्या निवडणुकीत या गटातील असंख्य तरुणांना मतदानाचा अधिकार मिळेल. उदारीकरणाच्या काळात वाढलेल्या आणि शिकलेल्या या तरुण वर्गाचा बौद्धिक क्षमतेवर अधिक भर आहे. भ्रष्टाचाराची खोलवर गेलेली पाळेमुळे आणि मूठभर लोकांच्या हातात एकवटलेले स्रोत पाहिल्यावर वाढीची कल्पना किती खुजी आहे आणि त्यांना कशी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे, याची त्यांना कल्पना आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
समाजातील विविध स्तरांतील लोकांमध्ये सध्याच्या अनागोंदीविषयी खदखदत असलेला असंतोष हेरून अण्णा हजारे यांनी अशा विविध स्तरांतील लोकांना कौशल्याने एकत्र आणले.&amp;nbsp; त्यामुळेच भ्रष्ट व्यवस्था धुवून काढण्याबरोबरच समानतावादी समाज निर्माण करण्याची भावनाही या संघर्षामागे होती. टीव्ही आणि मोबाइलच्या माध्यमातून हे आंदोलन ज्या प्रकारे पसरले त्यातून जग किती जोडलेले आहे, हे अधोरेखित झालेच, पण या आंदोलनाच्या संवेदना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्याचीही जाणीव झाली. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
व्यापकपणे हे आंदोलन भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे दिसत असले तरी मला हा एका मोठ्या संघर्षाचा एक भाग असल्यासारखे वाटते. हा मोठा संघर्ष देशातील एकंदरित समीकरणे बदलणारा असेल, ज्यामध्ये जास्त भर विकास आणि लोकांप्रतीची जबाबदारी यावर असेल.&amp;nbsp;&amp;nbsp; समान संधी व गुणवत्तेवर आधारित समाज निर्माण करण्याकडे त्याचा कटाक्ष असेल. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
( लेखक एनसीएईआर - सीएमसीआरचे संचालक आहेत &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-4883329155491634648?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/09/tweet_06.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://3.bp.blogspot.com/-q9Hq0MlNn4c/TmXMZpkKp4I/AAAAAAAABAA/n3VrpNWnmkY/s72-c/anna+hajare+01.jpg" height="72" width="72" /><thr:total>3</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-2188905435262574610</guid><pubDate>Sat, 03 Sep 2011 17:24:00 +0000</pubDate><atom:updated>2011-09-13T17:07:22.962+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....अण्णां....एक आशावादाचा विजय!</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div closure_uid_9o30pn="208"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/--1mtWvVqqmo/TmJfcAf7RkI/AAAAAAAAA_0/MfrO-s098P4/s1600/anna+hajare+01.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="138px" src="http://1.bp.blogspot.com/--1mtWvVqqmo/TmJfcAf7RkI/AAAAAAAAA_0/MfrO-s098P4/s200/anna+hajare+01.jpg" width="200px" xaa="true" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-f8iLFXrwKFs/Tk8xuia_AuI/AAAAAAAAA_k/WQr1VuMSIGQ/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" qaa="true" src="http://4.bp.blogspot.com/-f8iLFXrwKFs/Tk8xuia_AuI/AAAAAAAAA_k/WQr1VuMSIGQ/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_g64suh="265"&gt;&lt;div closure_uid_jm6c45="224"&gt;&lt;div closure_uid_8tb5w3="215"&gt;&lt;div closure_uid_p9dq9l="224"&gt;&lt;div closure_uid_l4sidd="224"&gt;&lt;div closure_uid_de8pvk="224"&gt;&lt;div closure_uid_f5kjk6="224"&gt;&lt;div closure_uid_caurhw="224"&gt;&lt;div closure_uid_am9yjx="224"&gt;&lt;strong closure_uid_2mbsp2="232" closure_uid_g64suh="211"&gt;१ स्पटेंबर २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp; गेले १५ दिवस अण्णां हजारे नावाच्या एका साध्या सरळ आणि सच्चा माणसाने देशाला स्वत:कडे खेचुन आणलेल आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; असं काय असेल या माणसात की त्यांच्या एका वाक्यावर काशमीर ते कन्याकुमारी पर्यंत देशभर लाखो लोक रसत्यावर शांतपणे अण्णांच्या आंदोलनात उतरलेले होते आणि दिल्लीच्या रामलीला मैदानावर १२&amp;nbsp;दिवस&amp;nbsp;ठिय्या मांडुन बसले होते.&amp;nbsp;&amp;nbsp; अण्णां म्हणतील ती पुर्व दिशा अस मानत आहेत?&amp;nbsp; हे अस अचानक का व्हावं?&amp;nbsp; ते&amp;nbsp;कस बोलतात?&amp;nbsp; काय आहेत त्यांचे विचार?&amp;nbsp; त्यांनी असा कोणता अदभुत मंत्र दिला की लोकांना ते आवडु लागले.&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;"अण्णां&amp;nbsp;एक आंधी है! देश का दुसरा गांधी है!"&amp;nbsp;&amp;nbsp; खर तर महात्मा गांधींने केलेल्या कामांची आणि आजच्या अण्णांच्या कामांची तुलना करण बरोबर नाही अस मला वाटतं.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;असो.&amp;nbsp; अज्ञात गांधी या महात्मा गांधीच्या पुस्तकात "गांधी नावाचं गारूड" आणि "तीस कोटींचे नायक" या लेखात १९१५ सालात बॅरिस्टर&amp;nbsp;गांधी आफ्रिकेतून&amp;nbsp;आपल्या मायभूमीत परतले&amp;nbsp;आणि १९११ पर्यंत, म्हणजे अवघ्या पाच वर्षात "देशाचे नेते"&amp;nbsp;व "महात्मा गांधी" कसे बनले याच वर्णन दिलं आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; लोहचुंबक जसा लोखंडाला स्वत:कडे&amp;nbsp;खेचतो, तसं गांधींनी वेगवेगळ्या&amp;nbsp;ठिकाणावरून वेगवेगळ्या व्यक्तींना &amp;nbsp;आपल्याकडे &amp;nbsp;खेचून आणलं,&amp;nbsp;त्यात तरूणांचा&amp;nbsp;भरणा अधिक होता हे विशेष.&amp;nbsp;&amp;nbsp;त्यात विविध प्रदेशांतल्या विविध जाती-धर्म-पंथांचे ज्ञानी, पंडित, शिक्षित, अशिक्षित, सगळ्या स्थरातले लोक होते,&amp;nbsp; या माणसाने लाखो लोकांना आपल्याकडे कसं आकर्षित केल असेल?&amp;nbsp; इतक्या साऱ्या लोकांचे गांधी "हृदयचुंबक" कसे बनू शकले?&amp;nbsp; आचार्य कृपलानी हे तेंव्हाचे इतिहासाचे प्रध्यापक होते.&amp;nbsp; कॉंग्रेसच्या जन्मापासुन ते त्या पक्षाचे सेक्रेटरी होते.&amp;nbsp; कृपलानी आणि गांधीमधला एक संवाद पुस्तकात दिला आहे तो माझ्या वाचकांसाठी देत आहे.&amp;nbsp; कृपलानी एकदा गांधींना म्हणाले, "मी इतिहासाचा प्राध्यापक आहे.&amp;nbsp; &lt;strong&gt;अहिंसेतून&lt;/strong&gt; कुणाला स्वातंत्र्य मिळाल्याचा इतिहास नाही."&amp;nbsp; त्यावर गांधी उत्स्फूर्तपणे उदगारले होते&amp;nbsp;- "तुम्ही इतिहासाचे प्राध्यापक असलात, तरी मी "&lt;strong&gt;रचनात्मक इतिहास रचणारा&lt;/strong&gt;"&amp;nbsp;आहे".&amp;nbsp;&amp;nbsp;हिंसेतुन कशाचीही निर्मिती होऊ शकत नाही हे जणु त्यांना सुचवायच होतं.&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_2mbsp2="237"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_2mbsp2="237"&gt;&lt;div closure_uid_jm6c45="230"&gt;&lt;div closure_uid_8tb5w3="221"&gt;&lt;div closure_uid_p9dq9l="239"&gt;&lt;div closure_uid_l4sidd="226"&gt;सामान्य माणसं महात्मा गांधींच्या आणि आता अण्णांनी उभारलेल्या आंदोलनात का सहभागी होतात?&amp;nbsp; ह्याच उत्तर एका शब्दात मिळतं ते आहे "&lt;strong&gt;अहिंसा&lt;/strong&gt;"!&amp;nbsp;&amp;nbsp; स्वातंत्र्यापुर्वीच्या काळात काय किंवा आता काय, कुठल्याही सामान्य माणसाला हिंसेच आकर्षण कधीच वाटल नव्हतं आणि पुढेही तस वाटण्याची शक्यता कमीच आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;हातात दगड घेउन हिंसेच प्रदर्शन करत लोकांच नुकसान करणं कुणालाही आनंददेणारी कृती असुच शकत नाही, आणि त्याच समर्थन कधीच होऊच शकणार नाही.&amp;nbsp; दृष्ट किंवा गुंड प्रवृती असलेला माणुस सुध्दा स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रथम सामोपचाराचीच भाषा बोलणं पसंत करतो.&amp;nbsp;&amp;nbsp; सामान्य माणसांचा चुकुनसुध्दा&amp;nbsp;&amp;nbsp;पोलिसांशी संबध येत नसतो, मग कारण नसताना पोलिसांचा मार खायला आणि जेल मधे जायला कुणाला आवडणार आहे?&amp;nbsp;&amp;nbsp;गांधींच आणि आता अण्णांच्या आंदोलनाच्या यशाचे हे गुपीत आहे अस मला वाटतं.&amp;nbsp; ही वस्तुस्थिती असताना देखिल&amp;nbsp;राजकीय नेते जेंव्हा जहाल&amp;nbsp;भाषा बोलतात, लोकांच्या &amp;nbsp;भावना &amp;nbsp;भडकवतात आणि&amp;nbsp;आपल्या जहाल&amp;nbsp;भाषेमुळेच&amp;nbsp;लोक आपल्या मागे आहे अस सांगतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावशी वाटते.&amp;nbsp;&amp;nbsp; अशा नेत्यांना "जनअंदोलन" म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसावं.&amp;nbsp;&amp;nbsp; गांधीजीची संपुर्ण चळवळ&amp;nbsp;ही&amp;nbsp;अहिंसेवर&amp;nbsp;आधारलेली होती.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;आणि आता अण्णां जेंव्हा लोकांना अहिंसेचा संदेश देतात, कुणालाही त्रास होइल, कुणाच नुकसान होईल असं कुणीही वागू नका अस जेंव्हा सांगतात तेंव्हा प्रत्येकाला खात्री पटते की ह्या आंदोलनात आपणं स्वत: अगदी आपल्या संपुर्ण कुटूंबाबरोबर सहभागी झालो तरी आपल्यावर&amp;nbsp;पोलिसांची एक&amp;nbsp;काठी देखिल उगारली जाणार नाही.&amp;nbsp;&amp;nbsp;तेंव्हा नकळतपणे प्रत्येकाचा अत्मविश्वास वाढत जातो,&amp;nbsp;&amp;nbsp;एक बरोबर अनेक लोक आत्मविश्वासाने सामिल होत जातात आणि हाच आत्मविश्वास एका मोठ्या शक्तिला जन्म देतो!&amp;nbsp; तिथं क्रांती होते.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_jm6c45="230"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_jm6c45="230"&gt;&lt;div closure_uid_p9dq9l="235"&gt;&lt;div closure_uid_l4sidd="228"&gt;&lt;div closure_uid_de8pvk="231"&gt;&lt;div closure_uid_caurhw="292"&gt;अहिंसे बरोबर अशा जनआंदोलनाचा पाया असतो एक मोठा "आशावाद"!&amp;nbsp;&amp;nbsp; ब्रिटिशांच्या राज्यात लोकांना स्वातंत्र्य पाहिजे होतं.&amp;nbsp; आज लोकांना भ्रष्टाचार मुक्त देश हवाय.&amp;nbsp;&amp;nbsp; याच कारण देशाच्या प्रगतीत सामान्य माणुस कुठेच दिसत नाही.&amp;nbsp;&amp;nbsp;दुर्दैवाने प्रगती&amp;nbsp;फक्त&amp;nbsp;एक टक्का लोकांपुरती मर्यादित राहिली.&amp;nbsp; त्याच बरोबर साधं रेशन कार्ड, मुलांना शाळा-कॊलेज मधे ऍडमिशन, जन्म-मृत्युचा दाखला, ७/१२चा उतारा कुठलही सरकारी काम म्हटंल की द्या पैसे!&amp;nbsp;&amp;nbsp;खालपसुन वर पर्यंत पैसे पैसे आणि पैसे!&amp;nbsp;&amp;nbsp; शेतकरी कष्टकरी कामगार आणि तरूणांमधे मोठ्या प्रमाणात लोकांमधे उदासीनता पसरलेली आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; त्यांना हवं होतं एक निमित्त! एक ठिणगी!! ती त्यांना अण्णांच्या रुपाने मिळाली.&amp;nbsp; मनाच्या विझलेल्या मशाली पुन्हा पेटल्या, एक नवी आशा जागृत झाली.&amp;nbsp; प्रत्येकाला स्वाभिमानाने जगायच असतं.&amp;nbsp;&amp;nbsp;आजची मेहनत ही उद्याच्या सुखाची नांदी असावी अशी इच्छा प्रत्येकाचीच असते.&amp;nbsp; आपल्यातल्या प्रत्येकाला&amp;nbsp;हव असतं एक मोठ यश!&amp;nbsp; यशाच्या अशा एका आशेवर आपण सगळे जगत असतो.&amp;nbsp;&amp;nbsp;ज्या समाजात आपण जगत&amp;nbsp;आहोत कष्ट करीत&amp;nbsp;आहोत&amp;nbsp;त्या समाजात काहीतरी नविन घडु शकतं, बदल होऊ शकतो आणि त्याने आपलंही आयुष्य बदलु शकतं या विचरात एक मोठा आशावाद आहे अस मला वाटतं.&amp;nbsp; कित्येक वेळा यशापेक्षा यशाची आशाच आपल्याला जास्त सुखावुन जाते.&amp;nbsp;&amp;nbsp;अण्णांच आंदोलन हा त्या आशावादाचा विजय आहे!&amp;nbsp;&amp;nbsp; सामान्यांचा स्वपनांचा विजय आहे!&lt;/div&gt;&lt;div closure_uid_caurhw="292"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_caurhw="292"&gt;अण्णांच्या १२ दिवसांच्या आंदोलनात पहिल्याच दिवशी अण्णां कुणालाही न सांगता गांधीजींच्या राजघाटावर दोन तास शांतपणे ध्यान लावुन बसले होते तोच माझ्या मते टर्निंग पॉंईन्ट होता.&amp;nbsp; अण्णा तिथंच लढाई जिंकले होते.&amp;nbsp;&amp;nbsp; त्या क्षणाच फोटो वर देत आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; काय ताकत असते बघा शांत बसण्यात! &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-2188905435262574610?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/09/tweet.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://1.bp.blogspot.com/--1mtWvVqqmo/TmJfcAf7RkI/AAAAAAAAA_0/MfrO-s098P4/s72-c/anna+hajare+01.jpg" height="72" width="72" /><thr:total>0</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-1723839649537864787</guid><pubDate>Sun, 28 Aug 2011 08:03:00 +0000</pubDate><atom:updated>2011-09-04T08:02:18.125+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....अण्णां तुझे सलाम!</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div closure_uid_c8meb1="226" closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-4E3lEWNHGwo/Tlnx9JTYjnI/AAAAAAAAA_s/u5sCaKL68ag/s1600/anna+hajare+0.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="127px" qaa="true" src="http://2.bp.blogspot.com/-4E3lEWNHGwo/Tlnx9JTYjnI/AAAAAAAAA_s/u5sCaKL68ag/s200/anna+hajare+0.jpg" width="200px" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_c8meb1="270" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;div closure_uid_rx4weq="215"&gt;&lt;div closure_uid_1dr2fg="214"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-51UsvgZxdvo/TlnuNdL0ufI/AAAAAAAAA_o/cqkmH5VSLsA/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" qaa="true" src="http://4.bp.blogspot.com/-51UsvgZxdvo/TlnuNdL0ufI/AAAAAAAAA_o/cqkmH5VSLsA/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;२८ ऑगस्ट २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp; मित्रांनो गेली १२ दिवस अण्णांच उपोषण दिल्लीच्या रामलील मैदानावर सुरु होतं.&amp;nbsp; एक ७४ वर्षीय साधा सच्चा माणुस देशाला एक&amp;nbsp;हाक देतो; करोडो लोकांचा देश १२ दिवस एकही दगड हातात न घेता, कुठलीही जाळपोळ, मोडतोड, बंद किंवा हिंसा न करता शांतपणे शिस्तित रस्यावर एकत्र येतो ही केवढी मोठी किमया आहे!!&amp;nbsp; सगळ्या राजकीय नेत्यांना चक्रावऊन आणि बुध्दिजीवी लोकांना गप्प करणारे असं हे आंदोलन अण्णांनी उभ केल.&amp;nbsp; त्यांच&amp;nbsp;आणि त्यांच्या संपुर्ण टीम अण्णांच त्रिवार अभिनंदन करुया.&amp;nbsp;&amp;nbsp;गेली १२ दिवस अण्णां विषयी, त्यांच्या सहकाऱ्यांविषयी, लोकांविषयी आणि&amp;nbsp;एकुणच या संपुर्ण आंदोलना विषयी जस लोकांनी भरभरुन समर्थन केलं प्रचार केला तसचं काही लोकांनी&amp;nbsp;अपप्रचार सुध्दा केला!&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;शेवटी विजय हा सत्याचाच होतो.&amp;nbsp;&amp;nbsp;अण्णा&amp;nbsp;आज म्हणाले तस&amp;nbsp;हा अर्धा विजय&amp;nbsp;आहे, अजुन पुर्ण लढाई बाकी&amp;nbsp;आहे.&amp;nbsp; &amp;nbsp;काल&amp;nbsp; संसदेत आपले खासदार विचारत होते की एक कायदा करुन देशातुन भ्रष्टाचार कसा निघणार?&amp;nbsp; म्हणजे एकुणच अशा आंदोलनातुन काही फारसं हाताला लागणार नाही.&amp;nbsp;&amp;nbsp; लोक आज आहेत उद्या विसरतील.... कदाचित लोक हे आंदोलन विसरतील पण गेली ४२ वर्ष कुठलेही सरकार भ्रष्टाचारा विरुध्द एक सशक्त&amp;nbsp;कायदा करु शकला नाही हे मात्र लोक नक्कीच विसरणार नाही.&amp;nbsp;&amp;nbsp; आणी म्हणुन येणाऱ्या निवडणुकामधे त्याच उत्तर लोक शोधतील....&amp;nbsp;&amp;nbsp; एखादी समाज रचना बदलायला वेळ लागतो, म्हणून तसा प्रयत्नच कुणी करु नये का?&amp;nbsp; देशातली सामान्य जनता ही सदैव झोपलेली असते, अस म्हणणारे महाभाग या देशात कमी नाहीत!&amp;nbsp; त्यांना एक सणसणीत उत्तर अण्णांच्या आंदोलनामुळे मिळलं आहे अस मी समजतो.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_1dr2fg="214"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_c8meb1="270" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;div closure_uid_rx4weq="241"&gt;माझे मित्र श्री. उदय निरगुडकरांनी त्यांच्या फेसबुक वरुन देशातील संसदेत राजकीय नेत्यांवर छान भाष्य केल होतं ते खाली देत आहे;&amp;nbsp;त्यावर मला जे सुचल ते&amp;nbsp;सुध्दा खाली देत आहे...&lt;/div&gt;&lt;div closure_uid_1dr2fg="217"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_rx4weq="240"&gt;&lt;strong&gt;Uday Nirgurdkar&lt;/strong&gt; .....if no will.............. then no bill...........result Nil........ so simple.......... if there is bill...but no will....... result nil ....... so simple..... think about it.............&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;Nitin Potdar.....&lt;/strong&gt;if no will for the bill, then all against the bill will have to foot the bill in the coming elections!.&lt;/div&gt;&lt;div closure_uid_c8meb1="270" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_1dr2fg="218"&gt;गेली १२ दिवस आंदोलन जस जस पुढे जात होत,&amp;nbsp;त्यावर माझ्या फेसबुक वरून मी मला काय वाटलं ते लिहीत होतो ते आज या ब्लॉगवरुन देत आहे. &lt;/div&gt;&lt;div closure_uid_nggtqu="227"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_nggtqu="227"&gt;या आंदोलनात अण्णा राजघाटवर&amp;nbsp;&amp;nbsp;पोलिसांसोबत धावले.&amp;nbsp; आपण&amp;nbsp;किती फिट आहेत हे त्यांनी सिध्द केलं तो फोटो देत आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;देशाला&amp;nbsp;फिट&amp;nbsp;ठेवण्यासाठी अण्णा तुम्हला&amp;nbsp;फिट रहावच लागेलं!&amp;nbsp;&amp;nbsp;भारतमाता की जय! वंदे मातरम!! इकलाब जिंदाबाद!!!&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_c8meb1="270" closure_uid_nggtqu="215" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_c8meb1="270" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;strong&gt;28 Aug&lt;/strong&gt; - Once again it is proved in the history of the World that.....&lt;/div&gt;&lt;div closure_uid_c8meb1="236"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;People also can do strong Politics without any Party or Politicians!&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_c8meb1="232"&gt;&lt;strong&gt;28 Aug&lt;/strong&gt; - Right to reject! will change the fabric of India politics.....This has to come.&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_c8meb1="232"&gt;&lt;strong&gt;28 Aug&lt;/strong&gt; - Let all know that ...&lt;/div&gt;&lt;div closure_uid_c8meb1="235"&gt;&lt;/div&gt;People never sleep, people cannot be fooled, and People have real power!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;28 Aug&lt;/strong&gt; - Congratulations to all. People of this Country have won! Truth has prevailed!!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_c8meb1="232"&gt;&lt;strong&gt;27 Aug&lt;/strong&gt;- People's power is powerful than the Politicians!&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;27 Aug&lt;/strong&gt; - Parliament - debate on everything but do nothing....&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_c8meb1="232"&gt;Politician talk on everything but assure nothing..... and we call&amp;nbsp;it as Indian Democracy!&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;26 Aug&lt;/strong&gt; - In the history of 125 years the Dhobi-ghat of Mumbai is closed in support of Anna's Anti Corruption Movement......&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Hopefully the Political Parties will now stop their Dhobi-ghat at Delhi?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;26 Aug&lt;/strong&gt; - People from all religion, men &amp;amp; women of all age, students, salaried class, self-employed, businessmen, professionals, media, taxi drivers, hawkers, dabba walas, boot polishers even beggars across the country got strongly aligned with Anna against corruption......&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_c8meb1="231"&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;
except the strongest political leaders across all political parties having mass support?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;25 Aug&lt;/strong&gt; - Now Anna should now take up Election Reforms, Judicial Reforms, Agricultural Reforms etc etc etc......then what will the Political&amp;nbsp;Leaders do?&amp;nbsp; let them retire!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_c8meb1="228"&gt;&lt;strong&gt;25 Aug&lt;/strong&gt; - उद्या पासुन TV चॅनल्सवरुन राजकीय पक्षांचे पोपटं बोलायला बाहेर पडतील, त्यांच्या पेक्षा रामलीला वर जमलेल्या सामान्य जनतेच्या भावना देशाला कळल्या तर फार बरं होईल....&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_c8meb1="228"&gt;&lt;strong&gt;25 Aug&lt;/strong&gt; - Lets not find fault with Anna's Team or the Government....&lt;/div&gt;&lt;div closure_uid_c8meb1="229"&gt;&lt;/div&gt;Lets work towards making a transparent and corruption less Country....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_c8meb1="225"&gt;&lt;strong&gt;25 Aug&lt;/strong&gt; - The big big statement in the history of independence...&lt;/div&gt;&lt;br /&gt;
Entire Country can take stand if the person appealing has moral authority!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;25 Aug&lt;/strong&gt; - Dont ask why are beggars &amp;amp;&amp;nbsp;paupers at the Ramlila,&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Ask who made our countrymen beggars &amp;amp; paupers in the first place?&lt;/div&gt;&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;24 Aug&lt;/strong&gt; - New August Kranti !&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
- Strongest Open attack on Anna personally.....&lt;br /&gt;
- Arrest and release within 12 hours.....&lt;br /&gt;
- Govt agreed to table Jan Lokpal ......&lt;br /&gt;
- PM agree to fast track ......&lt;br /&gt;
- Now apology from Cong.....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Kudos to Anna's Team.....Truth has prevailed!&lt;br /&gt;
And for awakening the sleeping elephant.....India!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;24 Aug&lt;/strong&gt; - No wonder all political parties sung same tune to Anna's anti corruption movement.&lt;/div&gt;They all are different branches of same tree.........Not surprised!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;23 Aug&lt;/strong&gt; - फक्त आत्मबलाच्या जोरावर अण्णां उभे आहेत........&lt;br /&gt;
देवा कॉंग्रेस सरकारला सुबुद्धी दे!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;strong&gt;23 Aug&lt;/strong&gt; - ‎42 years Lokpal bill could not be passed.....&lt;/div&gt;uncontrolled and unlimited corruption continues.....&lt;br /&gt;
Country continues to wait, wait and wait.....&lt;br /&gt;
and still Government wants the Country to further wait.....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;strong&gt;23 Aug&lt;/strong&gt; - If a strong Lokpal is passed, one after the other existing politicians across party line would get jailed! Hence no one wants to support thats the hard truth.&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;22 Aug &lt;/strong&gt;- अमर्याद सत्ता आणि अपार संपत्ती जे देऊ शकतं नाही, ते अण्णांना त्यांच्या एका शब्दांने दिलं.......&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="230"&gt;&lt;/div&gt;आयुष्यभर राजकारण करणाऱ्यांना गेल्या सात दिवसानी खुप काही तरी शिकवलं असेल अशी आशा करुया.......&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;strong&gt;22 Aug&lt;/strong&gt; - अण्णांची तब्येत थोडीजरी बिघडली.............&lt;/div&gt;&lt;br /&gt;
तरी कॉग्रेस सरकारची तब्येत कायमची बिघडेल!........&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;22 Aug&lt;/strong&gt; - मित्रांनो अण्णांच्या आणि त्यांच्या एकुणच आंदोलनाच्या यशावर मराठीतील काही नट दिगदर्शक टीका करुन मोठं होण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर न देणं हेच शहाणपणाच होईल......&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;22 Aug &lt;/strong&gt;- लोकप्रिय नेता" "लोकसंग्रह असलेला नेता" "लोकाभिमुख" अशा व्यख्या अण्णांच्या आंदोलनामुळे पार बदलुन गेलेल्या आहेत.....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;22 Aug&lt;/strong&gt; - Seven days of Anna's fast has done one good thing for the Country.....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
he has changed the definition of the expression 'Leader with Mass support' .........&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;21 Aug &lt;/strong&gt;- मुंबईने आज दिवा स्वप्न बघितलं.......&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
बांद्रा येथे १ लाख मुंबईकर शांतपणे स्वत:हुन अण्णांच्या आंदोलनात सहभागी होतात आणि कुणाच्याही हातात एकही दगड नसतो.........&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;strong&gt;21 Aug&lt;/strong&gt; - India Gate, Mumbai, Chennai and across the Country............I wonder whether Government can ignore or remain silent...........anymore. If they do people will certainly ignore all those in power today.&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;strong&gt;21 Aug &lt;/strong&gt;- अण्णांची कार्यपदधत त्यांच्या काही जुन्या सहकाऱ्यांना आवडली नसेल.....&lt;/div&gt;&lt;div closure_uid_htkd1d="229"&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;
.......अण्णांचे काही निर्णय त्यांना आवडले नसतील......&lt;br /&gt;
......कुठल्याच नेत्याचे विचार किंवा निर्णय हे १००% बरोबर असु शकत नाहीत......&lt;br /&gt;
.....अगदी भगवान श्रीकृष्णानी कुरुक्षेत्रावरील घेतलेले सर्व निर्णय बरोबर नव्हते......&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लोकांच समर्थन हे एका लढाईसाठी असतं..... आज ती लढाई भ्रष्टाचारा विरुध्द आहे.... बस इतकच महत्वाच आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;21 Aug&lt;/strong&gt; - ज्या राजकीय पक्षांना अण्णांच आंदोलन मान्य नसेल, त्यांची भुमिका मान्य नसेल, तर त्यांनी स्वत:च एक आंदोलन का सुरु करु नये? ...&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एरवी क्षुल्लक क्षुल्लक कारणावरुन दगडफेक, जाळपोळ, तोडफोड आणि बंद करणाऱ्यांनी भ्रष्टाचारा विरुध्द स्वत:ची ताकत आजमावुन पहायला काय हरकत आहे?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;21 Aug&lt;/strong&gt; - मित्रांनो अण्णांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस.....&lt;br /&gt;
महाराष्ट्रातला ७४ वर्षीय तरूण स्वत:ला क्लेश करुन देशाला दिशा देण्याच काम करतोय! &lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="227"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;एक निर्णायक लढाई लढतो आहे! &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अस असताना आपण श्रीकृष्ण जन्म कसा "साजरा" करणार?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;21 Aug &lt;/strong&gt;- आज श्रीकृष्ण जन्म.....&lt;br /&gt;
"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति"......अस श्रीकृष्णाने महाभारतात म्हंटल आहे.&lt;br /&gt;
धर्मसंस्थापना आणि दुष्कृतींचा नाश ही या अवतारांमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत......&lt;br /&gt;
अण्णांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस.......देशाची धर्मसंस्थापना करण्यासाठी दुष्कृतींचा नाश हा करावाच लागेल......&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;20 Aug&lt;/strong&gt; - Government wants time to present a strong Lok Pal Bill.......&lt;br /&gt;
.....so that they can further loot the country for some more time!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;20 Aug&lt;/strong&gt; - एकीकडे ऊंच दहीहंडी बांधुन ऊंच होऊ पाहणारे आपल्या महाराष्ट्रातील राजकीय नेते....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तर दुसरीकडे दिल्लीत याच महाराष्ट्राचा एक सव्वा पाच फुटाचा साधा माणूस संपुर्ण देशाला एका नविन ऊंची वर नेऊ पाहत आहे........&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;20 Aug&lt;/strong&gt; - Not every Indian knows who Anna Hazare is, &lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="224"&gt;&lt;/div&gt;not every Indian has heard him before,&lt;br /&gt;
not every Indian has interacted with him, &lt;br /&gt;
he has not wrote books, columns, given speeches.....&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="225"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;It is his simplicity ....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
his honesty,&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
and clarity of thoughts....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="226"&gt;that makes our country men move!&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;20 Aug&lt;/strong&gt; - काल IBN Lokmat वर रात्री अण्णांवर गो. रा. खैरनार यांनी अण्णांवर घाणेरडे आरोप करुन संपुर्ण आंदोलनच बदनाम करण्याचा प्रयत्न केला.......&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
निखिल वागळें स्पष्ट आणि थेट बोलतात त्यांचा समोर हे घडलं ह्याच वाईट वाटतं.......&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;20 Aug&lt;/strong&gt; - Yes not all Politicians are not corrupt, not all Govt. Officers are corrupt....&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="222"&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;
but then they all must come forward ...........&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Its their battle .............Its not battle against Congress!! It is against Corruption.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;19 Aug &lt;/strong&gt;- प्रत्येकाने स्वत:ला भ्रष्टाचारापासुन दुर ठेवलं तर समाजातला भ्रष्टाचार आपोआप संपेल! एक विचार. मग तस असेल तर आपण कुठलाही गुन्हा करणार असही ठरावुन टाकु म्हणजे पोलिसांची सुध्दा गरज असणार नाही. कोर्ट कचेऱ्यांचीही गरज असणार नाही......&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;19 Aug&lt;/strong&gt; - "We the People......" are the starting words of our Constitution. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
It not the Parliament, Judiciary or the Executive who are important. It is the Constitution that is important ...... &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Hence please respect the mandate of millions of people who are on road today with Anna...........Fali Nariman (Sr. Counsel Supreme Court).&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;19 Aug&lt;/strong&gt; - Anna is simple! Government must come down from its high horse, Everybody is totally fedup, Something concrete has to be done to try and remove corruption - Fali Nariman (Sr. Counsel)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;19 Aug&lt;/strong&gt; - ‎42 years no political party could not introduce Lokpal Bill! Corruption continues...... increased from few thousands to thousands of crores!! &lt;br /&gt;
Prime Minister say that he does not have a magical wand to remove corruption which means he cannot remove corruption........&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
And still Anna &amp;amp;&amp;nbsp;the common man is asked to go home..........Now the Country will decide who should go home.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;19 Aug &lt;/strong&gt;- Mumbai's 5000 Dabewalla come out on street in support of Anna Hazare! Hope they carry some sense in their empty dabas for the Government.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;19 Aug&lt;/strong&gt; - Before asking any common man whether he has read Janpal Bill? Question should be asked to our politicians whether they have read our Constitution?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;19 Aug &lt;/strong&gt;- Hw long can Government pretend to sleep! ignore! and avoid! truth has to prevail.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;19 Aug&lt;/strong&gt; - Can one simple demand! shackle the Government? yes if the Govt. is crazy. No problem Anna is also crazy and now even people are crazy. let's see who is more crazy.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;19 Aug &lt;/strong&gt;- where are the bollywood intellectuals who speak on anything and everything........&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;strong&gt;19 Aug&lt;/strong&gt; - Where are the Richest Indians who always speak against corruption from Five Star Hotels!&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;19 Aug &lt;/strong&gt;- मराठी वृतपत्राचे काही संपादक मराठी बाणा जपत आहेत! त्यांना एकच नम्र विनंती अण्णां कसे चुकले ते शोधण्यापेक्षा अण्णांच्या एका शब्दा खातर देशातील लाखो लोक त्यांच्या मागे का उभे रहातात ह्याचा शोध घ्यावा.....शब्दांचे खेळ करण्यापेक्षा शांतपणे चिंतन करावं.........&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;18 Aug&lt;/strong&gt;- रामलीला मैदान. एक नविन कुरुक्षेत्र! पण तेच ध्येय, तोच विचार, तोच निश्चय, तीच भुमिका, तीच सभ्यता, तोच संयम, तेच राम आणि तेच रावण........&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;strong&gt;18 Aug&lt;/strong&gt; - एकही दगड न मारता, एकही बस न जाळता, एकही काच न फोडता, ७२ तास - त्वेषाने लाखो लोक रसत्यावर मनात वणवा घेउन लढत आहे! उद्या ही लढतील! शांतपणे, संयमाने आणि शिस्तिने. छत्रपती शिवाजी, शाहु, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र काही शिकणार आहे का?&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;18 Aug &lt;/strong&gt;- Please watch Times Now at 9.00 pm today....... Very Important debate.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;18 Aug&lt;/strong&gt; - Yes common man is paying bribe to traffic police, ration officer, passport office, to get telephone line, to get school admission, birth &amp;amp; death certificate. He has to pay because he is not in power like any minister or police cop? How will he survive without any support? The common man does not enjoy this payment, whilst the people in power enjoy receiving the payment.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;18 Aug&lt;/strong&gt;- ...today without paying bribe we cannot get school admissions, ration card, driving license, passport, municipal permissions for enclosing balconies, income tax refunds, sales tax &amp;amp; excise exemptions, licenses for carrying business, even birth &amp;amp; death certificates........ the list is endless. When there is no end to corruption there cannot be end to the fight against corruption!!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;18 Aug&lt;/strong&gt;- Anna still fit - but Congress Ministers get conjunctivitis by seeing large scale people support!!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;18 Aug&lt;/strong&gt;- &lt;span class="messageBody" data-ft="{&amp;quot;type&amp;quot;:3}"&gt;चार दिवस उपोषण करुन सुध्दा अण्णां तंदुरुस्त आहेत, तर जनतेचा वाढता पाठिंबा बघुन कॉंग्रेसी मंत्र्यांना डोळे आले आहेत, तर काहींना काविळ झालेली आहे......&lt;/span&gt; &lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;strong&gt;18 Aug&lt;/strong&gt;- Truth has prevailed!&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;17 Aug&lt;/strong&gt;- New criminal law - arrest without reason then remand for seven days and release in 12 hours without arguments.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;17 Aug &lt;/strong&gt;- आज लोकसभेमधील सगळ्यांची भाषणं ऎकली तर भ्रष्टाचार सगळ्या राजकीय पक्षांना समुळ निपटुन काढायचा आहे. मग चर्चा कसली करता? वाद होण्याचे कारण काय? अण्णां तिहार मधे कशाला डांबलेल आहे? कायदे करा आणि घाला सगळ्यांना जेल मधे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;17 Aug &lt;/strong&gt;- १०० वर्ष जुना राष्ट्रीय पक्ष, ५० वर्षापेक्षा केंद्रात आणि जवळपास सगळ्या राज्यात सत्ता उपभोगणारा पक्ष, पण एका साध्या, सरळ आणि सच्चा माणसा पुढे हतबल!! भारतमाता की जय! लोकशाही जिंदाबाद!!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;17 Aug&lt;/strong&gt;- महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या रक्षणासाठी धावलेला आहे!! आपण आता मागे राहुन कसं चालेल......ज्याला ज्या पध्दतीने, ज्या मार्गाने आणि मिळेल तशी साथ अण्णांना केली पाहिजे..... परिवर्तन, परिवर्तन आणि फ्क्त परिवर्तन.....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;17 Aug&lt;/strong&gt;- सरकारच्या प्रत्येक चालीला अण्णांच्या सच्चाईने चोख उत्तर दिलेल आहे. सरकारच प्रत्येक पाऊल चुकीच, तर अण्णांच प्रत्येक पाऊल प्रगतीचं! देशाला एक नविन दिशा देणारं!! अण्णां आगे बढॊ हम तुम्हारे साथ है!!!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;17 Aug&lt;/strong&gt; - Hopeless Government, hopeful people. Jago India!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;16 Aug &lt;/strong&gt;- सत्यमेव जयते! Truth has prevailed!! भारतमाता की जय!! अण्णांचा विजय असो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;16 Aug&lt;/strong&gt; - अण्णांना तिहार जेल मधे कलमाडी बरोबर, आणि अरविंद केजरीवाल राजा बरोबर डांबुन कॉंग्रेस सरकारने गेल्या ६५ वर्षातील सगळ्यात मोठी घोडचुक केली आहे. त्यांना धडा शिकवलाच पाहिजे...... धिकार असो! धिकार असो!! धिकार असो!!!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;16 Aug &lt;/strong&gt;- प्रत्येक स्वाभिमानी भारतीयाने अण्णांच्या आंदोलनात सहभागी होणं गरजेच आहे. हा आप्ल्या अस्तित्वाचा लढा आहे! कॉलेज तरूण-तरूणींनो चला व्हा पुढे! हीच वेळ आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;16 Aug&lt;/strong&gt; - अण्णांना श्री. श्री. रविशंकरांचे समर्थन - उद्या दिल्लीत जाऊन अण्णांची घेणार भेट! &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;strong&gt;16 Aug&amp;nbsp;&lt;/strong&gt;- सरकारचे प्रवक्ते म्हणतात अण्णांच आंदोलन हे फेसबुक आणि ट्विटर वाल्यांनी चालविलेल आहे. चला दाखवा त्यांना फेसबुक आणि ट्विटरची ताकद.......&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;strong&gt;16 Aug&lt;/strong&gt; - सरकार बदलुन चालणार नाही - "परिवर्तन" हेच आपलं ध्येय असलं पाहिजे - अण्णां हजारे. परिवर्तन हे आपल्यासाठी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी, म्हणुन आपण अण्णांनाची नव्हे तर आपलीच मदत करुया. जय हिंद.&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;16 Aug &lt;/strong&gt;- सरकारच्या सर्व तोंडांना गप्प करणारं होतं अण्णांच कालच मौनवर्त! सत्यमेव जयते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;15 Aug&lt;/strong&gt; - दिल्लीत उपोषणाआधी अण्णांना अटक होण्याची शक्यता! विनाश काले विपरित बुध्दी म्हणतात ते याला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;15 Aug &lt;/strong&gt;- १५ ऑगस्टच्या निमित्तने देशभर भ्रष्टाचार करण्याच पुर्ण स्वतंत्र्य, मात्र भ्रष्टाचारा विरुध्द शांतीपुर्ण उपोषणास २२ अटी. स्वतंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;strong&gt;15 Aug &lt;/strong&gt;- मित्रांनो हा ब्लॉग फक्त आपल्यात ठेवा, जगा समोर आपली झाली तेवढी नलस्ती खुप झाली. जास्त काय लिहु...जय हिंद.&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;a href="http://www.myniti.com/2011/08/tweetindia65.html"&gt;http://www.myniti.com/2011/08/tweetindia65.html&lt;/a&gt; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_htkd1d="204"&gt;&lt;strong&gt;14 Aug &lt;/strong&gt;- जर Anna म्हणजे A Company अस कॉग्रेस म्हणत असेल, तर देशाने Congress ला C- Company का म्हणु नये?&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;strong&gt;14 Aug&lt;/strong&gt; - आझादीचे दुसरे आंदोलन पेटवणाऱ्या महाराष्ट्राच्या अण्णां विरुध्द कॉंग्रेस या संग्रामाचे चित्र इंग्रजी आणि हिंदी वृतवाहिन्यांवरून देशभर सुरु असताना मराठी वृतवाहीन्या मात्र Teleshopping आणि इतर शुल्ल्क कार्यक्रम दाखवण्यात मग्न आहेत!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;13 Aug &lt;/strong&gt;- भारतीय लोकशाहीची नविन व्याख्या - अण्णांच भ्रष्टाचारा विरुध्द शांतीपुर्ण आंदोलन फक्त तीन दिवस, पण सरकारचा भ्रष्टाचार मात्र वर्षाचे ३६५ दिवस! &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;13 Aug&lt;/strong&gt; - कॉंग्रेसच्या सोनिया गांधींना इलाजासाठी अमेरिकेला जाव लागलं, तर अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिका इथं धाउन आली!&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-1723839649537864787?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/08/tweet_28.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://2.bp.blogspot.com/-4E3lEWNHGwo/Tlnx9JTYjnI/AAAAAAAAA_s/u5sCaKL68ag/s72-c/anna+hajare+0.jpg" height="72" width="72" /><thr:total>3</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-690619096620368165</guid><pubDate>Mon, 15 Aug 2011 02:42:00 +0000</pubDate><atom:updated>2011-08-15T15:54:29.107+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....India@65</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_ydlpce="360" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-ecPX0Mq9Kfc/TkiDNct_OjI/AAAAAAAAA_c/_i6f45TeYHk/s1600/Corruption+1.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="115px" naa="true" src="http://4.bp.blogspot.com/-ecPX0Mq9Kfc/TkiDNct_OjI/AAAAAAAAA_c/_i6f45TeYHk/s200/Corruption+1.jpg" width="200px" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_bbbi9t="211" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-EysivA_C6Jk/TkiCfawhIMI/AAAAAAAAA_Y/3KBREG1MKAA/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" naa="true" src="http://2.bp.blogspot.com/-EysivA_C6Jk/TkiCfawhIMI/AAAAAAAAA_Y/3KBREG1MKAA/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong closure_uid_bbbi9t="212"&gt;१५ ऑगस्ट २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp;&amp;nbsp; मित्रांनो&amp;nbsp;देशाच्या केद्रिंय सरकारने अण्णां हजारेंना दिल्लीत भ्रष्टाचारा विरुध्द ऊपोषणासाठी फक्त तीन दिवसांची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिलेली आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; देश स्वतंत्र होऊन आज ६५ वर्ष झाली!&amp;nbsp; भ्रष्टाचार वर्षाच्या ३६५ दिवस आणि त्याच्या विरुध्द शांतपणे उपोषण करणाऱ्या ७४ वर्षीय अण्णा हजारेंना उपोषणासाठी फक्त तीन दिवस!&amp;nbsp;&amp;nbsp; केंद्र सरकारचे अर्धाडझन मंत्री २ जी, आदर्श आणि CWG इतर स्कॅम्स मधे तिहार जेल मधे बंद आहेत. &lt;/div&gt;&lt;div closure_uid_bbbi9t="211"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-C5qJyupJgms/Tkh-XPF5cCI/AAAAAAAAA_I/tC-mSKDDeHw/s1600/Corruption+6.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="133px" naa="true" src="http://2.bp.blogspot.com/-C5qJyupJgms/Tkh-XPF5cCI/AAAAAAAAA_I/tC-mSKDDeHw/s200/Corruption+6.jpg" width="200px" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_bbbi9t="292" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;div closure_uid_m60hmd="241"&gt;सरकार काही करणार नाही आणि लोकांनी काही करायच नाही.&amp;nbsp; आज खुद्द गांघीजी जिवंत असते तर त्यांना सुध्दा या सरकार ने सत्याग्रह करायला परवानगी दिली नसती अशी परिस्थिती आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_bbbi9t="292" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-FewkK9juzB8/TkiCF8VooAI/AAAAAAAAA_U/yMppt_1e6UU/s1600/Corruption+9.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="155px" naa="true" src="http://4.bp.blogspot.com/-FewkK9juzB8/TkiCF8VooAI/AAAAAAAAA_U/yMppt_1e6UU/s200/Corruption+9.jpg" width="200px" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_bbbi9t="292" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;गेली ६५ वर्षात विकास झाला पण कोणाचा?&amp;nbsp; गरीबी हटाव ने गरिबी गेली का?&amp;nbsp; हो गरीबी गेली ती मंत्र्यांची, त्यांच्या नातेवाईकांची आणि त्यांच्या मित्रांची.&amp;nbsp; आधुनिक भारत निर्माण झाला पण तो देशातील १% लोकांसाठी.&amp;nbsp; उच्च शिक्षणं देशात मिळतं ते पैसेवाल्यांना पण तरी देशातील ४० टक्के लोक अशिक्षित निरक्षर.&amp;nbsp;&amp;nbsp; अर्धी जनता उपाशी!&amp;nbsp;&amp;nbsp; ६५ वर्षात आपण देशाला अजुनही साधं पिण्याचं स्वच्छ पाणी देऊ शकलो नाही.&amp;nbsp; कसल्या प्रगतीची आपण भाषा करीत आहोत.&amp;nbsp;&amp;nbsp; संपुर्ण देश आज भ्रष्टाचार नावाच्या कॅन्सर ने गिळुन टाकलेला आहे,&amp;nbsp; त्याचा&amp;nbsp;ठोस इलाज झाला नाही तर देशाच काही&amp;nbsp;खरं नाही हे&amp;nbsp;आपण समजुन&amp;nbsp;घेतल पाहिजे.&amp;nbsp; भ्रष्टाचारा विरुध्द बोलण म्हणजे कॉंग्रेस विरुध्द प्रचार हा आरोप खोटा आहे.&amp;nbsp; भ्रष्टाचार आज वर पासुन खाल पर्यंत पसरलेला आहे, तो सर्व पक्षीय असा आहे.&amp;nbsp; म्हणुन अंण्णाच्या पाठीशी संपुर्ण देशाने ठामपणे उभं राहणं गरजेच आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_bbbi9t="292" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-8kxgm-WNpLo/TkiHKowWcvI/AAAAAAAAA_g/O-IUhF_NE5E/s1600/Corruption+1.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="160px" naa="true" src="http://1.bp.blogspot.com/-8kxgm-WNpLo/TkiHKowWcvI/AAAAAAAAA_g/O-IUhF_NE5E/s200/Corruption+1.jpg" width="200px" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_bbbi9t="292" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;अण्णांनाच्या&amp;nbsp;जनलोकपाल&amp;nbsp;कायद्याने काय होणार&amp;nbsp;असा उलटा प्रश्न केला जातोय?&amp;nbsp; कसा जाणार?&amp;nbsp;भ्रष्टाचार आज शिष्टाचार झालेला आहे.&amp;nbsp; ज्यांच्या रक्तात भ्रष्टाचार आहे ते असच बोलणार.&amp;nbsp; निदान अण्णांनी देशात&amp;nbsp;एक मोठ्या प्रमाणात जनजागृती निक्कीच निर्माण केलेली&amp;nbsp;आहे, त्याला मनापासुन पाठींबा दिलाच पाहिजे.&amp;nbsp;&amp;nbsp; माहितीच्या अधिकारामुळे पुष्कळ बदल झालेला आहे, आता कठोर लोकपाल कायदा झालाच पाहिजे.&amp;nbsp; ७४ वर्षाचे अण्णां ६५ वर्षाच्या देशासाठी निर्णायक लढाई देणयस सज्ज आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलचं पाहिजे.&amp;nbsp; जय हिंद! &lt;/div&gt;&lt;div closure_uid_bbbi9t="292" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_bbbi9t="292" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;strong&gt;टीप:&amp;nbsp; मित्रांनो एकच विनंती हा ब्लॉग फक्त आपल्यात ठेवा जगा समोर आपली झाली तेवढी नलस्ती खुप झाली.&amp;nbsp;&amp;nbsp;जास्त काय लिहु.&amp;nbsp; &lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-690619096620368165?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/08/tweetindia65.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/-ecPX0Mq9Kfc/TkiDNct_OjI/AAAAAAAAA_c/_i6f45TeYHk/s72-c/Corruption+1.jpg" height="72" width="72" /><thr:total>4</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-8807331270542738263</guid><pubDate>Wed, 03 Aug 2011 11:54:00 +0000</pubDate><atom:updated>2011-08-15T15:44:44.872+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....माणसे हेच माझे सर्वात मोठे भांडवल" - कलपना सरोज</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-uoyhSccd4Dc/Tjk07JcdpkI/AAAAAAAAA-s/ZzOKtyNGeAE/s1600/Kalpana+Saroj.bmp" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-uoyhSccd4Dc/Tjk07JcdpkI/AAAAAAAAA-s/ZzOKtyNGeAE/s1600/Kalpana+Saroj.bmp" t$="true" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_3r9i6t="207" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;div closure_uid_o72y2a="224"&gt;&lt;div closure_uid_726fmz="223"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-8M4ygneHjfU/Tjk00-vTrHI/AAAAAAAAA-o/s9dRgggczBU/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-8M4ygneHjfU/Tjk00-vTrHI/AAAAAAAAA-o/s9dRgggczBU/s1600/Twitter+Feb.jpg" t$="true" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;३ ऒग्स्ट २०११&lt;/strong&gt;: गेले तिन ब्लॉग मधुन मी काही यश्स्वी पुरुष उद्दोजकांचे परिचय करुन दिले.&amp;nbsp; माझ्या माहितीत असंख्य महिला उद्दोजक स्वत:च्या व्यवसायात कुटुंब सांभाळुन चांगल काम करीत आहे त्यांची दखल घेणं गरजेच आहे.&amp;nbsp; खरं तर महिला फारच focussed आणि determined असतात, कुठल्याही मेहनतीला त्या घाबरत नाही.&amp;nbsp;&amp;nbsp; काही महिन्यांपुर्वी सौ. मिनलताई मोहाडिकारांच्या&amp;nbsp;महिला&amp;nbsp;उद्दोगिनी या&amp;nbsp;कार्यक्रमाला गेलो होतो.&amp;nbsp;&amp;nbsp;तिथं&amp;nbsp;आलेल्या महिला उद्दोजकांचे यश बघुन&amp;nbsp;थक्क व्हायला झालं.&amp;nbsp; कधीतरी मिनलताईंच्या अफाट कार्याबद्दल माझ्या ब्लॉग वरून नक्कीच लिहीन.&amp;nbsp;&amp;nbsp; मिनलताईंचा उल्लेख आलाच आहे म्हणुन सांगतो She is an institute in herself!&amp;nbsp; &amp;nbsp;आज महाराष्ट्र टाईम्स&amp;nbsp;मधे कलपना सरोज या महिलेच्या यशाची गाथा दिलेली आहे.&amp;nbsp; ती खाली देत आहे. &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_3r9i6t="263"&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;
लेखात कलपना सरोज म्हणतात की - व्यवसाय म्हटला की मित्र आणि शत्रू आलेच ! 'माणसे हेच माझे सर्वात मोठे भांडवल राहिले आहे.'&amp;nbsp;&amp;nbsp; प्रगतीचा एक्सप्रे वे! या माझ्या पुस्तकात सुध्दा मी हेच सुत्र मांडलेल आहे - आपण आपली बॅक बॅलन्स बघतो, दागिने मोजतो, बॅलंन्सशीट तपासतो पण आपल्या नेटवर्कच "नेटवर्थ" कधीच तपासत नाही, कारण माणसांची आपण किंमत करत नाही.&amp;nbsp; तरी आपल्या प्रत्येक कामासाठी आपण फक्त रोज माणसं शोधत असतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कलपना सरोजची जास्त माहिती मिळवण्यासाठी मी गुगल सर्च केला तर एका लेखात त्यांचा उल्लेख "Kalpana Saroj - India's original slumdog billionaire" असा आढळला.&amp;nbsp;&amp;nbsp; बऱ्यात इंग्रजी वृतपत्रांनी त्यांचा गौरव केलेला आहे. प्लानिंग कमिशनचे डेप्युटी चेअरमन मॉन्टेकसिंग अल्हुवालियांनी स्वत: कल्पना सरोजची माहिती काढुन त्यांच कौतुक केलं त्या क्षणांचा फोटो मिळाला तो वर देत आहे. &lt;br /&gt;
&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;महाराष्ट्रातल्या मुर्तिझापुर या एका छोटश्या गावातुन आलेल्या कल्पना सरोज यांचे पुर्व आयुष्य बघितलं तर अंगावर काटा येतो. तरी परिस्थितीला खंबीरपणे तोंड देत त्यांनी मिळवलेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आज त्या अनेक व्यवसायांचे अध्यक्षपद भूषवत आहेत. त्यांच्या पुढिल वाटचालीला शुभेच्छा देऊ या!....&lt;br /&gt;
****** ****** ****** ****** ****** ****** ****** &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;"माणसे हेच माझे सर्वात मोठे भांडवल राहिले आहे"... कलपना सरोज.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
चांगल्या उद्दोजकांची माअसंख्य अडचणींना तोंड देत कल्पना सरोज यांनी एकेकाळच्या ' आजारी ' कंपनीला निरोगी करण्यासाठी धाडसी पावले उचलली आहेत . त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे कंपनी पुन्हा उभारी घेत आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नवीनभाई कमानी यांच्या व्यवसायावर आरिष्ट ओढवले . एकेकाळी त्यांचा उद्योग प्रचंड नावाजलेला होता. थोरामोठ्यांचा सहवास लाभलेला होता . कामगारांसोबत दीर्घ संघर्ष झाल्यावर त्यांनी १९८८ साली कमानी ट्युब्स लिमिटेड ( केटीएल) ही कंपनी कामगारांच्या हवाली केली . कामगारांची मालकी आणि व्यवस्थापन यातला त्या वेळचा धाडसी, चौकटीबाहेरचा निर्णय मानला गेला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तो सुप्रीम कोर्टाच्या सूचनेवर आधारित होता . नॉन - फेरस मेटल ट्युब व पाइप बनवणारी ही कंपनी १९९५ साली आजारी कंपनी म्हणून घोषित झाली . सध्या केटीएलचे अध्यक्षपद भूषवत असलेल्या कल्पना सरोज यांनी या आजारी कंपनीला औषधोपचार करून पुन्हा निरोगी केले ! &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कंपनीवर ११६ कोटींचे कर्ज होते . ५०० हून अधिक कामगारांचे पगार व प्रॉव्हिडंट फंड थकलेले होते आणि १७० हून अधिक कोर्टाचे खटले सुरू होते . ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी कुणी धजावत नव्हते . अशा वेळी सरोज पुढे सरसावल्या . कंपनीला गतवैभव मिळवून देण्यासाठी त्यांनी मांडलेली योजना सन २००६ मध्ये मंजूर झाली . त्यांनी सगळे कर्ज मिटवून टाकले . कामगारांची ८.५ कोटीहून अधिक थकित रक्कम चुकती करण्यात आली . &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कल्पना सरोज अँड असोसिएट्सच्या ( केएसए ) कल्पना सरोज महाराष्ट्राच्या आड भागातल्या मुर्तिझापुरा या लहानशा गावातल्या आहेत आज त्या अनेक व्यवसायांचे अध्यक्षपद भूषवत आहेत . त्यांचा बऱ्यापैकी हिस्सा असलेला अहमदनगरमधील साईकृपा साखर कारखाना म्हणजे साखरेचे मोठे कॉम्प्लेक्स म्हणून उदयास येत आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कारखान्याची क्षमता ७५०० टीसीडीपर्यंत ( दर दिवशी गाळला जाणारा ऊस टनामध्ये ) वाढवण्यात आली आहे . ३५ मेगावॉट क्षमतेचा को - जनरेशन ऊर्जाप्रकल्पही साकारला जात आहे . अलिकडेच कंपनीने स्टील उत्पादन आणि खाणकामात उडी घेतली . दररोज १०० टन स्टीलनिर्मिती करणारा प्रकल्प १० कोटी रुपये गुंतवून वाडा येथे उभारला आहे . महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर उद्गीर येथे १२३० एकरात बॉक्साइट खाणींचा प्रकल्प उभारला जात आहे . कॉपर ट्युबना असलेली मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी सरोज यांनी कमानी ब्रँड कुवेतमध्ये अल कमानी यामार्फत आणि दुबईमध्ये कल्पना सरोज एलएलसी यामार्फत आखाती देशांत पुन्हा ठसठशीत केला आहे ! &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सरोज यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते . सरोज यांचा भूतकाळ अतिशय त्रासाचा आणि खडतर आहे. बाराव्या वर्षीच त्यांचे लग्न झाले. तिथून त्या मुंबईतील झोपडपट्टीत राहायला आल्या . पण लग्न अल्पायुषी ठरल्याने त्यांना गावी परतावे लागले . त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला . त्यातून त्या बचावल्या . स्वत : चे नशीब घडवण्यासाठी त्या मुंबईला निघून आल्या . होजिअरी युनिटमध्ये त्यांनी दर दिवशी दोन रुपये इतक्या मजुरीवर काम केले . पुन्हा विवाह केला . पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्टील अलमिराह फॅब्रिकेशन व्यवसायाची धुरा हाती घेतली . बांधकाम व्यवसायात प्रवेश केला . &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
व्यवसायाची घोडदौड सुरू असताना सरोज सामाजिक कार्यातही सक्रिय झाल्या . त्यामुळे त्यांचा विविध प्रकारच्या राजकीय नेत्यांशी संपर्क आला. यामुळे सामाजिक क्षेत्राच्या शिड्या त्या पटापट चढल्या . त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली . पण व्यवसाय म्हटला की मित्र आणि शत्रू आलेच ! सरोज म्हणतात , 'माणसे हेच माझे सर्वात मोठे भांडवल राहिले आहे .' &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कंपनीला पुन्हा पूर्वपदावर आणणे आव्हानात्मक आणि कठीण होते . त्यासाठी सरोज यांना जुन्या कमानी एम्प्लॉईज युनियनशी ( केईयू ) सामना करायला लागला. कामगार संघटनेने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली . हा टप्पाही पार होईल, अशी आशा सरोज यांना आहे . ' केटीएल ' ने डिसेंबर २०१० मध्ये व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात केली. विक्रीचे आकडे वाढत आहेत. ' केटीएल ' च्या मुंबईतील प्रकल्पात नवे गॅस फर्नेस बसवले आहेत. कंपनी काही नव्या गोष्टी सुरू केल्या आहेत. हळूहळू कंपनी पुन्हा सक्षम होते आहे ! &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;सौजन्य महाराष्ट्र टाईम्स दिनांक ३ ऒगस्ट २०११.&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-8807331270542738263?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/08/tweet.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://1.bp.blogspot.com/-uoyhSccd4Dc/Tjk07JcdpkI/AAAAAAAAA-s/ZzOKtyNGeAE/s72-c/Kalpana+Saroj.bmp" height="72" width="72" /><thr:total>4</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-9018896452589721198</guid><pubDate>Thu, 28 Jul 2011 06:46:00 +0000</pubDate><atom:updated>2011-08-15T15:45:33.960+05:30</atom:updated><title>माझं tweet.....दुरुस्ती ते निमिर्ती!</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div closure_uid_58qb10="205" closure_uid_vnp9nf="203"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-6M4B_-_PpGE/TjEEBgIUasI/AAAAAAAAA9c/ohBhMLQLujQ/s1600/Self+Discovery.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="128px" src="http://1.bp.blogspot.com/-6M4B_-_PpGE/TjEEBgIUasI/AAAAAAAAA9c/ohBhMLQLujQ/s200/Self+Discovery.jpg" t$="true" width="200px" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="214" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-C7C7dg0CuaE/TjEAUBor3fI/AAAAAAAAA9Y/RZc7S1hfBXE/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-C7C7dg0CuaE/TjEAUBor3fI/AAAAAAAAA9Y/RZc7S1hfBXE/s1600/Twitter+Feb.jpg" t$="true" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong closure_uid_58qb10="218"&gt;२८ जुलै २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp; आणखी एक ईमेल आला तो नाव बदलून देत आहे. &lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="307" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_58qb10="288" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;"&lt;em&gt;नमसकार सर...&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_58qb10="215"&gt;&lt;em closure_uid_58qb10="340"&gt;माझे नाव संजय कुमार पाटिल (३०) असुन माझे शिक्षणं डिप्लोमा इन एग्रिक्लचर आणि BSC एग्रिक्लचर (******* ओपन University) पर्यंत झाले आहे. मी नुकतचम आपण लिहीलेले "प्रगतीचा एक्सप्रेस वे" हे पुस्तक वाचलं.&amp;nbsp; आपण लिहिल्या प्रमाणे मराठी माणसांने उद्दोग करुन मराठी समाजाचे नाव मोठे केले पाहिजे.&amp;nbsp; मलाही स्वत:चा उद्दोग सुरु करायचा आहे. माझे शिक्षण शेती विषयी असले तरी मला स्वत:चा "Electronic Commponods Manufacturing Company" सुरु करायची आहे.&amp;nbsp; काय करु? &lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="216"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="216"&gt;&lt;em&gt;धन्यवाद - संजय पाटिल"&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="216"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="216"&gt;मला वाटतं संजय सारखे असंख्य मुल अशी असतील त्यांना आपल्या उद्दोगाची नेमकी सुरुवात कुठन करायची हेच कळत नसेल.&amp;nbsp; गोंधळलेली मानस्कित्ता असेल.&amp;nbsp; त्यांनी महाराष्ट्र टाईम्स मधे आलेला श्री. प्रवीण मेश्रामचा यशाचा प्रवास जरुर वाचावी.&amp;nbsp; मित्रांनो अशी हजारो उदाहरणं आहेत आणि या पुढे ही होतील.&amp;nbsp;&amp;nbsp; मला वाटतं स्वत:चा&amp;nbsp;शोध&amp;nbsp;घेण&amp;nbsp;फार गरजेच&amp;nbsp;आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;आपण&amp;nbsp;शिक्षण&amp;nbsp;एक&amp;nbsp;घेतो&amp;nbsp;आणि&amp;nbsp;आपल्याल करायच दुसरच असतं.&amp;nbsp; याच कारण&amp;nbsp;आपण स्वत:शी बोलतच नसतो, &amp;nbsp;आपण &amp;nbsp;इतरांशी बोलतो&amp;nbsp;आणि त्यांच्या कडुन&amp;nbsp;आपण काय केल&amp;nbsp;पाहिजे याच उत्तर&amp;nbsp;मागतो.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="216"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="216"&gt;&lt;div closure_uid_9m4je6="224"&gt;मला आयुष्यात काय करायच आहे?&amp;nbsp; त्या क्षेत्राची पुर्ण माहिती मी मिळवलेली आहे का?&amp;nbsp; त्या क्षेत्रामधे असणाऱ्या लोकांशी मी संवाद केला आहे का?&amp;nbsp; आज ईन्टर्नेट वर कुठल्याही विषयाची नुस्ती माहीती &amp;nbsp;उपलब्ध नसुन माहितीचा महापुर आलेला आहे.&amp;nbsp; आपल्याला काय करायच आहे याची माहिती सुध्दा जो&amp;nbsp;स्वत;हुन काढू शकत नसेल तर तो आयुष्यात काहीही करु शकणार नाही हे लक्षात ठेवा. &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;भविष्यातल्या कुठल्याच प्रश्नाची उत्तर&amp;nbsp;"हो" किंवा "नाही" मधे देता येत नसतात.&amp;nbsp;&amp;nbsp;आपण&amp;nbsp;फक्ता प्रयत्न करु&amp;nbsp;शकतो, यश&amp;nbsp;अपयश हे&amp;nbsp;आपल्या हातात&amp;nbsp;मुळीत&amp;nbsp;नसतं.&amp;nbsp; म्हणुन आपण प्रयत्नच करणार नाही का?&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="216"&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;बऱ्याच वेळा आपण नुस्ताच विचार करत नाही तर खुपच विचार करतो,&amp;nbsp;आणि निर्णय घेतेवेळी अविचार करतो.&amp;nbsp;&amp;nbsp;म्हणुन स्वत:ला ओळखा, माहिती मिळवा, चर्चा करा आणि लागा कामाला.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; काहीही न करण्या पेक्षा काही तरी करुन बघा.&amp;nbsp; हो कदाचित यश मिळेल न मिळेल; प्रत्येक वेळी यश मिळालच पाहिजे असा नियम&amp;nbsp;आहे का?&amp;nbsp; एखादा "राईट" टर्न चुकला तर "यु" टर्न घ्या पण पुढे चालत रहा.&amp;nbsp;&amp;nbsp;थांबला तो संपला.&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="216"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="216"&gt;-----------------------------------------------------------------------------------------------------------&lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="212"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="213"&gt;&lt;strong&gt;दुरुस्ती ते निमिर्ती!&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_58qb10="213"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;वडिलांच्या इलेक्ट्रिकल रिपेअरिंग दुकानापासून कामाला सुरुवात करणारे प्रवीण मेश्राम आता २० कोटींचा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत! पण इथपर्यंत येण्यासाठी त्यांना अनेक टक्केटोणपे सोसावे लागले. &lt;/div&gt;&lt;div closure_uid_vnp9nf="212"&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;
- नागपूरमधील अमरावती रोड येथे पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी इंडियन ऑइल कॉपोर्रेशनकडून अंतिम मंजुरी मिळण्यासाठी प्रवीण मेश्राम गेली पाच वषेर् वाट बघत आहेत. प्रवीण यांच्या आईला अनुसूचित जातीसाठीच्या कोट्यातून कंपनीकडून पेट्रोल पंपाचे वाटप झाले आहे. प्रवीण यांनी जमीन घेतली, सर्व औपचारिक बाबी पूर्ण केल्या असूनही त्यांना अद्याप पेट्रोल पंप ताब्यात मिळालेला नाही. वरच्या जातीतील अन्य लोकांना मात्र केव्हाच पंप मिळाले. प्रवीण यांनी अनेक व्यवसाय करून पाहिले. पण ते अपयशी ठरल्याने कुटुंब चालवण्यासाठी या पेट्रोल पंपावर त्यांची भिस्त होती. या पाच वर्षांच्या कालावधीत प्रवीण यांनी इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरनिमिर्तीचा २० कोटींचा व्यवसाय उभारला. आता त्यांना पेट्रोल पंपाच्या आधाराची अजिबात आवश्यकता नाही! &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रवीण यांचा जन्म नागपूरमधील कनिष्ठ मध्यमवर्गातला. स्वत:चा व्यवसाय असावा, हे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. सन १९९८ मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केल्यावर त्यांनी वडिलांच्या दुकानात कामाला सुरुवात केली आणि इलेक्ट्रिकल साधनांची दुरुस्ती व ती बसवणे शिकून घेतले. व्यवसायाच्या दृष्टीने संपर्क वाढवला. वडिलांचे ग्राहक असलेल्या 'एमएसईबी'मध्ये त्यांनी पंखे व दिवे दुरुस्तीचे आणि काही प्रमाणात जनरेटर बसवण्याचे काम मिळवले. यातून त्यांना १०० ते हजार रुपये मिळाले. त्यांनी 'एमएसईबी'कडे मोठे काम मागितले, पण ते नाकारण्यात आले. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एकदा तर त्यांनी सलग १८ तास काम केले. प्रवीण म्हणतात, 'मी तसे केले नसते तर त्या दिवशी आमच्या घरात अन्न शिजले नसते. त्यामुळे त्यांना भावासोबत आणखी कामे शोधायला सुरुवात केली. २००० ते २००७ या वर्षांत अनेकदा अपयश पत्करले. प्रकाशनांसाठी जाहिराती नोंदवणे, जवळपासच्या कारखान्यांत प्लॅस्टिकचे बॉक्स पोचवणे, ट्रेडिंग यामध्ये नशीब आजमावले. शेवटी प्रवीण यांनी स्थानिक कंपनीत इलेक्ट्रिशिअन म्हणून दोन हजारांची नोकरी स्वीकारली. तरीही स्वत:च्या व्यवसायाचा विचार डोक्यातून जाईना. सहा महिने त्यांनी ट्रान्सफॉर्मर कंपनीत काम केले आणि त्याची निमिर्ती शिकून घेतली. वडिलांकडून दोन लाख आणि मित्राकडून एक लाख रुपये उसने घेऊन त्यांनी लहान ट्रान्सफॉर्मर निमिर्ती युनिट सुरू केले. त्यांच्या 'भारत इलेक्ट्रिकल्स'ने बनवलेला पहिला ट्रान्सफॉर्मर एमएसईबीने नाकारला. प्रवीण सांगतात, 'याचा मला उपयोग झाला. दोन महिन्यांनी मला मंजुरी मिळाली. एमएसईबीला दिलेला पहिला ट्रान्सफॉर्मर ५ किलोवॉटचा होता. यामुळे मला खूप आनंद झाला. माझ्या कुुटंुबाला मी स्थिरता, सुरक्षितता देऊ शकेन, असे वाटले. वर्षभरात कंपनीने एक कोटीची उलाढाल केली. सुरुवातीला लोकांनी माझा गंभीरपणे विचार केला नाही. मला पुन्हा रिपेअरिंगचेच काम करावे लागले, अशी टीका केली. कंपनीची पत निर्माण करण्यासाठी अनेक वषेर् लागली.' &lt;br /&gt;
&lt;div closure_uid_vnp9nf="213"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;ट्रान्सफॉर्मरची क्षमता आणि संख्या या बाबतीत एमएसईबीकडून येत असलेल्या ऑर्डर हळूहळू वाढल्या. २००९ साली त्यांनी एमएसईबीसाठी १० हजार कोटींचे २००-६५० किलोवॉट ट्रान्सफॉर्मर बनवले. &lt;br /&gt;
&lt;div closure_uid_vnp9nf="214"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;आज एका एकराच्या जागेत प्रवीण यांचा कारखाना उभा आहे. २५-१००० किलोवॉट क्षमतेचे तीन हजार ट्रान्सफॉर्मर बनवण्याची कंपनीची क्षमता आहे. यापैकी ८० टक्के ट्रान्सफॉर्मर एमएसईबीला पुरवले जातात, तर उरलेले छत्तीसगड आणि मध्य प्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्डाला. त्यांच्याकडे आत्ता २५ कोटी रुपयांची ऑर्डर आहे. &lt;br /&gt;
&lt;div closure_uid_vnp9nf="215"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;आई-वडिलांना परदेशात फिरवून आणणे आणि उलाढालीचा १०० कोटींचा टप्पा पार करणे, अशी उद्दिष्ट्ये त्यांनी सध्या समोर ठेवली आहेत. चार एकरच्या जागेत ते २ ते ५ हजाक किलोवॉट क्षमतेचे मोठे ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी प्रकल्प उभारत आहेत. यामुळे दोन वर्षांत त्यांना ५० कोटींपर्यंत महसूल मिळू शकेल आणि नफाही चांगला होईल. आणखी १०० रोजगार निर्माण होऊ शकतील. या नोकऱ्या मागासवगीर्य मंडळींना द्यायची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचीही त्यांची तयारी आहे. या प्रकल्पासाठी भागीदारी करण्यासाठी प्रवीण यांची एका चिनी कंपनीशी बोलणी सुरू आहेत. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-9018896452589721198?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/07/tweet_28.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://1.bp.blogspot.com/-6M4B_-_PpGE/TjEEBgIUasI/AAAAAAAAA9c/ohBhMLQLujQ/s72-c/Self+Discovery.jpg" height="72" width="72" /><thr:total>1</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-7665869065555741403</guid><pubDate>Thu, 21 Jul 2011 16:06:00 +0000</pubDate><atom:updated>2011-07-29T09:00:08.210+05:30</atom:updated><title>माझं tweet.....आषाढी एकादशी, पंढरपुर आणि अशोक खाडे!</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div closure_uid_juwyza="193"&gt;&lt;div closure_uid_xhf6oo="206"&gt;&lt;div closure_uid_9812wd="237" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;div closure_uid_hivyzy="224"&gt;&lt;div closure_uid_csaqx="214"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-dzTiCY8crhw/TihK2kKUSII/AAAAAAAAA9Q/bj4-GPmCILs/s1600/Ashok+Khade.bmp" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/-dzTiCY8crhw/TihK2kKUSII/AAAAAAAAA9Q/bj4-GPmCILs/s1600/Ashok+Khade.bmp" t$="true" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-ERcMmPptWd8/TihJK2nTTOI/AAAAAAAAA9M/Nkco9KvHqps/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/-ERcMmPptWd8/TihJK2nTTOI/AAAAAAAAA9M/Nkco9KvHqps/s1600/Twitter+Feb.jpg" t$="true" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;२१ जुलै २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp; सोमवार दिनांक ११ जुन २०११ आषाढी एकादशी - माझ्या मोबाईल वर माझे मित्र श्री. अशोक खाडेंचा फोन आला, मी एका महत्वाच्या मिटींग मधे होतो, घाई घाईने रुम बाहेर जात मी फोन घेतला.&amp;nbsp; "नितीन अरे मी पंढरपुरच्या विठठल मंदिरातुन फोन लावलेला आहे.&amp;nbsp; सांग तुझ्यासाठी काय मागु?"&amp;nbsp; "तुझ विठ्ठलाशी सॅटेलाईटवरुन डायरेक्ट कनेक्शन करुन दिलं बघ".&amp;nbsp;&amp;nbsp;"काय सांगता?" मी म्हटंल.&amp;nbsp; "अरे आपल्या बायका मुलांसाठी सगळेच मागतात, मी आज म्हटंल मित्रांसाठी मागुया म्हणुन तुला फोन लावला."&amp;nbsp; क्षणभर माझा विश्वासच बसेना.&amp;nbsp;&amp;nbsp; दोन दिवस मी टिव्हीवरुन पंढरपुरला लोटलेला लाखो लोकांचा माहापूर बघत होतो, आणि मनात म्हटंल आपल्याला पंढरपुरला आषाढीला जायला मिळेल अस वाटतं नाही.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; फोन वरुन मी म्हटंल "अशोक तुम्ही&amp;nbsp;खरचं ग्रेट&amp;nbsp;आहात."&amp;nbsp; "मी&amp;nbsp;फोन वरुनच सगळ्यात पहिले तुमचे&amp;nbsp;आणि मग विठठलाचे पाय&amp;nbsp;धरतो."&amp;nbsp; "काय मागू?&amp;nbsp; तुमच्या सारखे मित्र आहेत मला काहीच मागायच नाही.&amp;nbsp; आज आषाढीचा उपवास फळला अस मी समजतो."&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;मित्रांनो असे आहेत आमचे श्री. अशोक खाडे.&amp;nbsp;&amp;nbsp; मला त्यांचा छोटाच फोटो मिळाला तो दिलेला&amp;nbsp;आहे, &amp;nbsp;पण हा माणुस मनाचा फारच मोठा आहे!&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_xhf6oo="206"&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;मागच्या महिन्याच्या ५ तारखेला मी "वॉशिंग्टन पोस्टवर - अस्सल मराठी माणुस" ह्या शिर्षकाखाली मी श्री. अशोक खाडे यांच्या बद्दल त्या वृतपत्रातुन आलेली बातमी माझ्या वाचकांसाठी दिली.&amp;nbsp;&amp;nbsp; त्या नंतर काही ईमेल्स आले आणि काहींनी फोन करुन श्री खाडेंची माहिती मी माझ्या ब्लॉग वरुन सविस्तर पणे द्यावी अशी विनंती देखिल केली.&amp;nbsp;&amp;nbsp; आज Economic Times उघडला आणि त्यांच्या बद्दल एक पानभर सविस्तर माहिती आलेली बघुन त्यांचे अभिनंदन केलं.&amp;nbsp;&amp;nbsp; Economic Timesवर आलेला मजकुर खाली देत आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div closure_uid_xhf6oo="206"&gt;&lt;div closure_uid_9812wd="344"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_9812wd="344"&gt;&lt;div closure_uid_hivyzy="227" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;आमच्या घरची परिस्थिती बरी नाही.&amp;nbsp; सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;आयुष्यात कस उभ रहाणार?&amp;nbsp; मी मेहनतीला कधीच घाबरलो नाही, पण नेमकं काय कराव कुणी सांगायला नाही.&amp;nbsp; मोठ व्हायच आहे, पण कस काय कराव हेच सुचत नाही.&amp;nbsp; आम्हाला कोण विचारणार?&amp;nbsp; काय करायच? कुठे जायच?&amp;nbsp; आमच्या नशिबात काय आहे हेच समजत नाही.&amp;nbsp; यश मिळेलच का?&amp;nbsp; इतके पैसे कुठुन आणणार?&amp;nbsp; असे एक ना शंभर प्रश्न कित्येक तरुणांच्या मनात येत असतात.&amp;nbsp; त्यांनी आमच्या श्री. अशोक खाडेंबद्दलची माहीती नीट वाचली पाहिजे.&amp;nbsp;&amp;nbsp;बघा यश कस मिळतं ते!&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_hivyzy="226" closure_uid_juwyza="193"&gt;&lt;br /&gt;
&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;****************************************************&lt;/div&gt;&lt;strong&gt;Udyog Ratna - Ashok Khade!&amp;nbsp; &lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_9812wd="349"&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-0DgIgbeQsO8/Tij4-gvin9I/AAAAAAAAA9U/J19MwT2OaoA/s1600/Ashok+Khade+1.bmp" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-0DgIgbeQsO8/Tij4-gvin9I/AAAAAAAAA9U/J19MwT2OaoA/s1600/Ashok+Khade+1.bmp" t$="true" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;Economic Times:&amp;nbsp;&lt;/strong&gt; 21st July, 2011&amp;nbsp;-&amp;nbsp; He speaks animatedly, accentuating his words with hand movements that make his gold and diamond rings sparkle. "&lt;u&gt;My father worked as a cobbler in Mumbai. You can still find the tree he planted and plied his trade under near Chitra Talkies&lt;/u&gt;." &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_9812wd="349"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div closure_uid_9812wd="342"&gt;&lt;div closure_uid_hivyzy="232"&gt;For a businessman, Udyog Ratna awardee Ashok Khade has an incredible repertoire of childhood stories to tell. His story is compelling: from extreme poverty to heading one of the most sought-after offshore fabrication companies in Mumbai: DAS Offshore Engineering. &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_a7y1zy="210"&gt;DAS is the biggest employer among xxx-owned companies - with 4,500 employees - and is credited with building Mumbai's first skywalk at Bandra. The company specialises in doing fabrication work on offshore platforms for energy and infrastructure companies. &lt;/div&gt;&lt;br /&gt;
Khade's beginnings in his native village Ped in Sangli district were humble. He was a bright student despite limitations like lack of electricity and inadequate nutrition. Teachers, he says, particularly admired his neat handwriting, proudly displaying the fine strokes on the yellowing paper of notebooks he has carefully preserved. &lt;br /&gt;
&lt;div closure_uid_hivyzy="231"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;Hunger was an everyday reality for Khade and his five siblings. He asks if we know what it is to sleep on a hungry stomach. "Once, I went to get flour from the mill during the rains, but dropped it in the water. When I got home, my mother said there was nothing else to eat. I can never forget that incident." There are many other remembered snatches: how, for instance, the siblings would sleep in an embrace for warmth on winter nights. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Khade may be an overachiever, but he has his quirks too. He has been twirling a green fountain pen, which is now revealed to be the same pen with which he wrote his SSC exam 40 years ago. "Babloo", as he has affectionately nicknamed the instrument, cost him a precious Rs 3.50. "And yet," he opens a drawer, "only Babloo would make the cover of my autobiography," and casually scatters on the desk half a dozen Mont Blanc pens collectively worth .`5 lakh. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;THE BUSINESS DOCKS &lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Khade's circumstances however were far from being amusing or romantic. He recalls how his background was a stumbling block in his education. The Brahmin boys in his class had an edge over him in Sanskrit because of the rituals they followed at home, while his struggling family had no time for poojas. He eventually topped his class 10 Sanskrit exam. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
He also met some good samaritans along the way.&amp;nbsp; During the famine of 1972, he was "adopted" by a man who gave him food, and one of his teachers bought him a new set of clothes after he showed up for an exam in torn trousers. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
After finishing high school, Khade came to Mumbai to live with his uncle. He ended up working at Mazagon Dock when financial constraints cut short his desire to pursue medicine. "I went crying to the docks," says the future ship designer. He worked at Mazagon from 1975 to 1992, building a career as well as an enviable network of contacts and well-wishers, along with brothers Datta and Suresh. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
The stint would bring new experiences into Khade's life. He was sent to West Germany in 1984 for an assignment related to submarine quality control, and married shortly after returning home. He also managed to complete a part-time diploma in mechanical engineering alongside his job. In 1992, Khade's uncle died leaving behind four unmarried daughters. This sudden tug on the family's pockets was the trigger that activated Khade's entrepreneurial ambitions. DAS Offshore - named after the initials of the three brothers - was established in 1995 without an ounce of external capital, according to Khade. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;SELF MADE &lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Their first project came from Mazagon Dock, their former employer. A contractor had abandoned a project halfway and bids were invited. Captain PV Nair, a retired Indian Navy officer and former chairman of Mazagon Dock, recommended DAS for finishing the job, and so they were awarded the contract worth Rs 1.82 crore. "I got all my supplies on credit from people I had worked with," says Khade. Nair, who now acts as advisor for DAS, says that Khade is "determined, hardworking, and will take the work to its logical conclusion." &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Having battled against both financial and social odds, one might expect a dalit entrepreneur to favour positive discrimination towards his ilk. Khade, however, is a staunch believer in merit, and rejects the idea of giving more weightage to aspiring employees or vendors from his caste. Less than 1% of his employees are dalits. "I believe in quality control," says the man who once refused a job to an underqualified nephew. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Dalit vendors, he says, are given a chance to match the competition's price. As far as encouraging talent goes, DAS's capacity-building programmes have trained over 1,000 employees so far. Das posted a turnover of Rs 130-140 crore in 2010-11 and has an order book of Rs 550 crore. Khade says DAS does not have any investors and did not take bank loans to start. Most of the funds, he says, came from acquaintances and relatives because of the brothers' high performance ratings. This is partly explained by Khade's &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;SURVIVAL OF THE FITTEST &lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
DAS Offshore's clients notably include ONGC, Leighton Australia, Essar, Hyundai and British Gas Exploration &amp;amp; Production India. DAS has developed a strong relationship with ONGC. NV Subramanium, executive director of ONGC, who has known Khade for seven to eight years, says DAS has a good reputation. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div closure_uid_juwyza="213"&gt;DAS is currently handling a sub-contract for ONGC's ongoing Jeevan Heera reconstruction project, for which Essar is the main contractor. Subramanium says that although there was a round of bidding for the sub-contract, DAS was "indirectly suggested" by the main contractor because of its track record. When asked if there is any caste preference, Subramanium is as clear as Khade. "Caste is not even a consideration when awarding contracts." The Khade brothers have their respective strengths. &lt;/div&gt;&lt;div closure_uid_juwyza="213"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div closure_uid_juwyza="211"&gt;Khade says that he looks after quality control because of his experience and skill in design drawing. Younger brother Suresh handles labour issues, while elder brother Datta oversees goal management. In a business like this, it is survival of the fittest. Khade admits he has an advantage over the competition because of Suresh, a BJP MLA. "Competitors try to strike just before a contract is awarded. It is a cat and mouse game. Sometimes I am the cat and sometimes I am the rat," he laughs, while admitting that he is extremely competitive. Turning serious, he adds that honesty, hard work and love for one's country are indispensable ethics for business. Prakash Malvankar, CEO &amp;amp; vicepresident (projects) of Dolphin Offshore Enterprises , a rival, concurs. "I have met Ashok Khade at conferences and we have regard for each other. The DAS Offshore leadership is technically sound and follows fair business practices." &lt;/div&gt;&lt;br /&gt;
Last year, DAS deployed 1,760 workers at Bombay High and finished the work without LTI (loss of time or injury). The company has also completed the skywalks at Sion and Ghatkopar, in Mumbai, and is currently building two more in the city, at Airoli and Kurla. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;GIVING BACK &lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
With a Rs 3,000 crore project for ONGC recently wrapped up, DAS has big plans. Its Sharjah office is nearly up and running. Khade plans to launch the company's initial public offering (IPO) in 2012. In addition, Khade has purchased 140 acres of land near Murud-Janjira, where DAS is building its own jetty fabrication yard, India's first private yard, projected to be operational by the end of the year. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
The yard will employ 2,500 workers at peak hour. Khade also intends to build a school, hospital and engineering college there. He has also bought 100 acres of fields in his native village, where his mother used to work as a farm labourer. When asked whether it was a business decision or a personal one, he merely calls it a "cycle of nature" and denies that any sentiment was involved. While Khade does not give a preference to dalits in his work, his family gives back to their community in different ways. One of his brothers arranges for the wedding trousseau of each new bride in their village, regardless of caste. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Khade has also renovated a temple in his village that used to stop dalits at the gate - a promise he had made to his mother. He is a devout man who visits Alandi and Pandharpur every month, and sports a black thread from Tirupati around his wrist. A temple door covered in 55 kg of silver bearing his mother's picture has been installed at Alandi - another tribute from her son. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Although he does not like to quantify, Khade estimates he has given about Rs 50 lakh to his community. Reclining in his BMW 530, Khade indulges in two minutes of nostalgic soul-searching. "You know, I once met Mother Teresa at an international airport. I kept in touch with her, and she called me Ashok. I was there at her bedside after she passed away..." With that, Khade drives away, full of memories from his meteoric journey.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-7665869065555741403?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/07/tweet_21.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://3.bp.blogspot.com/-dzTiCY8crhw/TihK2kKUSII/AAAAAAAAA9Q/bj4-GPmCILs/s72-c/Ashok+Khade.bmp" height="72" width="72" /><thr:total>10</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-8954582762866399629</guid><pubDate>Fri, 15 Jul 2011 05:56:00 +0000</pubDate><atom:updated>2011-07-23T10:40:22.168+05:30</atom:updated><category domain="http://www.blogger.com/atom/ns#">माझं tweet.....गुरुपौर्णिमा - ऒम अनुभवाय नम:</category><title>माझं tweet.....गुरुपौर्णिमा - ऒम अनुभवाय नम:</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_hPJoC3tjtlk/TEwWtpsNQ5I/AAAAAAAAAvU/t7AoPe6H-Rc/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" hw="true" src="http://2.bp.blogspot.com/_hPJoC3tjtlk/TEwWtpsNQ5I/AAAAAAAAAvU/t7AoPe6H-Rc/s320/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;strong&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-YxV7nc_Fe4I/Th_U2NuNgwI/AAAAAAAAA9I/ndC4qCxn_X4/s1600/Change.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" m$="true" src="http://4.bp.blogspot.com/-YxV7nc_Fe4I/Th_U2NuNgwI/AAAAAAAAA9I/ndC4qCxn_X4/s1600/Change.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;१५ जुलै २०११:&lt;/strong&gt;&amp;nbsp; आज गुरुपौर्णिमा - गेल्या वर्षी मी लिहिलेलं माझ tweet&amp;nbsp; पुन्हा ब्लॉग वर देत आहे:&amp;nbsp; आज हे tweet लिहीताना मुंबईवर परवा झालेले बॉम्ब स्फोटांच्या निमित्ताने होत असलेली चर्चा समोर आहे.&amp;nbsp; मला आठवत १९९३चे बॉम्ब स्फोट - मी माझ्या ऑफिच्या गच्चीवरून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधे झालेला बॉम्ब स्फोट पाहिला - रस्त्यावरून रक्तबंबाळ लोक सैरावैरा धावताना पाहिले.&amp;nbsp; सगळीकडे हाहाकार! अफरातफरी!! आणि एक जबरदस्त भीती सगळ्यांच्या मनात होती.&amp;nbsp; आज त्याची आठवण होण्याच कारण आपण जेंव्हा म्हणतो की अनुभव हाच सगळ्यात मोठा गुरु आहे, तर १९९३च्या बॉम्ब स्फोटांपासुन आपण काय शिकलो?&amp;nbsp; अमेरिकेच्या ९/११ हल्या नंतर संपुर्ण अमेरिका बदललेली दिसते.&amp;nbsp;&amp;nbsp; त्यांच्या सरकारने तेथिल नागरिकांना विश्वासात घेऊन तेथे असणारी संपुर्ण सुरक्षा यंत्रणा बदलवून टाकली, कायदे बदलले आणि जगात एक आदर्श निर्माण केला.&amp;nbsp; १९९३ नंतर मुंबई हे बॉम्ब स्फोटांसाठी सॉफ्ट टारगेट ठरलेलं आहे&amp;nbsp;आणि असे हल्ले होतच राहणार हे गृहीत धरुन आपण पुढे गेल पाहिजे.&amp;nbsp; कुणाला दोष देण्याचा मी प्रयत्न करणार नाही कारण नुसत एकमेकांवर&amp;nbsp;दोषारोप किंवा राजकीय चिखलफेक&amp;nbsp;करुन हा प्रश्न सुटणार नाही.&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;br /&gt;
&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;मला अस वाटत आपण अनुभवातून शिकतच असतो, पण जो पर्यंत आपल्या राज्यकर्त्यांना आणि सरकार दरबारी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला देशा बद्दल, आपल्या नागरिकां बद्दल आपुलकी वाटत नसेल, आस्था वाटत नसेल तर त्यांच्या कडुन काही अपेक्षा करण पुर्णपणे चुकीच ठरेल.&amp;nbsp; थोडक्यात जो पर्यंत हा देश म्हणजे माझं स्वत:च "घर" आहे आणि मरणारा प्रत्येक नागरिक हा माझा कुणीतरी आहे हे त्यांना वाटणार नाही तो पर्यंत आपण अनुभवातून काहीच शिकणार नाही.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;आज आपल्या राज्यकर्त्यांविषयी किंवा मुंबई पोलिसांबद्दल बोलताना आपल्याला एक कमालीची सर्वत्र उदासिनता, नाराजी आणि खरं म्हणजे "राग" दिसतो - ह्याची त्यांनी दखल घेतलीच पाहिजे.&amp;nbsp; एक &amp;nbsp;जबरदस्त &amp;nbsp;&amp;nbsp;"पोलिटिकल&amp;nbsp;विल" असल्याशिवाय&amp;nbsp;अशा&amp;nbsp;संकटांना आपण&amp;nbsp;समर्थपणे तोंड देऊ शकणार नाही.&amp;nbsp; जास्त काय लिहू.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;आज महाराष्ट्रात "&lt;strong&gt;I will make the difference&lt;/strong&gt;" असा म्हणणारा एकही नेता नाही?&amp;nbsp; तुर्त इतकचं.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;My नीतीच्या माझ्या सर्व वाचकांतर्फे मी कालच्या बॉम्ब ब्लास्ट मधे ठार झालेल्या मुंबईकरांना श्रध्दांजली वाहतो त्यांच्या कुटूंबियांना हा अनपेक्षित आधात सहन करण्याची शक्ति मिळो हीच इश्वरचरणी प्रार्थना करतो.........&lt;br /&gt;
&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;******************************************************************************&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_hPJoC3tjtlk/TEwoO8f3WoI/AAAAAAAAAvc/IJxC0yny3Lw/s1600/Experience.bmp" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" hw="true" src="http://1.bp.blogspot.com/_hPJoC3tjtlk/TEwoO8f3WoI/AAAAAAAAAvc/IJxC0yny3Lw/s320/Experience.bmp" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;२५ जुलै २०१०&lt;/strong&gt;: आज गुरुपौर्णिमा - फार वर्षां पुर्वी गुरुपौर्णिमा म्हंटल की डोळ्या समोर येत ऋषी, मुनी, तपस्या करणारे!&amp;nbsp; त्यानंतरच्या काळात गुरुंची जागा&amp;nbsp;आपल्या&amp;nbsp;शाळामास्तर, गायन, वादन, चित्रकला किंवा कुठलीही कला शिकविणाऱ्या गुरुजनांनी घेतली;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;आता गुरु म्हटंल की&amp;nbsp;आपल्या समोर येतात कुठलेतरी बुआ, बाबा, दादा,&amp;nbsp;आई,&amp;nbsp;महात्मा, बापु, श्री**, **देव बाबा, अशी असंख्य माणसं!&amp;nbsp; जिवंतपणीच स्वत:ची पुजा आणि आरती करवुन घेणाऱ्या या माणसांनी&amp;nbsp;"गुरु" या शब्दची व्याख्याच बदलवून टाकलेली आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; तरी त्यांच्या मागे आज लोकांची रीघ लागलेली असते.&amp;nbsp;&amp;nbsp; जाऊदे अशा बांबा आणि बुआंवर मला आजचं माझं tweet लिहायची इच्छा नाही.&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;
माझ्या मते&amp;nbsp;आज&amp;nbsp;खरा गुरु कोण असेल तर तो&amp;nbsp;आहे प्रत्येक माणसाचा&amp;nbsp;स्वत:चा "अनुभव"!&amp;nbsp; कुठल्याही अनुभव&amp;nbsp; आपल्याला&amp;nbsp; जे&amp;nbsp;शिकवू&amp;nbsp;शकतो ते कुठल्याही पुस्तकात किंवा कुठल्याही&amp;nbsp;&amp;nbsp;शाळा-कॉलेजात आपण शिकु शकणार नाही.&amp;nbsp; "विस्तव" म्हणजे काय? हे हात भाजल्यावर जितकं जळजळीतपणे समजु शकतं,&amp;nbsp; तसं&amp;nbsp;विस्तवावर कितीही पुस्तकं किंवा निबंध&amp;nbsp;वाचुन करून कळणार नाही.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;तसचं नाकातोंडात पाणी जाणे म्हणजे नेमकं काय?&amp;nbsp; हे खोल पाण्यात पडल्याशिवाय कळू शकतं नाही.&amp;nbsp; अनुभव कितीही छोटा असला तरी कित्येक वेळा काहीतरी मोठं शिकवुन जातो आणि आपल्याला आयुष्यभरसाठी धडा मिळतो.&amp;nbsp; आपण&amp;nbsp; रोज काहीतरी वाचत असतो, विविध लोकांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो, &amp;nbsp;अनुभव घेतो.&amp;nbsp; आपण शांतपणे विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या भोवती&amp;nbsp;रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना सुद्दा आपल्याला नकळतपणे खुप काहीतरी शिकवीत असतात.&amp;nbsp;&amp;nbsp; रस्त्यावरची अंगठाबहादुर केळेवाली जेंव्हा नीट&amp;nbsp;हिशोब करुन&amp;nbsp;प्रामाणिकपणे आपले&amp;nbsp;५० पैसे परत करण्यासाठी जीवाचा आकांत करते तेंव्हा&amp;nbsp; आपल्याला&amp;nbsp;आयुष्यात गणिता पेक्षा&amp;nbsp;&amp;nbsp;"प्रामाणिकपणा"&amp;nbsp; किती महत्वाचा आहे हे कळतं.&amp;nbsp; आणि हे &amp;nbsp;नुसतचं कळतं नाही तर ती आपल्याला आयुष्यभर प्रामाणिकपणे वागायला भाग पाडते!&amp;nbsp;&amp;nbsp;इतकी प्रचंड ताकत त्या ५० पैशात&amp;nbsp;असते.&amp;nbsp;&amp;nbsp; अशा छोट्या घटना जर आपल्याला काही शिकवु शकतं नसतील तर दोष&amp;nbsp;त्या अशिक्षित केळेवालीचा नसुन&amp;nbsp;खुप&amp;nbsp;शिकलेल्या&amp;nbsp;आपल्या पिढीचा&amp;nbsp;आहे&amp;nbsp;हे समजुन घ्या.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अशा घटना नीटपणे उलगडता&amp;nbsp;आल्या पाहिजे&amp;nbsp;आणि त्यातून&amp;nbsp;माणुसकीला धरून&amp;nbsp;जगता आलं पाहिजे.&amp;nbsp;&amp;nbsp; असे असंख्य गुरु&amp;nbsp;आपल्याला रोज नवीन धडे देत असतात,&amp;nbsp; रोज नव्याने जगायला शिकवीत असतात.&amp;nbsp; हे अस असलं&amp;nbsp;तरी आपल्याला रोज&amp;nbsp; कुठल्यातरी&amp;nbsp; बाबा किंवा दादांचा आशिर्वाद का लागतो? हेच कळतं नाही.&amp;nbsp;&amp;nbsp;चला आपल्या आयुष्यावर&amp;nbsp; रोज परिणाम करणाऱ्या अशा असंख्य गुरुंना&amp;nbsp;आज&amp;nbsp;आपण मनापासुन नमस्कार करूया!&amp;nbsp;&amp;nbsp;आणि सर्वप्रथम माणुस म्हणुन जगायला शिकुया!&amp;nbsp; म्हणा "ऒम अनुभवाय&amp;nbsp; नम:"&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;ता.क:&amp;nbsp; &lt;/strong&gt;महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रज्ञा रणशिंगे यांचा इमेल&amp;nbsp;आला - त्या म्हणतात की&amp;nbsp;अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु&amp;nbsp;आहे हे कबुल पण&amp;nbsp;कित्येक माणसं अनुभव&amp;nbsp;घेउन सुद्दा त्याच त्या चुका&amp;nbsp;करतं असतात!&amp;nbsp;&amp;nbsp;मला वाटतं प्रज्ञा म्हणते ते बऱ्याच अंशी खरं आहे.&amp;nbsp; जो स्वत:च्या चुकां पासुन शिकतो तो हुशार, पण जो इतरांच्या चुकांतुन शिकुन पुढे जातो तो खरा हुशार!&amp;nbsp;&amp;nbsp;जो स्वत:च्या सोडा पण इतरांच्या चुकां पासुन देखील&amp;nbsp;शिकू शकतं नाही त्याला आपण काय म्हणणार?&amp;nbsp; &amp;nbsp;त्याच नशीब!!&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-8954582762866399629?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2010/07/tweet_25.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://2.bp.blogspot.com/_hPJoC3tjtlk/TEwWtpsNQ5I/AAAAAAAAAvU/t7AoPe6H-Rc/s72-c/Twitter+Feb.jpg" height="72" width="72" /><thr:total>1</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-5882198219241147573</guid><pubDate>Sun, 10 Jul 2011 16:00:00 +0000</pubDate><atom:updated>2011-07-23T10:41:47.045+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....यशाचा IRB मार्ग.</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-ik055G-DDXQ/ThnGiBp38oI/AAAAAAAAA9E/6XkuRXrywhc/s1600/IRB.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" m$="true" src="http://4.bp.blogspot.com/-ik055G-DDXQ/ThnGiBp38oI/AAAAAAAAA9E/6XkuRXrywhc/s1600/IRB.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-TNJsh_H2gTw/ThnGX5qpbPI/AAAAAAAAA9A/1d7psgshtZw/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" m$="true" src="http://2.bp.blogspot.com/-TNJsh_H2gTw/ThnGX5qpbPI/AAAAAAAAA9A/1d7psgshtZw/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;१० जुलै २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp; मला काल लातुरच्या सचिन पाटील (बदललेल नाव) नावाच्या एका तरूणाचा ईमेल आला तो&amp;nbsp;जसाच्या तसाच खाली देत आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;तो आधी कृपा करून लक्षपुर्वक वाचा....&lt;/div&gt;&lt;br /&gt;
Email from Sachin Patil to Shri. Nitin Potdar&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Name&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; : Sachin Patil (name changed)&lt;br /&gt;
Education&amp;nbsp;&amp;nbsp; : Now Studying in Final Year Engg. in college of Engg. Pune (COEP) Branch&lt;br /&gt;
Branch&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; : Electronics &amp;amp; Telecommunication &lt;br /&gt;
Location&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; : XXX, now at Pune&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Sir, My dream is my life is to become very big &amp;amp; good businessman from my child-hood.&amp;nbsp; And I want to start the business in electronics.&amp;nbsp; But Sir, I am very confused about starting my&amp;nbsp;business.&amp;nbsp; The questions arises in my minds are &lt;u&gt;HOW, WHERE&lt;/u&gt; should start my business.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Sachin Patil.&lt;br /&gt;
XXX, &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
इंजिनीयरिंगच्या फायनयल वर्षात असलेल्या या मुलाला कस आणि काय उत्तर देऊ ह्या विचारात असताना, आज लोकसत्तेच्या मुंबई वृतान्तात&amp;nbsp;&amp;nbsp;‘आय. आर. बी.’ या कंपनीच्या दत्तात्रय म्हैसकरांच्या यशाच्या प्रवासाच वर्णन वाचलं ते खाली देत आहे.&amp;nbsp; महत्वाचे मुद्दे Underline केले&amp;nbsp;आहे.&amp;nbsp; &amp;nbsp;सचिन आणि त्याच्या सारख्या असंख्य मुलांचे असेच मुलभुत प्रश्न असणार, त्यांच्या देखिल मनात रोज चलबिचल&amp;nbsp;होत असणार.&amp;nbsp; आयुष्याला एक दिशा देण्याची धडपड आणि जिद्द .....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
श्री.&amp;nbsp;म्हैसकरांनी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअर&amp;nbsp;&amp;nbsp;ही पदवी घेउन जवळजवळ १७ वर्षे नोकरी केली, परंतु नोकरीतच अडकून न पडता अवघ्या तीन लाख रुपयांच्या भांडवलदार त्यांनी १९७७ मध्ये ‘आय. आर. बी.’ची स्थापना केली आणि नंतर रस्तेबांधणीत मोठ नाव कमावलं.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्याचा मूलभूत अभ्यास, व्यवसायाशी प्रामाणिक वृत्ती, पारदर्शक व्यवहार, येणाऱ्या संधीचा अचूक फायदा घेणे, वेळेचे अचूक नियोजन या आणि अशा मूलभूत तत्त्वांच्या पायावर ‘आय. आर. बी.’च्या वटवृक्षाचा आज महाविस्तार झाला आहे...... &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सचिन सारख्या असंख्य मित्रांना एवढच&amp;nbsp;सांगेन यशाकडे&amp;nbsp;जाणारा रस्ता हा नेहमीच&amp;nbsp;Under Construction असतो.....&amp;nbsp;त्यात येणाऱ्या अपयशाच्या प्रत्येक खड्ड्यांना न घाबरता न डगमगता, मेहनतीच्या दगडांनी बुजवुन&amp;nbsp;पुढे जाव लागणार.......&amp;nbsp; All the best! &lt;br /&gt;
&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;
****************************************************************************** &lt;br /&gt;
&lt;strong&gt;यशाचा आय. आर. बी. मार्ग &lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सौजन्य - अभय जोशी - लोकसत्ता मुंबई, रविवार, १० जुलै २०११&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
‘बिल्ड, ऑपरेट, ट्रान्स्फर’ ही कार्यपद्धती गेली अनेक वर्षे सर्वाच्या चांगलीच परिचित आहे. उदारीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर शासकीय हस्तक्षेपाचे प्रमाण कमी होण्याबरोबरच अनेक क्षेत्रांतील कामांना खासगीकरणातून वेग आला. या बदलत्या परिस्थितीचा अत्यंत चाणाक्षपणे अंदाज घेत त्यानुसार प्रगतिशील पावले उचलण्याचे धाडस ज्या मोजक्या उद्योजकांनी- त्यातही मराठी उद्योजकांनी केले, त्यामध्ये ‘आयडियल रोड बिल्डर्स’चे ‘आय. आर. बी.’चे प्रणेते दत्तात्रय पांडुरंग म्हैसकर यांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल. &lt;br /&gt;
&amp;nbsp; &lt;br /&gt;
‘दत्तात्रय म्हैसकर’ आणि ‘आय. आर. बी.’ हे अतूट समीकरण आज मराठी माणसाला तरी अनोळखी राहिलेले नाही.&amp;nbsp; तुम्ही मुंबईहून पुण्याला द्रुतगती महामार्गावरून जाताना किंवा मुंब्रामार्गे पनवेलला जाताना नजरेस पडणारे ‘आय. आर. बी.’चे टोलनाके सगळ्यांच्याच माहितीचे आहेत, परंतु एवढीच काही आज ‘आय. आर. बी.’ची ओळख राहिलेली नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
डोंबिवलीत जन्म झालेले दत्तात्रय म्हैसकर मध्यमवर्गातूनच आजच्या स्थानी येऊन पोहोचले आहेत. अर्थात त्यामागे आहे आजही वयाच्या ७३ व्या वर्षी &lt;u&gt;कोणतेही कष्ट झेलण्याची तयारी&lt;/u&gt;, &lt;u&gt;नाविन्याचा शोध घेण्याची जिज्ञासू वृत्ती&lt;/u&gt; आणि &lt;u&gt;नव्या युगाशी सातत्याने संपर्क ठेवण्याची इच्छा&lt;/u&gt;.. ‘आय. आर. बी.’च्या स्थापनेचा पाया याच तीन गुणांनी घातला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मराठी माणसे धंद्यात अपयशी ठरतात, त्यांना नोकरीचेच आकर्षण असते, असा आक्षेप अजूनही घेतला जातो.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;u&gt;सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतल्यानंतर म्हैसकरांनीही १९६० पासून पुढची जवळजवळ १७ वर्षे नोकरी केली, परंतु नोकरीतच अडकून न पडता अवघ्या तीन लाख रुपयांच्या भांडवलदार त्यांनी १९७७ मध्ये ‘आय. आर. बी.’ची स्थापना केली&lt;/u&gt; आणि नंतर रस्तेबांधणीतील त्यांच्या कारकीर्दीस प्रारंभ झाला. साधारण १९८८-८९ च्या सुमारास ‘आय. आर. बी.’ला पुणे-अहमदनगर (१२० किलोमीटर) व अकोला-हिंगोली (९० किलोमीटर) अशी कामे एकाच वेळी मिळाली. ही कामे वेळेआधीच पूर्ण करून त्यांनी एक वेगळा विक्रम केला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
खासगीकरणाद्वारे पथकर वसुलीचे काम ‘आय. आर. बी.’ला १९९० मध्ये राज्य सरकारकडून मिळाले. ‘बिल्ड-ऑपरेट- ट्रान्स्फर’ या संकल्पनेची ती सुरुवातच होती. १९९४ मध्ये ‘आय. आर. बी.’ला अमरावती महापालिकेच्या जकात वसुलीचे काम मिळाले. खासगीकरणाद्वारे या कामातून ३० ते ३५ टक्के अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी सरकारला दाखवून दिले. याच काळात ‘आय. आर. बी.’ला पथकर वसुलीच्या &lt;u&gt;कामात अनेक अडचणी, संकटे, टीका यांचा सामना करावा लागला, परंतु म्हैसकर यांनी या अडचणींचा बाऊ न करता त्याकडे एक आव्हान म्हणून बघितले व त्या दृष्टीने पुढील वाटचाल केली&lt;/u&gt;.&amp;nbsp;&amp;nbsp; त्याच सुमारास म्हैसकर यांचे दोन पुत्र वीरेंद्र व जयंत चांगल्या प्रकारे शिकून हाताशी आले. या काळात म्हणजे १९९४ च्या सुमारास त्यांनी खराब रस्त्यांची दुरुस्ती करून तो चांगल्या स्थितीत आणणे आणि या कामाचा खर्च टोलच्या उत्पन्नातून करून उर्वरित रक्कम सरकारला देणे अशी संकल्पना मांडून तिचा पाठपुरावा केला. म्हैसकर पितापुत्रांच्या या कल्पनेला चांगला प्रतिसाद लाभला.&amp;nbsp;&amp;nbsp; कारण &lt;u&gt;‘सेल्फ फायनान्स’ करून टोल उत्पन्नाद्वारे त्याची वसुली करून घेणे ही संकल्पना आगळीवेगळी ठरली&lt;/u&gt;.&amp;nbsp; ‘आय. आर. बी.’च्या माध्यमातून म्हैसकरांनी ही कल्पना केंद्र व राज्य सरकारपुढे सादर केली. त्यांनाही ही कल्पना आवडली, कारण त्यांच्यावर कोणताच आर्थिक बोजा न पडता रस्तेउभारणीसारखी प्रचंड कामे याद्वारे पार पडणे शक्य होणार होते. याद्वारे ‘आय. आर. बी.’ला अशी ११ कामे मिळाली. &lt;u&gt;त्यांनी ही सर्व कामे दिलेल्या मुदतीपूर्वी आणि यशस्वीरीत्या पार पाडली&lt;/u&gt;. ‘बिल्ड-ऑपरेट- ट्रान्स्फर’ तत्त्वावर स्वीकारलेली ही रस्त्यांची सर्व कामे पार पाडताना त्यांच्या देखभालीचीही जबाबदारी संबंधित ठेकेदारास उचलावी लागते. त्यामुळे कामाचा उत्कृष्ट दर्जा बाळगण्याचे बंधन त्यांच्यावर असते. यात आणखी एक बाब म्हणजे संबंधित रस्त्याचे काम वेळेपूर्वी पूर्ण झाले तर तेथील टोलवसुलीही तातडीने करता येते. हा फायदा ‘आय. आर. बी.’ला चांगल्या प्रकारे मिळाला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ही अशीच घोडदौड सुरू असताना नंतर २००४ मध्ये ‘आय. आर. बी.’ला मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाची देखभाल व टोलवसुलीचे काम १५ वर्षांसाठी मिळाले. त्याचबरोबर शीळफाटा ते देहू रोड असे १११ किलोमीटर लांबीचे जुन्या मुंबई- पुणे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम त्यांना मिळाले. या कामांसाठी दत्तात्रय म्हैसकर यांनी ‘आय. आर. बी.’च्या वतीने राज्य सरकारला ९ ऑगस्ट २००४ रोजी ९१८ कोटी रुपयांचा चेक देऊन आणखी एक रेकॉर्ड प्रस्थापित केला. ‘आय. आर. बी.’ची ही यशस्वी वाटचाल अशीच सुरू आहे. मधल्या काळात म्हणजे २००६मध्ये ‘आय. आर. बी.’ लिमिटेड कंपनी झाली व २००७ मध्ये तिचे पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर झाले. सध्या ‘आय. आर. बी.’ ही अत्यंत अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. अलीकडे कंपनीला ‘तळेगाव- अमरावती’, ‘जयपूर- देवळी’, ‘पठाणकोट-अमृतसर’, ‘पणजी- कर्नाटक सीमा’, ‘तुमकूर-चित्रदुर्ग’ व सिंधुदुर्ग विमानतळ अशी सहा प्रमुख कामे मिळाली असून त्यामुळे ‘आय. आर. बी.’च्या नावावर यशाची लखलखती मोहोर उमटली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या सर्व प्रदीर्घ वाटचालीत दत्तात्रय म्हैसकर यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना कायम आत्मीयतेची वागणूक देत त्यांच्याप्रती आस्था दाखविली. चांगले &lt;u&gt;काम करणाऱ्यांना प्रोत्साहन, त्यांचा सत्कार असे उपक्रम राबविले. कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना म्हैसकरांनी कधी कमीपणा मानला नाही&lt;/u&gt;.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;u&gt;ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्याचा मूलभूत अभ्यास, व्यवसायाशी प्रामाणिक वृत्ती, पारदर्शक व्यवहार, कर्जे न चुकविणे, येणाऱ्या संधीचा अचूक फायदा घेणे, वेळेचे अचूक नियोजन या आणि अशा मूलभूत तत्त्वांच्या पायावर ‘आय. आर. बी.’च्या वटवृक्षाचा आज महाविस्तार झाला आहे.&lt;/u&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हे सर्व सुरू असताना दत्तात्रय म्हैसकर यांनी निव्वळ व्यवसाय हेच ध्येय न मानता ज्या समाजाने आपल्याला आज एवढे दिले आहे, त्या समाजासाठी भरीव कार्य करून समाजऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न कसलीही वाच्यता न करता केला आहे. डोंबिवली ही जन्मभूमी असलेल्या कर्मभूमीही मानलेल्या म्हैसकर यांनी डोंबिवली शहरातील असंख्य संस्था, शाळा, गरजू विद्यार्थी, रुग्णालये, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सामाजिक बांधीलकीचे तत्त्व मानून मोठी आर्थिक मदत केली आहे. म्हैसकर यांना पर्यावरणाचेही प्रेम असून त्या दृष्टीने त्यांचे कार्य सुरू असते. या कामात त्यांच्या सुविद्य पत्नी सुधाताई म्हैसकर यांचेही तसेच सहकार्य असून त्यांच्या मदतीशिवाय आपली ही वाटचाल पूर्ण होऊच शकली नसती, असे दत्तात्रय म्हैसकर कृतज्ञपणे सांगतात.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-5882198219241147573?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/07/tweet-irb.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://4.bp.blogspot.com/-ik055G-DDXQ/ThnGiBp38oI/AAAAAAAAA9E/6XkuRXrywhc/s72-c/IRB.jpg" height="72" width="72" /><thr:total>3</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-4452876249475494148</guid><pubDate>Tue, 05 Jul 2011 11:02:00 +0000</pubDate><atom:updated>2011-07-05T16:55:54.492+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....शोध करिअरचा! नव्हे स्वत:चा.</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: left;"&gt;&lt;object class="BLOGGER-youtube-video" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0" data-thumbnail-src="http://3.gvt0.com/vi/MBwAaRhD7Fs/0.jpg" height="266" style="clear: right; float: right;" width="320"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/MBwAaRhD7Fs&amp;fs=1&amp;source=uds" /&gt;&lt;param name="bgcolor" value="#FFFFFF" /&gt;&lt;embed width="320" height="266"  src="http://www.youtube.com/v/MBwAaRhD7Fs&amp;fs=1&amp;source=uds" type="application/x-shockwave-flash"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-OE0VIjgsEtQ/ThLrfizQDzI/AAAAAAAAA84/3neJOdECq9M/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" i$="true" src="http://1.bp.blogspot.com/-OE0VIjgsEtQ/ThLrfizQDzI/AAAAAAAAA84/3neJOdECq9M/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;५ जुलै २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp; दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागले की आपल्याला जो संवाद घरोघरी ऎकायला मिळतो तो असा......"बाबा मला बारावीला कितीही मार्क मिळाले तरी मला मार्केटिंग मधे करिअर करायच आहे"&amp;nbsp;मंजू "तुला जे काही करायच आहे ते बी.कॉम झाल्यावर कर.&amp;nbsp;&amp;nbsp;मंजू चे बाबा.&amp;nbsp; "बी.कॉम झालीस की निदान एखाद्या बॅंकेत किंवा ऑफिसात चांगली नोकरी हमखास मिळेल.&amp;nbsp;&amp;nbsp;एकदा नोकरी लागलीकी मग तुला काय वाटेल तो कोर्स कर."&amp;nbsp;दुसऱ्या&amp;nbsp;घरी: "संदेश ९७ टक्के&amp;nbsp;मिळाले तर मेडिकल नाहीतर सरळ इंजिनियरिंगला प्रवेश मिळतो का&amp;nbsp;बघं"; "हेमंता&amp;nbsp;बघ सध्या&amp;nbsp;आयटीच जमाना&amp;nbsp;आहे... इंजिनियरिंग करायच तर&amp;nbsp;आयटी मधेच नाही तर सरळ बीएससी कर, पुढे बघु काय करायच तर".&amp;nbsp;&amp;nbsp; "अगं अंजु ही जाहिरात बघितली का?&amp;nbsp;&amp;nbsp; १००% नोकरीची हमी आहे!&amp;nbsp; जऊन जरा चौकशी तरी करशील का?"&amp;nbsp;&amp;nbsp;"आमच्या वेळेस&amp;nbsp;आम्ही सगळ्यात पहिले बी.कॉम किंवा सरळ बी.ऎची डिगरी&amp;nbsp;हातात पाडुन मग पुढचा विचार करायचो.&amp;nbsp; हल्लीच मुलांना&amp;nbsp;पुढे इतके विविध मार्ग उपलब्ध असतात की कुठे&amp;nbsp;जायच हेच नेमकं&amp;nbsp;कुणालाच समजत नाही."&amp;nbsp;&amp;nbsp;असे अनेक&amp;nbsp;सल्ले&amp;nbsp;घरोघरी&amp;nbsp;ऎकायला मिळतात.&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: left;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: left;"&gt;"करिअर" म्हणजे काय?&amp;nbsp;करिअरचा&amp;nbsp;शोध&amp;nbsp;घेणं म्हणजे&amp;nbsp;काय?&amp;nbsp;मुलांनी नेमक काय करावं?&amp;nbsp; काल दुर्दर्शनच्या मराठी बातम्यामधे मला माझे विचार मांडायला बोलावल होतं त्याची व्हिडिओ क्लिप देत आहे....... बघा पटतं का?&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-4452876249475494148?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/07/tweet.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://1.bp.blogspot.com/-OE0VIjgsEtQ/ThLrfizQDzI/AAAAAAAAA84/3neJOdECq9M/s72-c/Twitter+Feb.jpg" height="72" width="72" /><thr:total>3</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-6577848008370936626</guid><pubDate>Tue, 21 Jun 2011 16:07:00 +0000</pubDate><atom:updated>2011-07-06T12:58:28.206+05:30</atom:updated><title>माझं tweet.....पाटीपासून आयपॅडपर्यंत…</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-PjCt97io9JI/TgBHUUVQvOI/AAAAAAAAA7g/mvTqkSDtZDw/s1600/Aparna+Modak.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" i$="true" src="http://1.bp.blogspot.com/-PjCt97io9JI/TgBHUUVQvOI/AAAAAAAAA7g/mvTqkSDtZDw/s1600/Aparna+Modak.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-R97PTqri568/TgBHPkO_u2I/AAAAAAAAA7c/2G_znOxHCeQ/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" i$="true" src="http://3.bp.blogspot.com/-R97PTqri568/TgBHPkO_u2I/AAAAAAAAA7c/2G_znOxHCeQ/s1600/Twitter+Feb.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;२१, जुन २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp;&amp;nbsp; आपल्यापैकी प्रत्येकाच्या लिखाणाचा प्रवास हा&amp;nbsp;दगडी पेन्सिलने पाटीवर लिहण्यापासून कालच्या ईमेल वरून SMSsवर आणि आजच्या आयपॅडवर पोहोचलेला आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;ह्या प्रवासाच सुंदर वर्णन&amp;nbsp;"पाटीपासून आयपॅडपर्यंत" या लेखात शनिवारच्या लोकसत्तेच्या लोकरंग पुर्वणीमधुन अपर्णा मोडक या लेखिकेने&amp;nbsp;केल आहे, त्यांचे&amp;nbsp;धन्यवाद&amp;nbsp;आणि&amp;nbsp;अभिनंदन&amp;nbsp; (त्यांच्या लेख खाली दिला आहे).&amp;nbsp;&amp;nbsp; हा लेख वाचताना नकळतपणे मला माझ बालपण डोळ्यासमोरुन गेलं.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;वकिल असल्यामुळे खर सांगेन खोट सांगणार नाही - लिहीण्याबरोबर मला दगडी पेन्सिल&amp;nbsp;खायला आवडत होती!&amp;nbsp; मला माह्ति&amp;nbsp;आहे तुमच्या पैकी कित्येकाला&amp;nbsp;तशी सवय असणार. &amp;nbsp; पुढे "नटराज" ब्रॅण्डची काळी आणि लाल पट्यांची पेन्सिल आणि कॅम्लिनचा कंपॉस बॉक्स, आणि नंतर "Reynold"चे बॉलपेन वगैरे वगैरे.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;br /&gt;
आपण सारे&amp;nbsp;एकाच प्रकारच्या दगडी पेन्सिलने अक्षरं गिरवायला शिकतो तरी प्रत्येकची लिहायची पद्दत स्वभावाप्रमाणे वेगवेगळी होत जाते.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;पुढे काढलेल्या&amp;nbsp;अक्षरांच्या शाईपेक्षा त्यांच्या मागे दडलेले अर्थ गडद होत जातात, तर कित्येक वेळा उडणाऱ्या शाईबरोबर शब्दांचे संदर्भ बदलत जातात.&amp;nbsp; काय गंमत आहे बघा, लहापणी आपलं अक्षर वेडवाकड असलं तरी त्याचा अर्थ सरळ आणि सोपा असतो.&amp;nbsp;&amp;nbsp; त्याच बरोबर लहानपणी सरळ रेषेत लिहीणारे मोठे झाल्यावर सरळ वागतीलच अशी खात्री नसते.&amp;nbsp;&amp;nbsp; लहानपणी आपण ठरवून देखिल जोड-अक्षर नीट काढु शकत नाही आणि काळांतराने जोड-अक्षर जरी सुंदर काढायला शिकलो तरी काढलेल्या अक्षरातुन माणस जोडायला आपण नेहमी कमी पडतो.&amp;nbsp;&amp;nbsp; कित्येकांचे अक्षर स्वच्छ असले तरी त्याच्या मागचा विचार&amp;nbsp; &amp;nbsp;शुध्द नसतो!&amp;nbsp; कदाचित "अक्षर" सुंदर काढाण्यावर आपण जितका&amp;nbsp;भर देतो तितका&amp;nbsp;भर आपण अक्षरापासुन तयार होणाऱ्या शब्दांच्या सुंदरतेवर देत नसु.&amp;nbsp; आज तंत्रज्ञानाच्या जोरावर कंप्युटर स्वच्छ आणि सुंदर लिहायला मदत करतो,&amp;nbsp; त्यातुन प्रकट होणारे विचार लाखो लोकांपर्यंत एका क्लिकवर पोहोचवता येतात.&amp;nbsp;&amp;nbsp; प्रश्न सुंदर आणि स्वच्छ विचारांचा आहे?&lt;br /&gt;
&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;पाटीपासून आयपॅडपर्यंत… &lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ..&lt;/strong&gt;अपर्णा मोडक, शनिवार, १८ जून २०११&lt;br /&gt;
&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;सौजन्य लोकसत्ता&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भिंतीवर रेघोटय़ा मारण्यासाठी मी पहिल्यांदा पेन्सिल हाती घेतली असेल. पण माझ्या हाती अधिकृतपणे देण्यात आलेलं लेखन साहित्य म्हणजे दगडी पाटी, पाटीची पेन्सिल, लाकडी फूटपट्टी आणि प्लॅस्टिकच्या डबीतला स्पंज. आम्ही पाटी-पेन्सिलने लिहीत असताना, आमच्या वर्गशिक्षिका फळ्यावर ज्या रंगीबेरंगी खडूंनी लिहायच्या त्या खडूंचे तसेच तो फळा पुसायच्या डस्टरचेही तेव्हा खूप आकर्षण वाटायचे. बाईंनी कधी टीचररूममधून खडू आणायला किंवा वर्गाबाहेर जाऊन डस्टर झाडून आणायला सांगितलं की अगदी ऐट वाटायची. टीचररूममधील कपाटात ठेवलेले वेगवेगळ्या रंगांच्या खडूंचे खोके बघून एखादा खजिना बघितल्यासारखे डोळे विस्फारायचे. शाळेच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या फळ्यावर ओल्या खडूने लिहिताना बघायचंही अप्रुप वाटायचं. आधी न दिसणारी अक्षरे नंतर ठळक कशी दिसायला लागतात, ही जादूच वाटायची.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
यानंतर हाती आल्या दुरेघी ओळींच्या चौकटीच्या वह्य़ा, शिसपेन्सिली आणि खोडरबर. लाल-काळय़ा रेघांच्या नटराज पेन्सिली. खोडरबरसुद्धा साधाच, राखाडी रंगाचा. वडीलधाऱ्यांकडून त्यांच्या लहानपणीचा पुस्त्या गिरविण्याचा उल्लेख ऐकला होता. त्या ऐवजी मी ‘बग्रे सुरेखा’ पाटीवर मुळाक्षरे गिरवत असे. त्यानंतर १-२ वर्षांनी एकेरी ओळीच्या वह्य़ा वापरायला सुरुवात झाली. साधारण त्याच सुमारास गुलाबी फुलांच्या डिझाइनच्या फ्लोरा पेन्सिली आल्या. रंगीत सुवासिक खोडरबरसुद्धा आले. पाटीची जागा वहीने घेतल्यावर पट्टीची लांबी अर्धी झाली. १२ इंचावरून ६ इंचावर आली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
माध्यमिक शाळेत फाऊंटन पेनने लिहायला सुरुवात झाली. जाडी, बोजड, मोठय़ा नीबची पेनं. बऱ्याच वेळा पेन खाली पडून नीब तुटायची. वर्गात सगळेच निळीच शाई वापरत असत, बहुतकरून कॅम्लीनची. ड्रापर वापरून पेनात शाई भरण्याचं काम कितीही काळजीपूर्वक केलं तरी एखादा थेंब सांडायचाच. मत्रिणीच्या पेनातली शाई संपली म्हणून माझ्या पेनातली शाई तिच्या पेनात ओतताना हात हमखास रंगायचे. पेनाचं लिखाण खोडणारे खोडरबरही वेगळे. निळसर किंवा वीटकरी रंगाचे. खोडताना हमखास कागद फाटायचा! फाऊंटन पेनच्या सोबतच हातात आलेली नवीन गोष्ट म्हणजे कंपास बॉक्स. यातील सगळे साहित्य जरी नेहमी वापरायला लागत नसले तरी कंपास बॉक्स कायम दप्तरात असायचा. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
साधं फाऊंटन पेन वापरायला लागल्यावर आकर्षण होतं ते हिरव्या किंवा काळपट लाल रंगाच्या, सोनेरी टोपणाच्या, पेनाच्या आत लपलेली छोटी नीब असलेल्या, शाई भरायला अंगचाच ड्रापर असलेल्या, ‘हीरो’ पेनचं. वरच्या वर्गात जाताना ते पेन मिळालं. शाईचा रंगही बदलला, ब्ल्यू-ब्लॅक किंवा ब्लॅक. ड्रॉइंगच्या परीक्षेच्या निमित्ताने बी, २बी च्या शिसपेन्सिली वापरात आल्या. सध्याच्या ०.५ पेन्सिलीचा पूर्वज म्हणता येईल असा ‘पेन-पेन्सिल’ नावाचा एक प्रकारसुद्धा वापरात होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
बॉलपेनने अक्षर खराब होतं, अशी भीती घातल्याने शाळेत असताना जरी वापरलं नाही तरी ज्युनियर कॉलेजमध्ये असताना शार्पचे बॉलपॉइंट पेन वापरायला लागले. रीफिल नवीन असेल तेव्हा लिहायला कठीण जायचं आणि रीफिल संपत आली की शाईचे ठिपके पडायचे. म्हणून रीफिलचे अख्खे पाकीट घेऊन, प्रत्येक रीफिल थोडी-थोडी वापरून, परीक्षेच्या वेळेस नीट लिहिता येईल, असे तयार करून ठेवायचे. शाळेत वरवरच्या वर्गात जाताना पानांची संख्या जरी ४०-८०-१००-२०० अशी वाढत गेली तरी वह्य़ांचा आकार तोच होता. कॉलेजमध्ये गेल्यावर वहीचा आकारही वाढला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
इंजिनीयरिंगच्या वर्षांत वह्य़ा न वापरता, सुटे कागद वापरून, ते विषयानुरूप वेगवेगळे फाईल करून ठेवायचं खूळ होतं. या सुमारास पायलट पेन वापरात होतं. त्याच्या शाईची छोटीशी बाटलीसुद्धा आणली होती. पण बहुतेक पेनं शाई भरायचं लक्षात यायच्या आधीच सुकून जायची. याच सुमारास शाळा संपल्यापासून वापरातून मागे पडलेली फाऊंटन पेन पुन्हा एकदा वापरात आली ती पेनच्या नीबा तिरक्या कापून कॅलिग्राफी करण्यासाठी. जर्नलवर नावं लिहायला किंवा असाइनमेंटची शीर्षकं लिहायला ही पेनं वापरायचे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पहिल्या जॉबच्या दरम्यान वेगवेगळ्या आकाराची रायटिंग पॅड्स वापरली. ऑफिसमध्ये असताना वापरायचं मोठ्ठय़ा आकाराचं आणि क्लायंटच्या ऑफिसला जाताना पर्समध्ये राहील असं छोटय़ा आकाराचं.. या दोन्ही पॅड्ससोबत पेन असायचं रेनॉल्ड्सचं पांढरं, निळ्या टोपणाचं. यथावकाश कामाचं स्वरूप बदलत गेलं. मॅनेजरने सांगितलेले मुद्दे माझ्या रायटिंग पॅडवर लिहून घेता घेता, मी माझ्या ज्युनियर्सना काम सांगायलाही सुरुवात झाली. या सुमारास जेल पेन्स आणि फ्लुरोसंट रंगांचे पारदर्शक मार्कर्स नवीन होते. त्यामुळे वेगवेगळ्या रंगांची पेनं वापरू लागले. म्हणजे ज्युनियरने ज्या रंगाने लिहून घेतलं असेल, त्यात सुधारणा करताना किंवा कामाचा अग्रक्रम ठरवून देताना, मूळ लिखाणापेक्षा वेगळा रंग वापरता यायचा. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
बाहेरगावी राहणाऱ्या नातेवाईकांना पत्र लिहायची मला लहानपणापासूनच सवय होती. त्यात उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त परगावी किंवा परदेशी गेलेल्या मित्रमत्रिणींची भर पडली. मित्रमत्रिणींना पत्र लिहिताना ०.५ पेन्सिलीने लिहायला मला आवडायचं. बहुतेक मित्रमत्रिणी आय.टी. क्षेत्राशी संबंधित असल्याने लवकरच आम्हा सर्वाना आपापल्या ऑफिसतर्फे इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली. त्यानंतर या पत्रव्यवहाराची जागा ई-मेलने घेतली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
यानंतर लिखाणाचे एक नवीनच माध्यम वापरात आले. कागद-वही यांची जागा घेतली मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ‘एमएस वर्ड’ या सॉफ्टवेअरने आणि पेन्सिल-पेन यांची जागा घेतली की-बोर्ड आणि माऊसने. समास आखायला नको, तो तिरका व्हायला नको, ओळींमधील अंतर कमी-जास्त व्हायला नको, मजकुराच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या अक्षरात फरक दिसायला नको, खाडाखोड नको, कच्चं लिखाण पक्कं करण्यासाठी पुन्हा उतरवून काढायला नको. या सर्व गोष्टी की-बोर्ड किंवा माऊसची बटणं दाबून एका चुटकीसरशी व्हायला लागल्या. ‘एमएस वर्ड’ वापरून केलेल्या नेटक्या लिखाणाची इतकी सवय झाली की, जरा सविस्तर काही लिहायचं असेल की कागद-पेन हाती घेण्याऐवजी कॉम्फ्युटर ऑन केला जाऊ लागला. सुरुवातीला लिखाणासाठी केला जाणारा कॉम्फ्युटरचा वापर हा इंग्रजी लिखाणापुरता मर्यादित होता. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कॉम्फ्युटरचा आकार कमी झाला, किंमत कमी झाली. इंटरनेटचा विस्तार वाढला, वेग वाढला. सुरुवातीस फक्त ऑफिसमध्ये वापरला जाणारा कॉम्प्युटर घरीसुद्धा आला. डेस्कटॉप / लॅपटॉप, पीसी यांचा वापर नित्यनेमाचा झाला. काही वर्षांनी मराठी लिखाणसुद्धा कॉम्प्युटरवर करता येऊ लागले. मी लिहिलेले लेख घरबसल्या ई-मेलद्वारे पाठवू लागले. यानंतर युनिकोडमुळे कॉम्प्युटरवरील मराठीचा वापर आणखी सुलभ झाला. आता प्रतीक्षा आहे ‘टॅबलेट पीसी’ची. भारतीय बाजारपेठेत जरी याचे आगमन झाले असले तरी अजून तो माझ्यापर्यंत पोचलेला नाही. दगडी पाटीपासून सुरू केलेला लिखाणाचा सिलसिला पाटीसदृश आयपॅडपर्यंत कधी पोहोचतोय ते बघू या. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आजतागायत लेखनसामुग्रीत माझ्या लेखी (!) जे बदल झाले त्याचा हा आढावा. आमच्या नात्यातील एका आजोबांनी नियमित पत्रव्यवहारातून मला लेखनाचे प्राथमिक धडे दिले. त्यांनी माझ्या लहानपणी, मी मोठ्ठी झाल्यावर काही तरी छानसं लिखाण करीन, असं स्वप्नं माझ्यासाठी पाहिलं असेल. पण तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर माझ्या हातात ‘शेफर’चं फाऊंटन पेन किंवा ‘रेिमग्टन’चा टाइपरायटर असेल. आयपॅडसारख्या उपकरणाची त्या काळी कोणी कल्पना केली असेल काय?!&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-6577848008370936626?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/06/tweet_21.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://1.bp.blogspot.com/-PjCt97io9JI/TgBHUUVQvOI/AAAAAAAAA7g/mvTqkSDtZDw/s72-c/Aparna+Modak.jpg" height="72" width="72" /><thr:total>6</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-1716219515471178485</guid><pubDate>Thu, 16 Jun 2011 07:11:00 +0000</pubDate><atom:updated>2011-07-06T12:58:49.132+05:30</atom:updated><title>माझं tweet.....गांधीजी आम्हाला क्षमा करा!</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-J6_JUFHlqBE/Tfmrapk82iI/AAAAAAAAA7I/0YKaWIzQh-4/s1600/Gandhiji+2.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="149px" i$="true" src="http://2.bp.blogspot.com/-J6_JUFHlqBE/Tfmrapk82iI/AAAAAAAAA7I/0YKaWIzQh-4/s200/Gandhiji+2.jpg" width="200px" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-T8xi4zI4geA/TfcmyQoUhHI/AAAAAAAAA6Y/0gKyQA9FcnQ/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-T8xi4zI4geA/TfcmyQoUhHI/AAAAAAAAA6Y/0gKyQA9FcnQ/s1600/Twitter+Feb.jpg" t8="true" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;१६ जुन २०११&lt;/strong&gt;:&amp;nbsp;&amp;nbsp; एखादी बातमी वरवर छोटी वाटली तरी ती कुठेतरी मनावर खुप खोल घाव करुन जाते!&amp;nbsp; अस्वस्थ करते!!&amp;nbsp; महात्मा गांधींचा त्यांच्या&amp;nbsp;सेवाग्राम आश्रमातून चष्मा चोरीला गेला ही बातमी वाचली आणि खुपच वाईट वाटलं.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;स्वातंत्र्यानंतर देशाला विकून काही लाख कोटी काळा पैसा स्विस बॅंकेत सत्तेत असलेल्या लोकांनी पाठवला,&amp;nbsp; ही मंडळी देशाला रोज विकुन खात आहेत!&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;त्या पेक्षाही गांधीजींचा चषमा चोरीला जाणं ही फार मोठी भयंकर घटना आहे अस मी मानतो.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;प्रत्येक भारतीयांची मान शरमेने खाली घालायला लावणार हे कृत्य.&amp;nbsp;&amp;nbsp; महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस................. अशा शेकडो लोकांच्या अपार त्यागातुन आणि बलिदानातुन आज आपली १५० कोटी जनता मोकळा श्वास घेत आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; खरं तर या थोर पुरुषांच्या&amp;nbsp; शिल्लक असलेल्या प्रत्येक गोष्टी आपण देव्हाऱ्यात ठेवाव्या&amp;nbsp;इतक्या त्या पवित्र आहेत.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मला अजुनही एक भोळी आशा आहे - वाटतं की लवकरच दुसरी बातमी येईल की गांधीजींचा चष्मा हा चोरीला गेला&amp;nbsp;नसुन तो कुणीतरी साफ करण्यासाठी नेला&amp;nbsp;होता त्याने तो परत आणला आहे,&amp;nbsp;पण झालेल्या कृत्याबद्दल&amp;nbsp;त्याने गांधीजींची माफी मागितली!&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;आज १६ जुन रोजी सेवाग्राममधील गांधी कुटीच्या अमृतमहोत्सवाला सुरुवात होत आहे.&amp;nbsp;&amp;nbsp; खरं तर त्या सोहळ्याची तयारी पाहण्यासाठी काही पत्रकारांनी त्यांच्या कुटीला भेट दिली तेव्हा तेथील गांधीजींचा चष्मा गायब झाल्याचं त्यांना आढळलं.&amp;nbsp;&amp;nbsp; उपस्थित पत्रकारांनी ही बाब विश्वस्तांच्या समोर आणली,&amp;nbsp; तेव्हा आश्रमाचे पदाधिकारी जागे झाले आणि हा चष्मा चार महिन्यांपूर्वी चोरीला गेल्याची माहिती पत्रकारांना दिली.&amp;nbsp;&amp;nbsp; विशेष म्हणजे, चष्मा गायब होऊन ४ महिने उलटल्यानंतरही चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नाही.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; बापू कुटीमध्ये चरखा, गादी, डेस्क, टेलिफोन, लोड अशा गांधीजींच्या एकूण १७ वस्तू होत्या.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हा ब्लॉग लिहीत असताना मनाला यातना देणारा प्रश्न सारखा मला पडत होता की गांधीजीं बद्दल स्वतंत्र्यानंतर जन्माला आलेल्या माझ्या पिढीला खरोखर किती आत्मियता आहे?&amp;nbsp; आणि उद्याच्या पिढीच काय?&amp;nbsp; त्यांनी जर विचारल की गांधीजी कोण तर दोष कुणाचा?&amp;nbsp; असे अनेक प्रश्न माझ्या मनाच्या चिंध्या करीत असताना काय योग बघा!&amp;nbsp; माझे मित्र श्री. अनिल कोठावळेंनी मला "&lt;strong&gt;अज्ञात गांधी&lt;/strong&gt;" हे गांधीजींच्या कथांच मराठीत रुपांतर केलेल एक अप्रतिम पुस्तक दिलं.&amp;nbsp;&amp;nbsp; श्री. नारायणभाई देसाई (महात्मागांधीचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे चिरंजीव), ज्यांनी तब्बल वीस वर्षं बापूंच्या सहवासात&amp;nbsp;काढले, त्या नारायणभाईंनी गांघीजींचं "जीवनसत्य" सांगणारे हे पुस्तक &amp;nbsp;गुजराती &amp;nbsp;भाषेत लिहिल व त्याचं मराठी&amp;nbsp;भाषांतर&amp;nbsp;श्री. सुरेशचंद्र वारघडे यांनी सुंदररित्या केलेल&amp;nbsp;आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;गांधीजींना ज्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशा भाग्यवंतापैकी नारायणभाई देसाई हे एक.&amp;nbsp; गांधीजींच्या आंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऎतिहासिक क्षणांचे साक्षीदार.&amp;nbsp;&amp;nbsp; गांधींच्या आयुष्यातील अनेक अज्ञात गोष्टी उकलून दाखवणारं त्यांच हे पुस्तक पुण्याच्या समकालीन प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केलं आहे ते सर्वांनी जरुर वाचावं ही आग्रहाची विनंती.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;देशाला आज जेंव्हा गांधीजींच्या दृष्टीची नितांत गरज आहे,&amp;nbsp; तिथं आपण त्यांच्या&amp;nbsp;चषमाच&amp;nbsp;चोरतो!&amp;nbsp;&amp;nbsp; इतके अंध आणि करंटे आपण का आणि कशासाठी झालो आहोत?&amp;nbsp;&amp;nbsp;चषमा चोरणाऱ्याची अशी काय मजबुरी असेल हेच मला समजत नाही.&amp;nbsp;&amp;nbsp; आपल्याला हा देश कुठे न्यायचा आहे?&amp;nbsp;&amp;nbsp; गांधीजींनी ज्या चषम्यातून संपुर्ण देशातल्या प्रत्येक गोरगरीबाला करूणेच्या, मायेच्या आणि प्रेमाच्या नजरेने बघितलं तो चषमा आज गांधीजींपासुन आपण दुर केला.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;आज आपल्याला त्या मायेन कोण बघणार?&amp;nbsp; आपली इतकी अधोगती का व्हावी........?&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-wGzs-h9xFtI/TfmrjZA7ZkI/AAAAAAAAA7M/M_y2tU_2QpM/s1600/Gandhiji+1.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="150px" i$="true" src="http://3.bp.blogspot.com/-wGzs-h9xFtI/TfmrjZA7ZkI/AAAAAAAAA7M/M_y2tU_2QpM/s200/Gandhiji+1.jpg" width="200px" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;कदाचित गांधीजींना आपल्या देशाची होत असलेली अधोगती आता खरचं बघवत नसेल म्हणुन तर त्यांनी त्यांचा चषमा नेला नसेल ना?&amp;nbsp; गांधीजी आम्हाला क्षमा करा........&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1914871043801526093-1716219515471178485?l=www.myniti.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</description><link>http://www.myniti.com/2011/06/tweet_16.html</link><author>noreply@blogger.com (Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai.)</author><media:thumbnail xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" url="http://2.bp.blogspot.com/-J6_JUFHlqBE/Tfmrapk82iI/AAAAAAAAA7I/0YKaWIzQh-4/s72-c/Gandhiji+2.jpg" height="72" width="72" /><thr:total>2</thr:total></item><item><guid isPermaLink="false">tag:blogger.com,1999:blog-1914871043801526093.post-5125649530832224404</guid><pubDate>Sun, 12 Jun 2011 07:22:00 +0000</pubDate><atom:updated>2011-07-06T12:59:14.870+05:30</atom:updated><title>माझं Tweet.....यश म्हणजे नक्की काय असतं?</title><description>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-K7Ig4py0Tdg/TfRo0l3A20I/AAAAAAAAA6Q/W-imjwBAbBY/s1600/Never+Give+up.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="200px" src="http://2.bp.blogspot.com/-K7Ig4py0Tdg/TfRo0l3A20I/AAAAAAAAA6Q/W-imjwBAbBY/s200/Never+Give+up.jpg" t8="true" width="197px" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-LyKIqjOX7Jw/TfRk5dqy4GI/AAAAAAAAA6M/nGI-JPUzPA8/s1600/Twitter+Feb.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-LyKIqjOX7Jw/TfRk5dqy4GI/AAAAAAAAA6M/nGI-JPUzPA8/s1600/Twitter+Feb.jpg" t8="true" /&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt;११ जुन २०११&lt;/strong&gt;: काल मला एक ईमेल आला तो पाठवणाऱ्याचे नाव व पत्ता काढुन खाली देत आहे.&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;त्यात त्यांनी जे प्रश्न&amp;nbsp;मला विचारले &amp;nbsp;&amp;nbsp;आहेत&amp;nbsp;&amp;nbsp;तसे प्रश्न मला&amp;nbsp;आधी बऱ्याच&amp;nbsp;लोकांनी&amp;nbsp;विचारलेले होते, म्हणु त्यांना उत्तर त्यांच्याच ईमेल मधे द्यायचा प्रयत्न केला आहे.&amp;nbsp; बघा पटतं का?&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;
&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;"श्री. नितीन पोतदार यांस,&lt;/div&gt;&lt;br /&gt;
तुमची &lt;a href="http://www.myniti.com/"&gt;http://www.myniti.com/&lt;/a&gt; आणि माझं Tweet नेमाने वाचते, लोकसत्ता अर्थवृतान्तची नियमीत वाचक आहे मी.&amp;nbsp; &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;strong&gt;पण सगळी पुस्तके आणि न्युजपेपर्स फक्त successful businessmen वर लिहितात.&amp;nbsp; माझ्या डोळ्यासमोर एकट्या ******** मधे उध्योजक होण्यासाठी प्रयत्न करणारे ४० ते ५० वयोगटातील कमीत कमी १२ तरूण आहेत जे गेली १५ ते २० वर्ष उद्दोजक होण्यासाठी झटत आहेत.&amp;nbsp; पण तरीही म्हणावे तसे यश नाही.&amp;nbsp; अशा उद्दोजकांवर पुस्तक कोणी लिहील का?&amp;nbsp; त्यातुनही काही धडे घेता येणार असतील तर?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;em&gt;&lt;strong&gt;उत्तर:&lt;/strong&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; जसे यशस्वी उद्दोजकांकडुन उद्दोजकतेचे धडे मिळू शकतात तसेच धडे किंबहुना जरा जास्त धडे अपयशी उद्दोजकांकडून मिळू शकतात.&amp;nbsp; &lt;strong&gt;काय करावं या पेक्षा काय करू नये ची यादी नेहमी मोठी असते.&lt;/strong&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; उदा.&amp;nbsp; आपल्या मुलांना परिक्षेत चांगल यश मिळवण्यासाठी अभ्यास कर इतक सांगितल तरी पुरे होऊ शकतं.&amp;nbsp; आणि चांगला हुशार मुलगा इतक सांगितल्यावर पहिल्या नंबर काढतो;&amp;nbsp; चांगला अभ्यास कर अस सांगताना आपण मुलांना सांगतो की, (१) सर्व प्रथम उत्तर पत्रि
