<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<?xml-stylesheet type="text/xsl" media="screen" href="/~d/styles/atom10full.xsl"?><?xml-stylesheet type="text/css" media="screen" href="http://feeds.feedburner.com/~d/styles/itemcontent.css"?><feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:openSearch="http://a9.com/-/spec/opensearch/1.1/" xmlns:georss="http://www.georss.org/georss" xmlns:gd="http://schemas.google.com/g/2005" xmlns:thr="http://purl.org/syndication/thread/1.0" xmlns:feedburner="http://rssnamespace.org/feedburner/ext/1.0" gd:etag="W/&quot;DU8HQnYyfyp7ImA9WhRUGU0.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557</id><updated>2012-01-30T12:47:13.897+05:30</updated><category term="सुरकुत्या" /><category term="addiction" /><category term="स्मोकिंग" /><category term="श्वसन" /><category term="तणावमुक्ती" /><category term="पाठदुखी" /><category term="सूप" /><category term="&quot;इ' जीवनसत्त्व" /><category term="व्रत" /><category term="विसरणे" /><category term="रसक्रिया" /><category term="तुप" /><category term="शांत झोपेसाठी" /><category term="अन्नयोग" /><category term="लठ्ठपणा" /><category term="झोप" /><category term="उत्सव" /><category term="विद्युतचुंबकीय लहरीं" /><category term="ayurveda" /><category term="मसाज" /><category term="पनीर" /><category term="आवाज" /><category term="फळे" /><category term="व्हिज्युअलायजेशन" /><category term="चातुर्मास" /><category term="संतर्पण आणि अपतर्पण" /><category term="&quot;ड' जीवनसत्त्व" /><category term="सकाल" /><category term="केळे" /><category term="बद्धकोष्ठता" /><category term="सेलफोन" /><category term="sprouts" /><category term="वास्तुशास्त्र" /><category term="हृदयसंक्रांत" /><category term="वातव्याधी" /><category term="प्रश्‍नोत्तरे" /><category term="गर्भावस्था" /><category term="खेळ" /><category term="रसायन" /><category term="ॐकार गुंजन" /><category term="स्किझोफ्रेनिया आणि विवाह" /><category term="हृदय" /><category term="वातावरणशुद्धी" /><category term="बाटलीतील पाणी" /><category term="पूर्णोपचार" /><category term="सूर्यनमस्कार" /><category term="पाठ" /><category term="डॉ. श्री बालाजी तांबे" /><category term="प्राणिक हीलिंग" /><category term="पथ्यं" /><category term="iron" /><category term="अन्नयोग : वरण" /><category term="कुस्ती" /><category term="वधू-वर" /><category term="मूत्राघात" /><category term="लाह्या आणि लोंब्या" /><category term="रामतुळस" /><category term="तिळगूळ" /><category term="शरीर" /><category term="मलावष्टंभ" /><category term="दमा" /><category term="celibacy" /><category term="आयुर्वेद" /><category term="शाकाहारी" /><category term="family doctor" /><category term="यज्ञ" /><category term="फराळ" /><category term="प्रेम" /><category term="सण-उत्सव" /><category term="तुळस" /><category term="आरोग्य" /><category term="श्‍वास कपालभाती भस्रिका" /><category term="पूर्व" /><category term="फायबर्स" /><category term="महोत्सव" /><category term="इमेजरी" /><category term="शरीरशुद्धी" /><category term="टोमॅटो" /><category term="महावीर्य" /><category term="स्वाईन फ्लू" /><category term="मध" /><category term="सूर्यध्यान" /><category term="आहारशास्त्र" /><category term="पुष्पोपचार" /><category term="मूतखड्याला करणीभूत मेटॅबोलिक सिन्ड्रोम" /><category term="उटणे" /><category term="cooking" /><category term="स्तंभन" /><category term="गणपती" /><category term="मानसोपचार" /><category term="डोकेदुखी" /><category term="व्याधि" /><category term="tb" /><category term="जवस" /><category term="पाणी" /><category term="संस्कृती" /><category term="वजन" /><category term="ईएमएफचं प्रदूषण." /><category term="वनतुळस" /><category term="हृदयरोग" /><category term="सत्तू" /><category term="डोळ्यांच्या आरोग्यासाठी" /><category term="स्वास्थ्य" /><category term="आरोग्य आयुर्वेद" /><category term="निसर्ग" /><category term="मन" /><category term="ऋतू" /><category term="आरोग्य कुंडली" /><category term="पणत्या" /><category term="असत्य" /><category term="निसर्गोपचार" /><category term="शरीर-मनाचे संतुलन" /><category term="मीठ" /><category term="ईएमएफचं प्रदूषण" /><category term="ऑस्टिओपोरोसिस" /><category term="श्‍वेततुळस" /><category term="सुकामेवा" /><category term="ध्यानोपचार" /><category term="grains" /><category term="रजोनिवृत्ती" /><category term="मानसिक" /><category term="जळजळ होणे" /><category term="संक्रांती" /><category term="बेडरूम फक्त झोपण्यासाठी" /><category term="हृदयविकार" /><category term="सोन॑" /><category term="healthy mind" /><category term="प्रश्‍न न संपणारे" /><category term="सूर्यप्रकाश" /><category term="लवकर निजे" /><category term="रंग" /><category term="हेल्थ फॅक्‍ट्‌स" /><category term="गर्भसंस्कार" /><category term="दिवाळी" /><category term="कंद" /><category term="सूर्योपासना" /><category term="breathing techniques" /><category term="ओवा" /><category term="कंबरदुखी" /><category term="वंध्यत्व" /><category term="व्हिटॅमिन्स" /><category term="रजोनिवृत्तीच्या त्रासावर योगोपचार" /><category term="सुवर्णसिद्ध जल" /><category term="आरोग्यसण" /><category term="गरम पाण्याचा शेक" /><category term="वास्तुप्रथा" /><category term="श्‍वास" /><category term="तूप" /><category term="टेन्शन" /><category term="फिटनेस" /><category term="टक्कल" /><category term="cook" /><category term="कोहळा" /><category term="मन happy mind" /><category term="अभ्यंगस्नान" /><category term="अन्नयोग फळे" /><category term="मांसाहार" /><category term="लाडू" /><category term="घरात ठेवा मंगलकलश" /><category term="हळद" /><category term="भ्रामरी" /><category term="मकरसंक्रांत" /><category term="विस्मृती" /><category term="लोणी" /><category term="आलेपाक" /><category term="स्पॉंडिलोलिस्थेसिस" /><category term="निराशा" /><category term="आरोग्यप्रकाश" /><category term="दक्षिण दरवाजा" /><category term="चिंता" /><category term="नादानुसंधान" /><category term="स्वेदन" /><category term="कुंडलिनी" /><category term="अन्नयोग : सुका मेवा" /><category term="विकार" /><category term="थंडी" /><category term="smoking" /><category term="ताणतणाव" /><category term="cosmic prayer" /><category term="जीवनसत्त्वे" /><category term="स्मरणशक्‍ती" /><category term="गुडघेदुखी" /><category term="एरंडेल" /><category term="किचन" /><category term="उत्तरे तुमच्या प्रश्‍नांची ayurveda" /><category term="उपचार &quot;मोशन सिकनेस'वर" /><category term="health" /><category term="कडकी" /><category term="आग्र्याचा पेठा" /><category term="fitness" /><category term="ऊर्जा" /><category term="व्यक्‍तिगत आरोग्य" /><category term="विश्रांती" /><category term="जुलाब" /><category term="ड' जीवनसत्त्व" /><category term="ऊब" /><category term="ताई ची" /><category term="कृष्णतुळशी" /><category term="अन्नयोग : फळे" /><category term="दात" /><category term="डॉ. श्री. बालाजी तांबे" /><category term="अन्न" /><category term="बॉडी बिल्डिंग" /><category term="कपालभाती" /><category term="चीज" /><category term="दीपावली" /><category term="साकुरा २००८ जापान" /><category term="नरकचतुर्दशी" /><category term="ईश्वरीस्थान" /><category term="रक्‍तसंवर्धन" /><category term="मुळा" /><category term="पार्किन्सन" /><category term="ची गाँग" /><category term="नवरात्र" /><category term="चक्रोपासना" /><category term="कॅरोटिड अँजिओप्लास्टी" /><category term="मॉर्निंग वॉक" /><category term="चतुर्थी" /><category term="वैद्य विनिता कुलकर्णी" /><category term="शरीराची निगा" /><category term="फमिली डॉक्टर" /><category term="आरोग्य सुभाषित" /><category term="अग्निहोत्र" /><category term="खोटे बोलणे" /><category term="संक्रांत" /><category term="ऑस्टिओपथी" /><category term="लसूण" /><category term="प्लॅस्टिक" /><category term="लोह" /><category term="उपवास" /><category term="मधुमेह" /><category term="family कडधान्ये" /><category term="विज्ञान - तंत्रज्ञान" /><category term="मंत्रचळ" /><category term="दीपमहोत्सव" /><category term="pranayam" /><category term="होलिस्टिक मेडिसिन" /><category term="लवकर उठे" /><category term="हाडे" /><category term="ताक" /><category term="तंत्र डीएनए विश्‍लेषणाचे" /><category term="आयुर्वेदिक रसग्रहण" /><category term="आहार-विहार" /><category term="पूजन" /><category term="मजबूत हाडांसाठी" /><category term="इंद्रिये" /><category term="कडक कंबरेचे दुखणे" /><category term="बुद्धी" /><category term="ऍलर्जी" /><category term="आवळा" /><category term="विरुद्ध अन्न" /><category term="वातदोष" /><category term="आतपसेवन" /><category term="समाधान" /><category term="स्मरण" /><category term="आत्मवास" /><category term="स्ट्रेस" /><category term="शाकाहार" /><category term="profession" /><category term="गोसंस्कृती" /><category term="योगासने" /><category term="व्यायाम" /><category term="saptarang" /><category term="तांब्याच्या भांड्यांचा वापर" /><category term="व्यावसायिक आरोग्य" /><category term="उष्णता" /><category term="tuberculosis" /><category term="षट्‌चक्रे" /><category term="केस" /><category term="लग्न" /><category term="सकारात्मक दृष्टिकोन" /><category term="च्यवनप्राश" /><category term="रोगप्रतिकारशक्‍ती" /><category term="मिठाई" /><category term="हरितालिका" /><category term="शूल" /><category term="वैद्य विनीता कुलकर्णी" /><category term="जापान वीसा कागद पत्र" /><category term="जलोपचार" /><category term="सौंदर्य" /><category term="मंत्र" /><category term="आहारशास्त्र - अन्नयोग" /><category term="बत्तिशी" /><category term="जॉगिंग" /><category term="दातदुखी" /><category term="संधिवात" /><category term="bramhacharya" /><category term="जिम" /><category term="चातुर्मासातील आरोग्यव्रते" /><category term="balaji tambe" /><category term="क्षय" /><category term="प्राणायाम" /><category term="बदल" /><category term="वैद्यकाच्या दाही दिशा" /><category term="काळजी" /><category term="मणके" /><category term="उपवर" /><category term="घन आणि अवलेह" /><category term="सप्तरंग" /><category term="व्यावसायिक स्वास्थ्य" /><category term="ब्रह्मचर्य" /><category term="जीवनशैली" /><category term="मेंदूस्तवन" /><category term="जांभया" /><category term="विकृती" /><category term="संतानयोग" /><category term="वातविकार" /><category term="मंगलमूर्ती" /><category term="औषधी संत्रं" /><category term="ॐकार गूंजन" /><category term="सोयाबीन" /><category term="श्वासोपचार" /><category term="अभ्यंग" /><category term="चक्का" /><category term="घेतले शरीर जाणुनी" /><category term="स्मृति" /><category term="अग्नी" /><category term="family tambe" /><category term="पावसाळा आणि दुखणी" /><category term="धनत्रयोदशी" /><category term="'अत्तर'" /><category term="त्वचा" /><category term="स्पॉंडिलायसिस" /><category term="रसग्रहण" /><category term="बुद्धं" /><category term="विडा" /><category term="दूध" /><category term="देवाची दिशा" /><category term="आहार हेच औषध" /><category term="फिट्‌सचा त्रास" /><category term="होलिका" /><category term="संतती" /><category term="स्मृती" /><category term="आमशूल" /><category term="महावीर" /><category term="आहार" /><category term="शेगडीची मांडणी" /><category term="चक्र" /><category term="food" /><category term="भस्रिका" /><category term="पक्वान्न" /><category term="दिनक्रम" /><category term="ॐ" /><category term="दही" /><category term="आम" /><category term="स्त्रीचे नवजीवन" /><category term="सुवर्ण" /><category term="ध्यान" /><category term="उपचार दम्यावर" /><category term="पित्तशमन" /><category term="स्वयंपाक पाकक्रिया आहारशास्त्र" /><category term="न्यूट्रास्यूटिकल्स" /><title>Abstract India</title><subtitle type="html">-A blog where you will find many Health, Ayurveda articles,  thanks to Shree Balaji Tambe and Esakal.</subtitle><link rel="http://schemas.google.com/g/2005#feed" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/posts/default" /><link rel="alternate" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/" /><link rel="next" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default?start-index=26&amp;max-results=25&amp;redirect=false&amp;v=2" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><generator version="7.00" uri="http://www.blogger.com">Blogger</generator><openSearch:totalResults>290</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>25</openSearch:itemsPerPage><atom10:link xmlns:atom10="http://www.w3.org/2005/Atom" rel="self" type="application/atom+xml" href="http://feeds.feedburner.com/patwas/abstractIndia" /><feedburner:info uri="patwas/abstractindia" /><atom10:link xmlns:atom10="http://www.w3.org/2005/Atom" rel="hub" href="http://pubsubhubbub.appspot.com/" /><feedburner:emailServiceId>patwas/abstractIndia</feedburner:emailServiceId><feedburner:feedburnerHostname>http://feedburner.google.com</feedburner:feedburnerHostname><entry gd:etag="W/&quot;CEQMQHg4fip7ImA9WhRVFE4.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-2588121497800886820</id><published>2012-01-13T10:56:00.000+05:30</published><updated>2012-01-13T10:56:21.636+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2012-01-13T10:56:21.636+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="सूर्यनमस्कार" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="सूर्योपासना" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="मकरसंक्रांत" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="तिळगूळ" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ड' जीवनसत्त्व" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="संक्रांती" /><title>ऊब सूर्याची सूर्योपासना</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/k5iZzmdJIOgFTOPpH9vSyxeo0yA/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/k5iZzmdJIOgFTOPpH9vSyxeo0yA/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/k5iZzmdJIOgFTOPpH9vSyxeo0yA/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/k5iZzmdJIOgFTOPpH9vSyxeo0yA/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="padding-top: 10px;"&gt;

			                        &lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20120113/images/5690744123278177574/4983731909003947704_Org.jpg" title="" /&gt;&lt;span style="color: #ff0033;"&gt;&lt;br /&gt;सूर्योपासनेचे
 महत्त्वाचे अंग म्हणजे सूर्यनमस्कार. सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याच्या 
दिशेकडे तोंड करून सूर्यनमस्कार करण्याने सूर्यशक्‍तीचा लाभ होतो, अग्नीचे 
पचनसामर्थ्यही वाढते. शारीरिक पातळीवर सूर्योपासना करणे म्हणजे 
अग्निसंवर्धनासाठी प्रयत्न करणे. म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने 
अग्नितत्त्वाचे आधिक्‍य असणारे तीळ, उष्ण वीर्याचा गूळ खाण्याची पद्धत आहे.
 &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संपूर्ण विश्‍वाला आपल्या प्रकाशाने व तेजाने उजळवून 
टाकणाऱ्या सूर्याला सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. 
भारतीयांनी तर सूर्योपासना ही सर्वश्रेष्ठ उपासना मानली आहे. ऊर्जेचा मूळ 
स्रोत असतो सूर्य. सूर्यकिरणांच्या साहाय्यानेच अन्नधान्याची निर्मिती होऊ 
शकते आणि यातूनच सर्व जिवांचे पोषण होत असते. पाणी असो, गवत असो, भाज्या, 
फळे, धान्य, मांस असे काहीही असो, ते शरीरात स्वीकारले जाण्यासाठी, 
शरीराकडून पचले जाण्यासाठी आणि त्यापासून शरीरावश्‍यक ऊर्जा, शक्‍ती तयार 
होण्यासाठी एक विशिष्ट संरचना प्रत्येक सजीव प्राणिमात्राला लाभलेली असते. 
या संरचनेतील प्रमुख घटक म्हणजे जाठराग्नी हा सूर्याचे प्रतीकरूप असतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्य
 संपूर्ण विश्‍वाला ऊब देतो, तसाच जाठराग्नी शरीराला आतून ऊब देत असतो. 
ऊर्जा, उत्साह, शक्‍ती, सृजनता, सकारात्मकता वगैरे सर्व गोष्टींचे 
प्रकाशाशी अतूट नाते असते. आयुर्वेदातही अग्नीची कार्ये सांगताना या सर्व 
गोष्टींचा समावेश केलेला आहे. म्हणूनच सूर्योपासना व अग्नीचे रक्षण या एकाच
 नाण्याच्या दोन बाजू आहेत. सूर्योपासनेचे महत्त्वाचे अंग म्हणजे 
सूर्यनमस्कार. सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याच्या दिशेकडे तोंड करून 
सूर्यनमस्कार करण्याने सूर्यशक्‍तीचा लाभ होतो, अग्नीचे पचनसामर्थ्यही 
वाढते. नियमित सूर्यनमस्कार करण्याचे फायदे याप्रकारे सांगता येतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20120113/images/5690744123278177574/5144694465197919996_Org.jpg" title="" /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;शारीरिक फायदे &lt;/span&gt;&lt;br /&gt;-
 सूर्यकिरण हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम असतात. त्यामुळे उगवत्या सूर्यासमोर
 सूर्यनमस्कार घालण्याने हाडे मजबूत होतात, एकंदर व्यायामाच्या पद्धतीमुळे 
मांसपेशी घट्ट व स्थिर व्हायला मदत मिळते. &lt;br /&gt;- सूर्यनमस्कारातील विविध 
आसने अशा प्रकारची आहेत, की त्यामुळे शरीरातील बहुतेक सर्व मोठ्या 
सांध्यांची हालचाल होते व त्यातूनच एकंदर लवचिकता कायम राहण्यास मदत मिळते.
 &lt;br /&gt;- सूर्यनमस्कारामुळे एकंदर शरीरठेवण नीट राहायला मदत मिळते, दंड मजबूत
 होतात, पोटावरील अतिरिक्‍त मेद कमी होतो. शिवाय सूर्यनमस्कार एका विशिष्ट 
गतीने, विशिष्ट क्रमाने करावयाचा असल्याने एकंदर दैनंदिन हालचालींमध्ये 
सुसूत्रता येण्यास मदत मिळते, शारीरिक हावभावांमध्ये लालित्य येते. &lt;br /&gt;- 
सूर्य म्हणजे ऊर्जेचे भांडार. म्हणूनच साक्षात ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या 
सूर्याची उपासना केली की शक्‍ती आपोआपच मिळते, उत्साह, स्फूर्तीचा अनुभव 
घेता येतो. &lt;br /&gt;- डोळ्यांचे आरोग्य सूर्याशी संबंधित असते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. नियमित सूर्यनमस्कार दृष्टीसाठी हितकर होत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;मानसिक फायदे &lt;/span&gt;&lt;br /&gt;-
 सूर्यनमस्कार करताना श्‍वासाची लय आपसूकच सांभाळली जाते, त्यालाच जर 
मंत्रांची जोड दिली तर प्राणनियमन व मंत्रोच्चारण यांचा समन्वय साधला जाऊन 
मनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात. &lt;br /&gt;- विशेषतः एकाग्रता साधण्यासाठी, निर्णयक्षमता वाढविण्यासाठी सूर्योपासना उपयोगी पडताना दिसते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;किमान
 बारा सूर्यनमस्कार नियमित घालायचे असतात, मात्र प्रत्येकाच्या 
शक्‍तीनुसार, स्टॅमिन्यानुसार ही संख्या बदलू शकते, सहसा असेही दिसते, की 
नियमितता ठेवली की हळूहळू स्टॅमिना वाढून 12,24, ....108 असे चढत्या 
क्रमाने सूर्यनमस्कार घालता येतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्र पाठीचा त्रास असणाऱ्यांना, 
खाली वाकणे शक्‍य नसणाऱ्यांना सूर्यनमस्कार घालता येत नाहीत. हृद्रोग किंवा
 तत्सम गंभीर आजार असणाऱ्यांनाही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 
सूर्यनमस्कार करावेत. अशा व्यक्‍तींना सूर्यनमस्कारातील आसने 
स्वतंत्ररीत्या व सोपी करून करण्याचा अधिक चांगला उपयोग होताना दिसतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;मैत्रीचा तिळगूळ &lt;/span&gt;&lt;br /&gt;सूर्य
 मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा प्रभाव कमी होत असतो. म्हणून 
प्रत्येक वर्षी पौषात 14 जानेवारीला मकरसंक्रांत येते, तेव्हा सूर्याची 
उपासना आवर्जून केली जाते. शारीरिक पातळीवर सूर्योपासना करणे म्हणजे 
अग्निसंवर्धनासाठी प्रयत्न करणे. म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने 
अग्नितत्त्वाचे आधिक्‍य असणारे तीळ, उष्ण वीर्याचा गूळ खाण्याची पद्धत आहे.
 पारंपरिक रिवाजानुसार तीळ फक्‍त खाण्यासाठीच वापरायचे नसून तीळ-मिश्रित 
पाण्याने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगाला लावणे, तीळ अग्नीवर टाकून धूप 
करणे, तिळाचे दान करणे वगैरे मार्गांनीही उपयोगात आणले जातात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तीळ-गूळ
 खाण्याने अग्नीची ताकद वाढली की ऊब मिळते. ऊब हा शब्द प्रेम, आपुलकी यांना
 समानार्थी वापरला जातो. ऊब हवीहवीशी वाटते तसेच प्रेम, आपुलकी, 
मैत्रीभावही हवेहवेसे वाटणारे असतात. म्हणूनच ""तिळगूळ घ्या गोड बोला'' असे
 म्हणण्याची, सर्वांच्या प्रती असणारा मैत्रीभाव गोड बोलून दाखवण्याची आणि 
ऊब देणारा तिळगूळ वाटण्याची पद्धत पडली असावी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20120113/images/5690744123278177574/4995875607421021431_Org.jpg" title="" /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;डोळ्यांसाठी सूर्योपासना &lt;/span&gt;&lt;br /&gt;सूर्योपासना
 करण्याचे अजून एक उत्तम साधन म्हणजे आकाशध्यान. संक्रांतीच्या निमित्ताने 
आकाशात पतंग उडवण्याची परंपराही अनेक ठिकाणी असते. यामुळे सूर्यस्नानही 
होते, एकाग्रता, अचूकता वाढण्यास मदत मिळते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्योपासना ही 
डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची असते. सूर्याचा आणि 
डोळ्यांचा संबंध सुचवणारी एक कथा सुश्रुतसंहितेत सांगितली आहे. जनकराजाने 
एकदा यज्ञात प्राण्यांचा बळी दिला. पण निरपराध प्राण्यांवर झालेला अन्याय 
पाहून भगवान विष्णू राजावर रागावले व त्यांनी शाप दिल्याने जनकाची दृष्टी 
गेली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;चूक लक्षात आल्यावर जनकाने प्रायश्‍चित्त म्हणून कठोर तपस्या
 केली. तेव्हा संतुष्ट झालेल्या सूर्यदेवांनी जनकाला पुन्हा दृष्टी दिली व 
बरोबरीने चक्षुर्वेदाचे ज्ञानही दिले. दृष्टी तेजस्वरूप असते असे 
आयुर्वेदातही सांगितलेले आहे. डोळ्यातील अग्नितत्त्व मंदावू नये म्हणून 
अंजनासारखे उपचार सुचवलेले आहेत. सूर्य हे डोळ्यांचे अधिदैवत आहे असाही 
आयुर्वेदात उल्लेख आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;गर्भसंस्कारातील महत्त्व &lt;/span&gt;&lt;br /&gt;सूर्योपासनेला
 गर्भसंस्कारातही महत्त्वाचे स्थान आहे. गर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी 
गर्भवती स्त्रीने उगवत्या सूर्याची पूजा करण्यास सांगितले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;अर्चेत्‌ आदित्यमुद्यन्तं गन्धधूपार्घ्यवार्जपैः । &lt;/span&gt;&lt;br style="font-weight: bold;" /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;...काश्‍यप शारीरस्थान &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गर्भवती
 स्त्रीने उदय होणाऱ्या सूर्याची गंध, धूप, नैवेद्य तसेच जप करून पूजा 
करावी. गर्भवतीने अस्त होणाऱ्या सूर्याकडे पाहू नये असेही पुढे 
काश्‍यपाचार्य सांगतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्योपासना हा भारतीय संस्कृतीतील 
अविभाज्य भाग आहे. उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे, ब्राह्ममुहूर्तावर उठून 
अभ्यास करणे, सूर्यनमस्कार घालणे, सौरसूक्‍त वगैरे वेदमंत्रांचे श्रवण-पठण 
करणे असे सूर्योपासनेचे अनेक पैलू असून त्यांचा उद्देश आरोग्यरक्षण, 
ऊर्जासंवर्धन, उत्साह-स्फूर्तीवर्धन हाच आहे. संक्रांतीच्या निमित्ताने 
सूर्योपासनेला सुरुवात केली तर आपल्यालाही हे लाभ निश्‍चित मिळतील.
			                    &lt;/div&gt;
&lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-2588121497800886820?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/gjGvQH_jAdM" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/2588121497800886820/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2012/01/blog-post_13.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/2588121497800886820?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/2588121497800886820?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/gjGvQH_jAdM/blog-post_13.html" title="ऊब सूर्याची सूर्योपासना" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2012/01/blog-post_13.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;AkYCQXgycSp7ImA9WhRWGUw.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-2483503475478382344</id><published>2012-01-07T12:06:00.000+05:30</published><updated>2012-01-07T12:06:00.699+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2012-01-07T12:06:00.699+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ऊब" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="सूर्यप्रकाश" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="सूर्यनमस्कार" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="सूर्यध्यान" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="थंडी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="व्यायाम" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="हाडे" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="पूर्व" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आतपसेवन" /><title>ऊब सूर्याची</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/BKHsE-pzP1oNSpJspKKntbAPgrA/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/BKHsE-pzP1oNSpJspKKntbAPgrA/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/BKHsE-pzP1oNSpJspKKntbAPgrA/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/BKHsE-pzP1oNSpJspKKntbAPgrA/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div id="NewsContainer" style="padding-right: 20px;"&gt;

&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="padding-top: 10px;"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20120105/images/4654256249929253706/4943288975745767023_Org.jpg" title="" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20120105/images/4654256249929253706/4799361603193578393_Org.jpg" style="float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;&lt;span style="color: #ff0033;"&gt;उगवत्या सूर्याचा प्रकाश कृमीनाशक 
असतो. मनुष्याची स्थूलता दूर करण्यासाठी आतपसेवन उपयुक्‍त असते. त्वचारोग नाहीसा 
करण्यासाठी, अंतःशुद्धीसाठी सूर्यकिरणांचा उपचार म्हणून वापर केला जातो. 
&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;थंडीचा कडाका वाढला, की सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेण्यासारखे 
दुसरे सुख नसावे. वर्षभर ऊब देण्याचे काम सूर्यनारायण करत असतातच, पण हिवाळ्यात ही 
ऊब हवीहवीशी वाटणारी असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्यकिरणांच्या माध्यमातून सूर्य ऊब तर देतोच; 
शिवाय आरोग्य राखण्यासही मोठा हातभार लावत असतो. दमट हवामानात, अंधाऱ्या जागी 
जीवजंतू वाढतात, रोगराई फैलावते, हे सर्वज्ञात आहे. सूर्यप्रकाशात मात्र 
जंतुसंसर्गाचा आपोआपच प्रतिबंध होत असतो. वेदांमध्ये तर उगवत्या सूर्याचा प्रकाश 
कृमीनाशक असतो असे स्पष्ट सांगितले आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत उगवत्या सूर्याला 
अर्घ्य देण्याची पद्धत असावी; घर, मंदिर, चिकित्सागृह वगैरेंचे मुख्य दार पूर्वेकडे 
असावे असा वास्तुशास्त्राचा नियम असावा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्याची ऊब सूर्यकिरणांतून मिळते; 
मात्र त्यांचा संपूर्ण फायदा होण्यासाठी ती कोवळी असावी लागतात. सूर्यकिरणांतून 
"ड'जीवनसत्त्वाची पूर्ती होते, असे आधुनिक शास्त्रातही सांगितलेले आहे. विशेषतः 
लहान मुलांमध्ये हाडे ठिसूळ झाल्याने हात-पाय वाकू लागले (मुडदूस) तर सध्याच्या 
काळातही "सौरचिकित्सा' म्हणजे सूर्यप्रकाशात बसवले जाते. शरीराचा फिकटपणा, 
निस्तेजता कमी होण्यासाठीही सूर्याची ऊब महत्त्वाची असते. त्वचा तेजस्वी व्हावी, 
त्वचेवर नैसर्गिक चमक यावी यासाठी आजही थंड प्रदेशातील म्हणजे नैसर्गिक सूर्यप्रकाश 
कमी असणाऱ्या ठिकाणचे स्त्री-पुरुष प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा किंवा 
सूर्यकिरणांप्रमाणे असणाऱ्या विशिष्ट किरणांचा उपयोग करतात. तीव्र सूर्यप्रकाशामुळे 
त्वचा काळवंडू शकते, हेही सर्वज्ञात आहेच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;आतपसेवनाचा उपचार &lt;/span&gt;&lt;br /&gt;आयुर्वेदानेही वजन कमी 
करणाऱ्या, शरीराला हलकेपणा आणणाऱ्या उपचारांमध्ये "आतपसेवन' म्हणजे सूर्यप्रकाशात 
बसण्याचा समावेश केला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;लंघनप्रकारः 
आतपसेवनम्‌ । &lt;/span&gt;&lt;br style="font-weight: bold;" /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;ध्यबलस्थूलमनुष्येषु स्थौल्यापनयनाय ।...चरक सूत्रस्थान 
&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चांगली किंवा मध्यम ताकद असणाऱ्या स्थूल मनुष्याची स्थूलता दूर 
करण्यासाठी आतपसेवन उपयुक्‍त असते. &lt;br /&gt;सुश्रुतसंहितेत सूर्यकिरणांचे अजूनही फायदे 
सांगितले आहेत, &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;दुष्टव्रणपीडितेषु 
कुष्ठिषु तैलपानाभ्यङ्‌गाद्‌ अनन्तरमन्तःशोधनार्थं प्रयुक्‍तश्‍चिकित्सोपक्रमः । 
&lt;/span&gt;&lt;br /&gt;जुना, दूषित व्रण नष्ट करण्यासाठी, त्वचारोग नाहीसा करण्यासाठी, 
अंतःशुद्धीसाठी सूर्यकिरणांचा उपचार म्हणून वापर केला जातो. &lt;br /&gt;स्वेद उपचार 
समजावतानाही अनेक ठिकाणी उन्हाचा वापर केलेला आढळतो. काही मानसिक रोगांवर उपचार 
म्हणून उन्हात बसवावे, झोपवावे असे उल्लेख सापडतात. एकंदरच आरोग्य टिकवताना किंवा 
मिळवताना सूर्याची मोठी आवश्‍यकता असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;ब्रह्मांडी सूर्य, तैसे पिंडी पित्त &lt;/span&gt;&lt;br /&gt;"पिंडी 
ते ब्रह्मांडी' हा आयुर्वेदातला महत्त्वाचा सिद्धान्त आहे. जे काही विश्‍वात आहे ते 
सर्व सूक्ष्म स्वरूपात शरीरात आहे. याच तत्त्वानुसार जसा बाह्य जगतात सूर्य आहे, 
तसे शरीरात पित्त आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;विसर्गादानविक्षेपैः सोमसूर्यानिलः यथा । &lt;/span&gt;&lt;br style="font-weight: bold;" /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;धारयन्ति जगद्देहं 
कफपित्तानिलस्तथा ।। &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20120105/images/4654256249929253706/5010430744625362715_Org.jpg" style="float: right; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;सूर्य जसे बाह्यसृष्टीत परिवर्तनाचे, पचनाचे काम करतो, तसेच त्याचे 
प्रतीकस्वरूप असणारे पित्त अन्नपचनासाठी शरीरातील धातुपरिवर्तनासाठी जबाबदार असते. 
हेच पित्त शरीराची ऊब कायम ठेवण्यासाठी मदत करणारे असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्याचा आणि 
पित्ताचा प्रवासही एकाच पद्धतीने होत असतो. दुपारी बारा वाजता सूर्य सर्वाधिक प्रखर 
असतो, याच वेळी शरीरातील पाचकपित्ताची पाचनक्षमता सर्वोत्तम असते. म्हणूनच दुपारचे 
जेवण वेळेवर घ्यावे व चारही ठाव परिपूर्ण असावे असे आयुर्वेद सांगतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;सूर्याच्या उबेत तेलाची सिद्धता &lt;/span&gt;&lt;br /&gt;अशा प्रकारे 
सूर्याचा उपयोग आयुर्वेदाने अनेक प्रकारांनी करून घेतला आहे. यालाच योगशास्त्राने 
जोड दिली आणि त्यातून सूर्यनमस्कार हा योगप्रकार साकार झाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्याच्या 
उष्णतेचा उपयोग आयुर्वेदाने काही विशिष्ट तेले बनविण्यासाठी केला आहे. शिरोरोगावर 
"महानील' नावाचे तेल सांगितले आहे. &lt;br /&gt;या तेलाचे वैशिष्ट्य असे, की हे तेल सिद्ध 
करण्यासाठी अग्नीचा उपयोग केलेला नाही, तर "आदित्यपाक' करायला सांगितला आहे. 
&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;कुर्यात्‌ आदित्यपाकं वा यावत्‌ शुष्को 
भवेत्‌ रसः ।...अष्टांगसंग्रह उत्तरतंत्र &lt;/span&gt;&lt;br /&gt;आदित्यपाक करण्यासाठी सर्व 
गोष्टी लोखंडाच्या भांड्यात एकत्र करून भांडे उन्हात ठेवले जाते व सूर्याच्या 
उष्णतेने हलके हलके त्यातला जलांश उडून गेला की उरलेले तेल गाळून घेऊन वापरले जाते. 
सूर्यशक्‍तीचा असाही वापर करून घेतलेला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;त्वचारोगासाठी आतपस्वेद &lt;/span&gt;&lt;br /&gt;याशिवाय त्वचारोगावर 
उपचार करतानाही आतपस्वेद म्हणजे सूर्यकिरणांच्या उष्णतेचा उपयोग करून घेतला आहे. 
&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुष्ठ, तमालपत्र, मनःशिळा वगैरे द्रव्ये तेलात मिसळून तयार झालेल्या 
मिश्रणाचा तांब्याच्या भांड्याला लेप करावा व नंतर तो लेप "सिध्म कुष्ठ' (एक 
त्वचारोग) झालेल्या ठिकाणी लावून रुग्णाला उन्हात बसवावे. याप्रमाणे सात दिवस 
केल्यास सिध्म कुष्ठ बरे होते, असे चरक संहितेत सांगितलेले आढळते. &lt;br /&gt;याचप्रमाणे 
कोड आले असताही विशिष्ट औषधांचा लेप लावून किंवा औषधी तेल लावून त्या ठिकाणी 
सूर्यप्रकाश घ्यावा असे सांगितले जाते. काही पाठात तर रक्‍तशुद्धीकर वनस्पतींचा रस 
पिऊन अंगाला तेल लावून सूर्यकिरणात बसायला सांगितले आहे. 
&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुश्रुतसंहितेमध्ये सूर्यप्रकाशाचा उपयोग जलशुद्धीसाठीसुद्धा सांगितला आहे. 
&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;व्यापन्नस्य चाग्निक्वथनं 
सूर्यातपप्रतापनं....। सुश्रुत सूत्रस्थान &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दूषित पाणी निर्दोष 
करण्यासाठी अग्नीच्या उष्णतेने कढवावे किंवा सूर्यप्रकाशात (उन्हात) सडकून तापवावे. 
&lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्यशक्‍तीचा संबंध आपल्या शरीरातील चेतासंस्थेच्या व हाडांच्या 
आरोग्याशीही असतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे अंधार नाहीसा झाला की निसर्ग जागा 
होतो व सर्वदूर उत्साह संचारतो, तसेच मेंदू व चेतातंतूंचे अभिसरण व्यवस्थित 
होण्यासाठी, चेतनत्व येण्यासाठीही सूर्यशक्‍तीची आवश्‍यकता असते. &lt;br /&gt;स्वतःची 
प्रकृती, वय, प्रदेशानुसार सूर्यकिरणांची तीव्रता वगैरे गोष्टींचा नीट विचार करून 
सूर्यशक्‍तीची उपासना केली, सूर्याची ऊब मिळवली तर तनाचे व मनाचेही आरोग्य 
व्यवस्थित राहण्यास मदत मिळेल हे नक्की. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;सूर्यनमस्काराचा फायदा &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20120105/images/4654256249929253706/4694015073729610504_Org.jpg" style="float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;सूर्यनमस्कार मुळात उगवत्या सूर्याकडे तोंड करून करायचे असतात. यामुळे 
कृमिनाशन आपोआपच घडते, शिवाय सूर्यनमस्कारात समाविष्ट केलेल्या आसनांचाही फायदा 
मिळतो. सूर्यनमस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे ते करायला फारसा वेळ लागत नाही, पण 
त्यातून अनेक आसनांचे फायदे मिळतात. नियमितपणे सूर्यनमस्कार घालायला लागले की 
त्यातून श्‍वासाचेही नियंत्रण आपोआपच साधले जाते. &lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-2483503475478382344?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/cD71Sxdi7dI" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/2483503475478382344/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2012/01/blog-post_07.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/2483503475478382344?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/2483503475478382344?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/cD71Sxdi7dI/blog-post_07.html" title="ऊब सूर्याची" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2012/01/blog-post_07.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;CkECQXs6eSp7ImA9WhRWGEg.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-9202088677778816265</id><published>2012-01-06T17:21:00.000+05:30</published><updated>2012-01-06T17:21:00.511+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2012-01-06T17:21:00.511+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="प्राणायाम" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="श्वासोपचार" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="दमा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="श्वसन" /><title>वैद्यकाच्या दाही दिशा : श्वासोपचारांची न्यारी दुनिया</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/2iP2DdhmVdVKmnQS021RiqLEjug/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/2iP2DdhmVdVKmnQS021RiqLEjug/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/2iP2DdhmVdVKmnQS021RiqLEjug/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/2iP2DdhmVdVKmnQS021RiqLEjug/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;table class="contentpaneopen"&gt;&lt;tbody&gt;
&lt;tr&gt;&lt;td class="contentheading" width="100%"&gt;&lt;b&gt;डॉ. उल्हास कोल्हटकर&lt;/b&gt;&lt;/td&gt;&lt;td align="right" class="buttonheading" width="100%"&gt;&lt;br /&gt;&lt;/td&gt;&lt;td align="right" class="buttonheading" width="100%"&gt;&lt;br /&gt;&lt;/td&gt;&lt;td align="right" class="buttonheading" width="100%"&gt;&lt;br /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;
&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;
&lt;img align="left" border="0" height="113" src="http://loksatta.com/images/stories/newlok/newdaily/20100722/opd03.jpg" width="99" /&gt;‘दमा’ हा श्वसनाचा विकार  आहे हे आपणास सहजगत्या उमगते; पण सतत दमल्यासारखे वाटते हे ‘चुकीच्या  श्वसनामुळे’ असू शकेल हे आपल्या लक्षात येणे जरा कठीण आहे. ‘स्पाँडिलायटीस’  किंवा ‘स्लिप डिस्क’मुळे मान, पाठ दुखते हे आपणास माहीत असते; पण श्वासाचा  आकृतीबंध बिघडल्यामुळेही असे होऊ शकते, असे कोणी आपणास सांगितले तर ते खरे  वाटणार नाही. मनोविकृतींमुळे नैराश्य व नाहक चिंता निर्माण होतात हे आपण  वाचलेले असते; पण श्वसनतंत्र बिघडल्यानेही ते निर्माण होऊ शकतात हे आपल्या  गावीही नसते;   पण अनेक व्याधी विकार हे चुकीच्या श्वसनामुळे निर्माण होतात, असे ध्यानात  येऊ लागले आहे व म्हणूनच ‘श्वासोपचार’ हे नवीन तंत्र झपाटय़ाने विकसित होऊ  लागले आहे.&lt;br /&gt;
&lt;b&gt;इतिहास :&lt;/b&gt; वास्तविक पाहता ‘श्वासा’चे  अनन्यसाधारण महत्त्व भारतीय दर्शनांनी विशेषत: योगाने फार पूर्वीच जाणले  होते, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. किंबहुना श्वास व त्याचे  नियंत्रण (प्राणायाम) हा शरीर व मन यांना जोडणारा ‘सेतू’ आहे अशीच  पूर्वसुरींची धारणा होती व म्हणून ‘श्वसनशुद्धी’ला अनन्यसाधारण महत्त्व  होते. शरीराच्या विविध क्रियांपैकी काहींवर आपले ‘ऐच्छिक’ नियंत्रण असते तर  काही आपोआप घडतात. (Reflex, Involuntary of Autonomous!!) हात हलवून चहाचा  कप उचलणे ऐच्छिक (Voluntary) तर हृदयस्पंदने आपोआप (Involuntary)&amp;nbsp; पण  ‘श्वास’ ही सर्वसाधारणपणे एकच अशी क्रिया आहे, की जी एकाच वेळी ऐच्छिक  नियंत्रणाखाली असू शकते (जसे आपण जलद श्वसन करू शकतो वा इच्छेप्रमाणे संथ,  दीर्घ श्वसन करू शकतो.) वा जो पूर्णपणे प्रतिक्षित असू शकते (जसे आपण  घाबरल्यास श्वसन आपोआप जलद होते व ध्यानास बसल्यास श्वसन आपोआप संथ व खोल  होते.) श्वसनाच्या या खासियतेमुळेच योगशास्त्र, जे एक सवरेत्कृष्ट  ‘शरीर-मनोवैद्यक’ 'Body mind Medicine' आहे ते प्राणायामाच्या माध्यमातून  उत्कृष्ट श्वसनोपचार साधते व मनावर नियंत्रण आणू पाहते. अन्य प्रतिक्षिप्त  क्रिया या पूर्णत: आपल्या ऐच्छिक नियंत्रणाच्या बाहेर असतात; पण श्वसन हीच  एक क्रिया इच्छावर्ती व अनिच्छावर्ती अशा दोन्ही मज्जासंस्थांच्या  नियंत्रणाखाली असते व म्हणून त्या माध्यमातून संपूर्ण ‘मेंदूवर नियंत्रण  आणण्याचा मानवाने प्रयत्न केला आहे. योगी हृदयगती कमी-जास्त करू शकतात वा  ‘भूक’ ताब्यात ठेवू शकतात त्याचे हेच रहस्य आहे. मन आणि शरीर, तसेच  श्वास-शरीर आणि मन यांचा हा संबंध जसजसा दृगोच्चर होऊ लागला आहे तसतसे  चुकीच्या श्वसनाचे विविध दुष्परिणाम स्पष्ट होऊ लागले आहेत व म्हणूनच या  विषयातले तज्ज्ञ आज आपणास श्वसनप्रक्रिया (विशेष करून उच्छ्वास) परत  शिकण्यास सांगतात.&lt;br /&gt;
&lt;b&gt;शास्त्रीय बैठक :&lt;/b&gt; अगदी छोटय़ा  बाळांमध्ये आपल्याला उरोश्वसन (Chest berathing) आणि उदरश्वसन (Abdominal  berathing) अशा दोन्ही क्रिया सहजपणे व तालबद्धरीत्या चाललेल्या दिसतात; पण  आपण हळूहळू या दोहोंतील ताल विसरत जातो, तसेच प्रामुख्याने उरोश्वसन व  तेही उध्र्व उरोश्वसन (Upperchest Brcathina) करीत राहतो साहजिकच  श्वसनाच्या ‘उथळ’ पातळीवरच राहतो व या अशा दीर्घकालीक चुकीच्या श्वसनामुळे  अनेक बिघाडांना उदा. सततची दमणूक, डोकेदुखी- मानदुखी- पाठदुखी, ताणतणाव,  नाहक चिंताग्रस्तता इ. इ. जन्म देतो, असे या विषयातले तज्ज्ञ सांगतात. ताण  वाढला, की माणूस अधिकाधिक उरोश्वसन करतो, असेही आढळून आले आहे. या सर्व  गोष्टींमुळे शरीरातील कार्बनडाय ऑक्साइड वायू हा अधिक प्रमाणात बाहेर फेकला  जातो, त्याचे रक्तातील प्रमाण कमी झाल्याने रक्त अधिक अल्कलाइन होते.  रक्ताची आम्लता कमी झाल्याने Bohr effect मुळे हिमोग्लोबीनपासून ऑक्सिजन  सुटून पेशींना उपलब्ध होण्याच्या क्रियेत अडथळा होतो, तसेच रक्तवाहिन्या  आकुंचित होऊन, विविध अवयवांना व पेशींना होणारा रक्तपुरवठाही कमी होतो.  याचा अधिक परिणाम ऑक्सिजन व ग्लुकोज वर अतिरिक्त प्रमाणात अवलंबून असणाऱ्या  मेंदूवर होतो व त्याचे कार्य बिघडते. या सर्व दुष्परिणामांना `Brain Fog'  असे संबोधण्यात येते. या धुक्याने ग्रस्त मेंदूमुळे आपली संवेदनशीलता कमी  होते; ‘मूड’ सतत बिघडत राहतो व परिघ मज्जासंस्था (Peripheral Nervous  system)&amp;nbsp; अतिसंवेदनशील होऊन सतत मुंग्या येणे, दुखणे अशा तक्रारी निर्माण  होतात; स्नायू लवकर दमतात, पोटाच्या स्नायूंवर परिणाम झाल्याने वारंवार  शौचाची भावना होते. (Irritable Bowel syndrome) एखाद्या विशिष्ट अन्नघटकाची  अ‍ॅलर्जी वाढीस लागते व श्वसनाच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण आल्याने मान,  खांदे व वरची पाठ दुखू लागते, असे या विषयातले तज्ज्ञ सांगतात. काही वेळा  या 'Brain Fog' चे पर्यवसन घबराटीत (Panic attacks) किंवा फोबियातही होताना  दिसते. हे सर्व टाळावयाचे असेल तर आपल्या श्वसनाच्या गुणवत्तेत बदल घडवून  आणावयास हवा, असे हे तज्ज्ञ सांगतात. चुकीच्या श्वसनामुळे निर्माण होणाऱ्या  या सर्व शरीरमनाच्या बिघाडांना श्वसन अकृतीबंधातील बिघाड Breathing  Pattern Disorders (B.P.D.) असे संबोधण्यात येतो.&lt;br /&gt;
&lt;b&gt;नेमके काय  करावयास हवे? &lt;/b&gt;&lt;br /&gt;
श्वसन सुधारण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे  ‘प्राणायाम’ तंत्र शिकणे. (अर्थात योग्य श्वसन हा प्राणायामाचा फक्त एक  आयाम आहे हे येथे प्रकर्षांने ध्यानात घ्यावे.) या व्यतिरिक्त शरीरातील  विविध भागांचे, अवयवांचे शिथिलीकरण करून, श्वासावर लक्ष केंद्रित करून,  श्वसन सुधारण्याची अनेकविध तंत्रे आज उपलब्ध आहेत. तज्ज्ञांच्या  मार्गदर्शनाखाली व आपापल्या प्रकृतीनुसार व आवडीनुसार आपण यांचा अवलंब करू  शकतो.&lt;br /&gt;
&lt;b&gt;* प्राणायाम :&lt;/b&gt; प्राणायाम म्हणजे काही मर्यादित  अर्थाने, नियंत्रित श्वासोच्छ्वास! जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया  बदलणे म्हणजे प्राणायाम. योगाच्या भाषेत श्वास आत घेण्याच्या क्रियेला  पूरक, उच्छ्वासाच्या क्रियेला रेचक तर दोहोंच्या मध्ये खास थांबविण्याच्या  प्रक्रियेला कुंभक म्हणतात. या पूरक रेचकाच्या तालावर नियंत्रण आणून, आपण  श्वासोच्छ्वास ज्या नाकपुडय़ांतून करतो त्यांच्या बदलावर नियंत्रण आणून  (उजवी, डावी किंवा दोन्ही नाकपुडय़ा) प्राणायाम साधता येतो. थोडक्यात अतिशय  शास्त्रोक्त पद्धतीने आपण प्राणायामाच्या रुपाने श्वसन प्रशिक्षण घेऊन  श्वसन सुधारू शकतो. अर्थात या संज्ञा येथे श्वासोच्छ्वासाच्या भाषेत  समजाविल्या असल्या तरी सूक्ष्म अर्थाने त्यांचा अंतिम संबंध प्राणशक्तीशी  म्हणजे चैतन्य शक्तीशी व प्राणमय कोशाशी आहे हे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे.)&lt;br /&gt;
&lt;b&gt;*  श्वसन प्रशिक्षण :&lt;/b&gt; चुकीची श्वसन पद्धती आपल्या इतकी अंगवळणी  पडलेली असते, की ती विसरून योग्य पद्धत शिकण्यासही कित्येक वेळा सहा-सहा  महिने लागू शकतात. यात मुख्य भर हा पूर्ण उच्छ्वासावर असतो, तसेच श्वसनाचे  मुख्य तसेच पूरक स्नायू शिथिलीकरणावर व ‘श्वसनभान’ आणण्यावरही भर दिला  जातो. अशीच एक साधी-सोपी पद्धत वर चौकटीत दिली आहे&lt;br /&gt;
‘साँसों की जरूरत है  जिंदगी के लिये..’ असे एका गाजलेल्या हिंदी गाण्यात म्हटले आहे ते किती खरं  आहे व त्या दृष्टीने श्वासोपचारांचे महत्त्व एव्हाना वाचकांच्या ध्यानात  आले असेलच.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;श्वसन व्यायाम&lt;/b&gt;&lt;br /&gt;
* हात असलेल्या  एखाद्या खुर्चीवर आरामात बसा. आपले हात खुर्चीच्या हातांवर सहजपणे विसावू  द्या.&lt;br /&gt;
* कोपराने बाहूंवर हलकासा दाब द्या, यामुळे श्वासोच्छ्वास करताना  मानेचे वा खांद्याचे स्नायू तुम्ही साहजिकच वापरू शकणार नाही.&lt;br /&gt;
*  नेहमीप्रमाणे श्वास घेतल्यावर ओठ अलगद विलग करा आणि हळुवारपणे तोंडाने  उच्छ्वास करा.&lt;br /&gt;
* ओठ परत बंद करा, क्षणभर थांबा आणि सावकाश श्वास आत  घ्या.&lt;br /&gt;
* उच्छ्वास पूर्ण व दीर्घ झाला, की श्वास आपोआपच खोल व पूर्ण  घेतला जातो.&lt;br /&gt;
* उच्छ्वास, श्वासापेक्षा दीर्घ असणे आवश्यक (व योग्यही!)  असते.&lt;br /&gt;
* हे सकाळ/संध्याकाळ वीस-वीस वेळा करा.&lt;br /&gt;
* सुरुवातीस योग्य  मार्गदर्शनाखाली व अगदी घडय़ाळ लावून हा श्वसन अभ्यास करावा. हळूहळू ते सहज  साधले जाईल.----  Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-9202088677778816265?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/rFgLGvRxzks" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/9202088677778816265/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2012/01/blog-post_4739.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/9202088677778816265?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/9202088677778816265?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/rFgLGvRxzks/blog-post_4739.html" title="वैद्यकाच्या दाही दिशा : श्वासोपचारांची न्यारी दुनिया" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2012/01/blog-post_4739.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;CUUHQHYzfCp7ImA9WhRWGE4.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-8959510870849955775</id><published>2012-01-06T12:06:00.000+05:30</published><updated>2012-01-06T12:30:31.884+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2012-01-06T12:30:31.884+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ऊब" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="सूर्यप्रकाश" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="सूर्यनमस्कार" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="सूर्यध्यान" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="थंडी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="व्यायाम" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="cosmic prayer" /><title>सर्व उबेचा प्रणेता - सूर्य</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/hDKmvhn8OrvD-YjgHFJvFnhDDtg/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/hDKmvhn8OrvD-YjgHFJvFnhDDtg/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/hDKmvhn8OrvD-YjgHFJvFnhDDtg/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/hDKmvhn8OrvD-YjgHFJvFnhDDtg/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="padding-top: 10px;"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20120105/images/4819913106784971732/4911213377287306625_Org.jpg" style="float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;&lt;span style="color: #ff0033;"&gt;सूर्य केवळ प्रकाश देत नाही, तर ऊबही 
देतो. म्हणून जीवन जगण्यासाठी शक्‍ती व प्रेरणा मिळते. तसे पाहताना व्यायामाची ऊब 
मिळते, तीसुद्धा नाभीच्या ठिकाणी असलेल्या मणिपूर चक्रातील सूर्याच्या 
उत्तेजनेमुळेच. आहारातून मिळणारी ऊब हीसुद्धा जाठराग्नीमुळे मिळते. तसे पाहता आहार 
सूर्यामुळे मिळतो, तेव्हा सूर्य हाच सर्व उबेचा प्रणेता आहे असे म्हटले तर त्यात 
काही वावगे ठरणार नाही. सर्व आरोग्याचा, दीर्घायुष्याचा व शतायुष्याचा कारक सूर्यच 
आहे. अग्नी सूर्याचा प्रतिनिधी आहे, असे समजूनच जगात ठिकठिकाणी अग्निपूजा होत असते. 
&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"संध्याकाळचा बाहेर जातो आहेस. रात्री परत येताना थंड वारा 
डोक्‍याला व कानाला लागेल, तेव्हा मफलर व स्वेटर घेऊन जा,' अशा तऱ्हेचा सल्ला ऐकू 
येऊ लागला की थंडीचे दिवस आले आहेत असे कळते. ऋतू थंडीचा असला, तरी दिवसा थंडीचे 
फार कौतुक होत नाही. कारण आकाशातील सूर्य फारसा प्रखर नसला तरी तो सगळ्यांना तापवत 
ठेवतो, म्हणजेच ऊब देतो. हिल स्टेशनला, डोंगरावर वगैरे गेले तर तेथे एकूणच वारे 
जास्त असल्यामुळे सूर्य असला तरी दिवसाही थंड वाटते. तेथे झाडी वगैरे वाढलेली असली 
तर त्यामुळेही वातावरण थंड राहते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्याला असे वाटते, की सूर्य फक्‍त 
प्रकाश देतो, त्याच्यामुळे आपल्याला दिवसा दिवे वापरावे लागत नाहीत व खर्च वाचतो. 
परंतु सूर्य केवळ प्रकाश देत नाही, तर ऊबही देतो. म्हणून जीवन जगण्यासाठी शक्‍ती व 
प्रेरणा मिळते. तसे पाहताना व्यायामाची ऊब मिळते तीसुद्धा नाभीच्या ठिकाणी असलेल्या 
मणिपूर चक्रातील सूर्याच्या उत्तेजनेमुळेच. आहारातून मिळणारी ऊब हीसुद्धा 
जाठराग्नीमुळे मिळते. तसे पाहता आहार सूर्यामुळे मिळतो, तेव्हा सूर्य हाच सर्व 
उबेचा प्रणेता आहे, असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळी 
सूर्योदयापूर्वी उठून व्यायाम, स्नान वगैरे आटोपून उगवत्या सूर्याची ऊब शरीराला 
मिळवून दिली की आरोग्य उत्तम राहते, असा सर्वांचा अनुभव असतो. अग्नी सूर्याचा 
प्रतिनिधी आहे असे समजूनच जगात ठिकठिकाणी अग्निपूजा होत असते. सूर्याचे आभार मानावे 
तेवढे थोडेच असते. &lt;br /&gt;सूर्य उगवला आहे वा मावळला आहे किंवा आता दिवस आहे वा रात्र 
आहे, हे दृष्टिहीन माणसालाही वातावरणातील तापमानात होणाऱ्या बदलामुळे कळू शकते. 
&lt;br /&gt;&lt;br /&gt;सूर्याच्या उबेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी योजना करता येते 
सूर्यनमस्कारांची. या सूर्यनमस्कारांमुळे नाभीच्या ठिकाणी असलेल्या मणिपूर चक्रातील 
सूर्याला जागृत करणे म्हणजेच त्याचा प्रकाश आतून सगळीकडे खेळवणे, हे काम शक्‍य 
होते. सूर्य जसा सर्वांना प्रकाश देतो तसे जगात प्रत्येक व्यक्‍तीने चमकावे, 
सूर्याप्रमाणे आपणही जगाला काही द्यावे, अशी प्रेरणा घ्यावी. सूर्योपासनेने 
वाढलेल्या श्रद्धेचाही खूप मोठा फायदा होतो. हे सर्व लक्षात घेतले तर सूर्यापासून 
ऊब मिळविण्याचे फायदे पटू शकतील. काही ऋतूंमध्ये दिवसभरात सूर्य अगदी कमी वेळ 
आकाशात असतो. अशा काळात व थंड प्रदेशात येणारी अडचण लक्षात घेतली तर सूर्य व 
सूर्यापासून मिळणारी ऊब या गोष्टींचे महत्त्व आपल्याला पटेल व सूर्यावरची श्रद्धा 
वाढू शकेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्वांत महत्त्वाची सूर्योपासना म्हणजे सूर्योदयाच्या वेळी कमीत 
कमी बारा सूर्यनमस्कार घालणे. "क्रियायोगा'च्या पुस्तकात या क्रियेला इंग्रजीत 
cosmic prayer (कॉस्मिक प्रेअर) असे नाव दिलेले आहे. त्यावरूनही ही वैश्‍विक 
कल्याणाची क्रिया आहे हे लक्षात येईल. सूर्यनमस्कारात अनेक प्रकारच्या शारीरिक 
अवस्था अभिप्रेत असतात. मुख्य म्हणजे डोके उचलून पाठीला ताण दिल्यानंतर 
सूर्यचक्राचा विकास होण्यासाठी खास मदत मिळते आणि शरीरातील अग्नी म्हणजे सर्व 
हॉर्मोनल संस्था संतुलित राहून आरोग्याला मदत मिळते व शरीरात ऊब राहते. सर्व 
आरोग्याचा, दीर्घायुष्याचा व शतायुष्याचा कारक सूर्यच आहे, हे आपल्या सर्वांना 
अनुभवाने माहीत असते. शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी, म्हणजेच दीर्घायुष्यासाठी व 
भरपूर ताकद मिळविण्यासाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा असतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वनस्पतींना 
सूर्याचे प्रेम अधिक असते. कारण त्यांनासुद्धा उबेचीच आवश्‍यकता असते. प्रयोगात असे 
दिसून आलेले आहे, की शेतातील रोपांना संगीत ऐकवले असता किंवा त्यांची प्रेमाने 
देखभाल केली असता कणसे अधिक भरतात, तसेच अधिक चांगल्या प्रतीचे धान्य तयार होते. पण 
तरीही वनस्पतींना सूर्यप्रकाशाची गरज असतेच. बाटलीत झाड लावून ती बाटली घरात ठेवली 
तर झाड खिडकीच्या दिशेने वाढते, हा प्रयोग शाळेत असताना सर्व मुलांनी केलेला असतो. 
म्हणजे वनस्पतींनाही ओढ असते सूर्यप्रकाशाची व सूर्याच्या उबेची. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एकूण, 
सूर्य सर्व प्राणिमात्रांना ऊब देतो, माया देतो; पण ती पित्याच्या प्रेमाची ऊब 
असते. तेव्हा एका विशिष्ट वेळी वडील रागावलेले असताना मुलाला वडिलांकडून लाडाची 
अपेक्षा करता येत नाही, तसे दुपारी सूर्याचा प्रकाश वाढल्यानंतर किंवा काही विशिष्ट 
ठिकाणी, विशिष्ट ऋतूत सूर्याची ऊब घेता येत नाही. परंतु थंडीत सूर्याची ऊब सर्वांना 
आवश्‍यक असते. सूर्याच्या उबेचे महत्त्व सर्वांना पटण्यासारखे आहे. 
&lt;br /&gt;&lt;br /&gt;www.balajitambe.com&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-8959510870849955775?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/SlDwHOrEbfE" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/8959510870849955775/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2012/01/blog-post_06.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/8959510870849955775?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/8959510870849955775?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/SlDwHOrEbfE/blog-post_06.html" title="सर्व उबेचा प्रणेता - सूर्य" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2012/01/blog-post_06.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;DkUMQHsyeSp7ImA9WhRWE0U.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-8065710360646876330</id><published>2012-01-01T07:48:00.000+05:30</published><updated>2012-01-01T07:48:01.591+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2012-01-01T07:48:01.591+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आम" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="शूल" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आमशूल" /><title>शूल</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/2nWFeZNnFAI3h7erbzuGQ_xWFeQ/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/2nWFeZNnFAI3h7erbzuGQ_xWFeQ/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/2nWFeZNnFAI3h7erbzuGQ_xWFeQ/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/2nWFeZNnFAI3h7erbzuGQ_xWFeQ/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111228/images/4820104754244224908/5615224683850199121_Org.jpg" style="float: right; padding: 5px;" title="" /&gt;&lt;span style="color: #cc3333; font-weight: bold;"&gt;वेदनेचे
 म्हणजे शूलाचे विविध प्रकार कोणते असतात याची माहिती आपण घेतो आहोत. 
वातदोष व पित्तदोष यांच्यामुळे होणाऱ्या वेदनांचे स्वरूप कसे असते हे आपण 
पाहिले; आज आपण कफदोष, आमदोष वगैरेंमुळे होणाऱ्या वेदना कशा असतात याची 
माहिती घेणार आहोत. &lt;/span&gt;&lt;br style="color: #cc3333; font-weight: bold;" /&gt;&lt;span style="color: #cc3333; font-weight: bold;"&gt;कोणतेही असंतुलन वेदनांना, दुःखाला निमंत्रण ठरते. कफदोष, आमदोष यामुळे वेदना म्हणजे शूल कसा होतो, हे येथे आपण पाहणार आहोत. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वेदनेचे
 म्हणजे शूलाचे विविध प्रकार कोणते असतात याची माहिती आपण घेतो आहोत. 
वातदोष व पित्तदोष यांच्यामुळे होणाऱ्या वेदनांचे स्वरूप कसे असते हे आपण 
पाहिले; आज आपण कफदोष, आमदोष वगैरेंमुळे होणाऱ्या वेदना कशा असतात याची 
माहिती घेणार आहोत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;कफज शूल &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #3399ff; font-style: italic; font-weight: bold;"&gt;हृल्लास-कास-सदनारुचिसंप्रसेकैःआमाशये स्तिमितकोष्ठ शिरोगुरुत्वैः । &lt;/span&gt;&lt;br style="color: #3399ff; font-style: italic; font-weight: bold;" /&gt;&lt;span style="color: #3399ff; font-style: italic; font-weight: bold;"&gt;भुक्‍ते सदैव हि रुजं कुरुतेऽतिमात्रं सूर्योदयेऽथ शिशिरे कुसुमागमे च ।। &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;
&lt;li&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111228/images/4820104754244224908/5625955818016992816_Org.jpg" style="float: right; height: 245px; padding: 5px; width: 288px;" title="" /&gt;वेदनेच्या बरोबरीने जडपणा जाणवतो, विशेषतः डोक्‍यात व धडात जडपणा जाणवतो. &lt;/li&gt;
&lt;li&gt;पोट जड होते. &lt;/li&gt;
&lt;li&gt; मळमळते. &lt;/li&gt;
&lt;li&gt;खोकला येतो. &lt;/li&gt;
&lt;li&gt;अंग गळून गेल्यासारखे होते. &lt;/li&gt;
&lt;li&gt;तोंडाला चव नसते, पाणी सुटते. &lt;/li&gt;
&lt;li&gt;कफदोषाशी संबंधित वेदना जेवणानंतर लगेच होतात, सूर्योदयाच्या वेळी वाढतात, थंडीत व वसंतात अधिक जाणवतात. &lt;/li&gt;
&lt;li&gt;कफज शूलाची कारणे &lt;/li&gt;
&lt;li&gt;मांसाहार, विशेषतः पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचे मांस सेवन करणे. &lt;/li&gt;
&lt;li&gt;खवा, पनीर, रबडी वगैरे दुधापासून बनविलेल्या पदार्थांचे अतिसेवन करणे. &lt;/li&gt;
&lt;li&gt;ऊस, तीळ, पिष्टमय पदार्थ वगैरे कफवर्धक पदार्थांचे अतिसेवन करणे. &lt;/li&gt;
&lt;li&gt;दिवसा झोपणे. &lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;आमशूल &lt;/span&gt;&lt;br /&gt;शरीरात आम साठल्याने ज्या वेदना होतात त्याला आमशूल म्हणतात. &lt;br /&gt;आमशूलाची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात, &lt;br /&gt;&lt;ul&gt;
&lt;li&gt;पोट फुगते, ताणले जाते. &lt;/li&gt;
&lt;li&gt;पोटातून गुडगुड आवाज येतो. &lt;/li&gt;
&lt;li&gt;उम्हासे येतात, उलटी होते. &lt;/li&gt;
&lt;li&gt;अंग जड होते, जखडल्यासारखे वाटते. &lt;/li&gt;
&lt;li&gt;पोटात वायू धरतो. &lt;/li&gt;
&lt;li&gt;लाळ अधिक प्रमाणात सुटते. &lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;त्रिदोषज शूल &lt;/span&gt;&lt;br /&gt;तिन्ही
 दोषांच्या असंतुलनामुळे जो शूल होतो, तो अतिशय कष्टप्रद असतो. 
विषसंसर्गामुळे किंवा वज्रप्रहारामुळे जशा वेदना व्हाव्यात, त्या 
प्रकारच्या तीव्र वेदना यात असतात. हा शूल सहसा असाध्य समजला जातो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;
&lt;li&gt;जो शूल ओटीपोटात, छातीत, बरगड्यांमध्ये व पाठीत असतो तो सहसा कफवातज असतो. &lt;/li&gt;
&lt;li&gt;जो शूल कूस, छाती, हृदय व नाभीच्या आसपास असतो तो सहसा कफ-पित्तज असतो. &lt;/li&gt;
&lt;li&gt;जो शूल संपूर्ण शरीरात असतो आणि वेदनेबरोबर दाह किंवा ताप उत्पन्न करतो, तो सहसा पित्तज प्रकारचा असतो.&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111228/images/4820104754244224908/5525220882103638512_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;परिणामशूल &lt;/span&gt;&lt;br /&gt;परिणामशूल
 असा शूलाचा अजून एक प्रकार सांगितले आहे. आहाराचे पचन होत असताना होणाऱ्या
 शूलाला परिणामशूल म्हटले जाते. ह्याचीही वात-पित्त-कफानुसार वेगवेगळी 
लक्षणे असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वातज परिणामशूल - यात पोटात वायू धरणे, मल-मूत्राचा 
अवरोध होणे, बेचैनी प्रतीत होणे, कंप होणे ही लक्षणे असतात. ह्या प्रकारचा 
शूल सहसा स्निग्ध व उष्ण द्रव्यांच्या प्रयोगाने शांत होतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पित्तज
 परिणामशूल - असह्य तहान लागणे, दाह होणे, घाम सुटणे, तिखट-आंबट-खारट 
चवीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे वेदना वाढणे अशी लक्षणे असतात. या 
प्रकारचा शूल थंड पदार्थांच्या सेवनाने कमी होतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कफज परिणामशूल - 
मळमळणे, उलटी होणे, चक्कर येणे, वेदना फार तीव्र नसल्या तरी दीर्घकाळ टिकणे
 अशी लक्षणे कफज परिणामशूलात दिसतात. हा शूल कडू, तिखट व गरम पदार्थांनी 
शांत होतो. ----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-8065710360646876330?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/HftS4VjhQe8" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/8065710360646876330/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2012/01/blog-post.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/8065710360646876330?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/8065710360646876330?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/HftS4VjhQe8/blog-post.html" title="शूल" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2012/01/blog-post.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;AkcHRXk5cSp7ImA9WhRWEkQ.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-863290301405104781</id><published>2011-12-31T07:50:00.000+05:30</published><updated>2011-12-31T07:50:34.729+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-12-31T07:50:34.729+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="जीवनशैली" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ऊब" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="लाडू" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ऋतू" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आहार" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="हळद" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="जवस" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आहारशास्त्र" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="विडा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आलेपाक" /><title>हिवाळ्यातील ऊब - आहार 2</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/SzS_yXMoQtbkpJ_ayYhiYGqycrQ/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/SzS_yXMoQtbkpJ_ayYhiYGqycrQ/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/SzS_yXMoQtbkpJ_ayYhiYGqycrQ/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/SzS_yXMoQtbkpJ_ayYhiYGqycrQ/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111228/images/4809170146174833617/4967552698690310881_Org.jpg" style="float: left; height: 206px; padding: 5px; width: 212px;" title="" /&gt;&lt;span style="color: #cc9966; font-weight: bold;"&gt;आयुर्वेदिक
 अन्नयोगाचा विचार करून पदार्थ तयार केले तर थंडीला तोंड देणे सोपे होऊ 
शकते. त्याउलट चव व नावीन्य या नावाखाली कुठल्यातरी चार-पाच वस्तू एकत्र 
करून तयार केलेली पाककृती वाढताना आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विशेष मेहनत 
घेण्यावर भर दिल्यास त्या वस्तू अन्नयोग संकल्पनेपासून दूर जाऊ शकतात. &lt;/span&gt;&lt;br style="color: #cc9966; font-weight: bold;" /&gt;&lt;span style="color: #cc9966; font-weight: bold;"&gt;&lt;br /&gt;ऋतुनुसार
 आहारात बदल केले तर तो आरोग्यरक्षणास हातभार लावणारा असतो. हिवाळ्यातल्या 
थंडीचा त्रास होऊ नये यासाठी शरीर उबदार राहणे आवश्‍यक असते. याला मदत 
करण्यासाठी, तसेच वर्षभरासाठी शरीरशक्‍ती कमवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात 
आहारात विशेष पदार्थ समाविष्ट करता येतात. &lt;/span&gt;&lt;br style="color: #cc9966; font-weight: bold;" /&gt;&lt;br /&gt;आहार
 हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ऋतूनुसार आहारात बदल केले तर तो 
आरोग्यरक्षणास हातभार लावणारा असतो. हिवाळ्यातल्या थंडीचा त्रास होऊ नये 
यासाठी शरीर उबदार राहणे आवश्‍यक असते. याला मदत करण्यासाठी, तसेच 
वर्षभरासाठी शरीरशक्‍ती कमवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात आहारात विशेष पदार्थ 
समाविष्ट करता येतात. मागच्या अंकात या पदार्थांचा उल्लेख केला होताच. आज 
आपण त्यांच्यापासून बनवलेल्या काही पाककृतींची माहिती घेणार आहोत. &lt;br /&gt;&lt;br style="font-weight: bold;" /&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111228/images/4809170146174833617/5319950149570334888_Org.jpg" style="float: right; height: 421px; padding: 5px; width: 222px;" title="" /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;ओली हळद व आंबेहळद यांचे लोणचे &lt;/span&gt;&lt;br /&gt;हळद
 उष्ण वीर्याची असते, कफदोष, वातदोष कमी करणारी, रक्‍त शुद्ध करणारी असते. 
आंबेहळद गुणाने हळदीसारखीच असते. ओली हळद, ओली आंबेहळद आणि आले यांचे मीठ व
 लिंबाच्या रसाबरोबर लोणचे करून ठेवता येते. हिवाळ्यात हे लोणचे खाल्ले 
असता पचन नीट राहते, शरीराला आवश्‍यक ती ऊबही मिळते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;आलेपाक &lt;/span&gt;&lt;br /&gt;रक्‍ताभिसरण
 वाढवून शरीर उबदार राहण्यास मदत करणारे घरगुती औषध म्हणजे आले. आले पचनास 
मदत करते, अग्नीस प्रदीप्त करते, खोकला, सर्दी, दमा वगैरे त्रासात उपयोगी 
असते. आल्यापासून आलेपाक बनवून ठेवता येतो. हिवाळ्यात रोज सकाळी किंवा 
जेवणाअगोदर आलेपाक खाल्ला तर त्याने पचन सुधारण्यास आणि ऊब मिळण्यास चांगली
 मदत मिळते. &lt;br /&gt;आल्याचा रस काढावा, त्यात दोन किंवा तीन पट साखर घालावी, 
थोडे पाणी मिसळून पाक करावा. पाक तयार झाला की त्यात वरून केशर, वेलची, 
जायफळ, जायपत्री, लवंग यांचे चूर्ण घालावा. ताटात तापून त्याच्या वड्या 
पाडाव्यात व भरून ठेवाव्यात. &lt;br /&gt;&lt;br style="font-weight: bold;" /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;अहळीव लाडू &lt;/span&gt;&lt;br /&gt;अहळीव
 वीर्याने उष्ण व शरीरपोषक असतात. वातदोषाचे संतुलन व्हावे आणि कंबरेत ताकद
 यावी म्हणून हिवाळ्यात अहळिवाचे लाडू किंवा खीर खाणे चांगले असते. यातील 
इतर घटकद्रव्येही शक्‍तिवर्धक असतात. &lt;br /&gt;घटकद्रव्ये &lt;br /&gt;&lt;ul&gt;
&lt;li&gt;अहळीव 25 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;गूळ 300 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;बदाम 50 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;काजू 50 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;पिस्ते 50 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;जायफळ पूड छोटा सपाट चमचा &lt;/li&gt;
&lt;li&gt;नारळाचा चव 100 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;नारळाचे पाणी/दूध आवश्‍यकतेप्रमाणे &lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
1. अहळीव पुरेशा नारळाच्या पाण्यात किंवा दुधात तीन-चार तास भिजवावे. &lt;br /&gt;2. बदाम, पिस्ते, काजू यांची मिक्‍सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी. &lt;br /&gt;3. फुगलेले अहळीव, नारळाचा चव व किसलेला गूळ जाड बुडाच्या पातेल्यात एकत्र करून मंद आचेवर ठेवून शिजवावे. &lt;br /&gt;4. शिजत आल्यावर सुक्‍या मेव्याची भरड व जायफळ चूर्ण टाकून एकत्र करून, थोडे गार झाल्यावर लाडू वळावेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;डिंकाचे लाडू &lt;/span&gt;&lt;br /&gt;उत्तम
 प्रतीच्या डिंकाची तुपात तळून तयार केलेली लाही हाडे, पर्यायाने सांधे व 
पाठीची मजबुती वाढवणारी आहे. खारीकसुद्धा वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांना 
संतुलित करणारी तसेच स्नायू व हाडांचे पोषण करणारी आहे. यातील बाकीच्या 
बदाम, काजू, पिस्ते वगैरे गोष्टीही वीर्य-शक्‍तिवर्धक व जीवनशक्‍तिपोषक 
आहेत. या सगळ्या गोष्टी शरीरात सहज पचण्यासाठी व शरीराकडून स्वीकारल्या 
जाण्यासाठी सुंठ, पिंपळी, केशरासारखी द्रव्येही यात घातलेली आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कॅल्शियम
 व लोह पुरेशा प्रमाणात मिळावे, एकंदर स्टॅमिना टिकून राहावा व शरीरबांधा 
उत्तम राहावा यासाठी हे लाडू हिवाळ्यात ऊब देण्यास उत्कृष्ट असतो. &lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;घटकद्रव्ये &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;
&lt;li&gt;डिंक 200 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;खारीक पूड 200 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;खोबरे 100 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;खसखस 100 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;काजू 50 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;बदाम 50 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;पिस्ता 50 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;चारोळी 50 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;गूळ 300 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;साखर 200 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;सुंठ चूर्ण 25 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;पिंपळी चूर्ण 25 ग्रॅम &lt;/li&gt;
&lt;li&gt;जायफळ चूर्ण 6 ग्रॅम (दोन चमचे) &lt;/li&gt;
&lt;li&gt;केशर चूर्णअर्धा ग्रॅम (पाव चमचा) &lt;/li&gt;
&lt;li&gt;दूध25-30 मि.लि. (अंदाजे पाव कप) &lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;span style="font-weight: bold;"&gt;तळण्यासाठी तूप आवश्‍यकतेप्रमाणे &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;ol&gt;
&lt;li&gt;डिंकाचे
 फार मोठे खडे असल्यास, हलक्‍या हाताने कुटून डिंक थोडा बारीक करून घ्यावा.
 डिंकाचे खडे फार मोठे असल्यास तळताना आतमध्ये कच्चट राहतात व फार बारीक 
असल्यास जळून जातात. &lt;/li&gt;
&lt;li&gt;काजू, बदाम, पिस्ते, चारोळी यांची मिक्‍सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी. &lt;/li&gt;
&lt;li&gt;लोखंडाच्या कढईत खसखस भाजून घ्यावी, गार झाल्यावर मिक्‍सरमध्ये वा खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यावी. &lt;/li&gt;
&lt;li&gt;खोबरे किसून मंद आचेवर भाजूून घ्यावे. गार झाल्यावर हातानेच थोडेसे कुस्करून घ्यावे. &lt;/li&gt;
&lt;li&gt;लोखंडाच्या कढईत तूप गरम करून थोडा थोडा डिंक तळून घ्यावा व गार झाल्यावर हातानेच जरासा कुस्करून घ्यावा. &lt;/li&gt;
&lt;li&gt;त्याच कढईत उरलेल्या तुपावर खारीक पूड भाजून घ्यावी. &lt;/li&gt;
&lt;li&gt;मोठ्या
 परातीत किंवा पातेल्यात तळलेला डिंक, खारीक, खोबरे, 
काजू-बदाम-चारोळी-पिस्त्याची भरड, खसखस, सुंठ चूर्ण, पिंपळी चूर्ण, जायफळ 
चूर्ण एकत्र मिसळावे. &lt;/li&gt;
&lt;li&gt;जाड बुडाच्या पातेल्यात गूळ, साखर व दूध 
टाकावे व मंद आचेवर ठेवावे. गूळ विरघळल्यानंतर पाकाला बुडबुडे यायला लागले 
की आचेवरून खाली उतरवून त्यात केशराची पूड टाकावी व केशर नीट मिसळल्याची 
खात्री करून घ्यावी. &lt;/li&gt;
&lt;li&gt;याप्रमाणे तयार झालेल्या पाकात वरील सर्व मिश्रण हळूहळू टाकून कलथ्याने एकत्र करून, गरम असतानाच लाडू बांधावेत. &lt;/li&gt;
&lt;/ol&gt;
&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;जवसाची चटणी &lt;/span&gt;&lt;br /&gt;जवस प्रकृतीला उत्तम असतात. जवसाची चटणी करून आहारात समाविष्ट करता येते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;घटकद्रव्ये &lt;/span&gt;&lt;br /&gt;जवस, तीळ, शेंगदाणे, किसलेले कोरडे खोबरे (साधारण 5-2-2-2 प्रमाणात). &lt;br /&gt;जवस,
 तीळ, शेंगदाणे, किसलेले कोरडे खोबरे व लाल सुक्‍या मिरच्या कढईत वेगवेगळे 
भाजून घ्यावे. शेंगदाण्याची साले काढून टाकावी. गार झाल्यावर त्यात 
चवीनुसार मिरची, मीठ, साखर घालून मिक्‍सरमध्ये चटणी बनवून भरून ठेवावी व 
आवश्‍यकतेनुसार वापरावी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111228/images/5688896141325159823/5687853497827819581_Org.jpg" style="float: right; padding: 5px;" title="" /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;विडा &lt;/span&gt;&lt;br /&gt;नागवेलीच्या
 पानांचा विडा बनवला जातो. विड्याची पाने उष्ण, पाचक, मुखशुद्धीकर, स्वर 
सुधारणारी असतात. त्यांचा त्रयोदशगुणी विडा बनवला तर तो पचनास मदत करतो, 
हिवाळ्यात ऊब देण्यास उत्कृष्ट असतो. चुना, सुपारी, काथ, लवंग, जायपत्री, 
जायफळ, बदाम, वेलची, कापूर, केशर, कस्तुरी, कंकोळ, ओल्या नारळाचा कीस ही 
द्रव्ये टाकून बनवलेला त्रयोदशगुणी विडा जेवणानंतर खाण्यास उत्तम असतो. &lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-863290301405104781?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/wPU6wm9_gzg" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/863290301405104781/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/12/2_6794.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/863290301405104781?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/863290301405104781?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/wPU6wm9_gzg/2_6794.html" title="हिवाळ्यातील ऊब - आहार 2" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/12/2_6794.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;DU4ERnc_fyp7ImA9WhRWEkQ.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-8726538956286739675</id><published>2011-12-31T07:48:00.000+05:30</published><updated>2011-12-31T07:48:27.947+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-12-31T07:48:27.947+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ऊब" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="सूर्यध्यान" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ऋतू" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ऊर्जा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="थंडी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="सण-उत्सव" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="तिळगूळ" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आहारशास्त्र - अन्नयोग" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आलेपाक" /><title>ऊब आहाराची - 2</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/Drgi-KnmjW9fmgGYJtHH04klDwQ/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/Drgi-KnmjW9fmgGYJtHH04klDwQ/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/Drgi-KnmjW9fmgGYJtHH04klDwQ/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/Drgi-KnmjW9fmgGYJtHH04klDwQ/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111228/images/4740442864730782384/4902645009354172127_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111228/images/4740442864730782384/4914654284006339942_Org.jpg" style="float: right; height: 91px; padding: 5px; width: 135px;" title="" /&gt;&lt;span style="color: #cc3333; font-weight: bold;"&gt;भारतीय
 परंपरेतील सर्व सण-उत्सव, त्या उत्सवांच्या देवता, त्या सणाच्या देवतांना 
प्रसादरूपात अर्पण करायच्या वस्तू व पक्वान्ने या सर्वांचा हिशेब 
ऋतुमानाप्रमाणे व प्रकृतिमानाप्रमाणे केलेला असतो. थंडीच्या दिवसांत 
सूर्यध्यान व्हावे, या हेतूने सूर्याकडे पाहणे, पतंग उडवणे किंवा 
सूर्यप्रकाशात बसणे हे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच तिळगूळ खाणे व गुळाची पोळी
 खाणे हे सणाशी संबंधित ठेवलेले आपण पाहतो. शरद पौर्णिमेला रात्री 
प्यावयाचे दूध असो, श्रावण महिन्यातील गोपालकाला असो, रामनवमीचा सुंठवडा 
असो- या सर्वांचा संबंध शरीराच्या तापमानाशी, आरोग्याशी जोडलेला दिसतो. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आ
 युर्वेद शास्त्राचा एक नियम आहे, की सम गुणांनी वृद्धी होते आणि विरुद्ध 
गुणांनी क्षय होतो. जसे मनुष्यप्रकृतीचे वात, पित्त, कफ असे स्वभाव असतात, 
तसेच प्रत्येक वस्तूचेसुद्धा वात, पित्त, कफ असे स्वभाव असतात. मनुष्याच्या
 प्रकृतीचे उष्ण प्रकृती, शीत प्रकृती असे प्रकार असतात, तसेच वस्तूंमध्ये 
उष्ण वीर्य, शीत वीर्याच्या वस्तू असतात. त्यामुळेच शरीरात उष्णता वाढावी 
असे वाटत असेल तर कोणत्या गोष्टींचे सेवन करावे, याचे नियोजन करता येते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतीय
 परंपरेतील सर्व सण-उत्सव, त्या उत्सवांच्या देवता, त्या सणाच्या देवतांना 
प्रसादरूपात अर्पण करायच्या वस्तू व पक्वान्ने या सर्वांचा हिशेब 
ऋतुमानाप्रमाणे व प्रकृतिमानाप्रमाणे केलेला असतो. थंडीच्या दिवसांत 
सूर्यध्यान व्हावे या हेतूने सूर्याकडे पाहणे, पतंग उडवणे किंवा 
सूर्यप्रकाशात बसणे हे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच तिळगूळ खाणे व गुळाची पोळी
 खाणे हे सणाशी संबंधित ठेवलेले आपण पाहतो. शरद पौर्णिमेला रात्री 
प्यावयाचे दूध असो, श्रावण महिन्यातील गोपालकाला असो, रामनवमीचा सुंठवडा 
असो- या सर्वांचा संबंध शरीराच्या तापमानाशी, आरोग्याशी जोडलेला दिसतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शीत
 गुणधर्माच्या वस्तूंमध्ये दुधाचा क्रमांक सर्वांत वरचा आहे. त्याचा रंग 
पांढरा असतो. वस्तू जसजशा उष्ण वीर्याच्या होत जातील तसतशा त्या लाल 
रंगाकडे झुकू लागतात. वात प्रकृतीच्या वस्तू निळ्या, काळ्या, गडद रंगाच्या 
असतात. जांभळ्या वा बैंगनी रंगाचे वांगे वातकारक आहे, असे वेगळे सांगावे 
लागत नाही. गडद हिरव्या रंगाचे वाटाणेही वातवृद्धी करतात. शीत गुणाच्या 
वस्तू मऊसर असतात व त्यात जलतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वात 
गुणाच्या वस्तू कठीण, पोकळ व रसभाव कमी असलेल्या असतात. सिमला मिरची पोकळ 
असते व त्यातील बिया खुळखुळ वाजू शकतात, तिच्यावर आकाशतत्त्वाचा व 
वायुतत्त्वाचा प्रभाव अधिक असतो. लाल रंगाचे टोमॅटो, बीट, चिंच वगैरे 
द्रव्ये उष्ण स्वभावाची व पित्तकर असतात. गडद रंगाचा गहू पित्तकर असला तरी 
त्याचे पीठ केल्यावर त्याचा पित्तगुण कमी होतो व कफभाव वाढतो. गव्हापासून 
बनविलेला मैदा अतिसूक्ष्म असल्याने तो अधिक जागा व्यापतो, म्हणजे तो 
आकाशतत्त्वाशी जवळीक करतो, त्यामुळे वात वाढवतो. घडीच्या पोळीला पापुद्रे 
असणे इष्ट असले तरी ते पापुद्रे एकमेकांच्या जवळ असतात, जेणेकरून पोळी 
शरीराला पुष्ट करेल, पण वात वाढवणार नाही. रुमाली रोटी मैद्याची बनवलेली 
असते व ती बनवताना आकाशाकडे फेकून, तिला गती देऊन पातळ केलेली असल्याने ती 
पचायला जड असून वातकारक असते, हे सहज लक्षात येते. एखादे आंबट फळ उष्णता 
वाढविणारे व पित्तकर असू शकते, पण तेच फळ वाफवून शिजवल्यावर त्यात रसतत्त्व
 वाढल्यामुळे व मऊ झाल्यामुळे त्याचा पित्त गुण कमी होऊ शकतो. वस्तूचा 
स्वभाव व त्यांची पाककृती यांची विशेष योजना करून "आयुर्वेदिक अन्नयोगा'ची 
योजना केलेली असते. यामुळे पदार्थ पचनाला सोपे- हलके होतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"ऊब 
आहाराची" या विषयाचा विचार करत असताना आयुर्वेदिक अन्नयोगाचा विचार करून 
पदार्थ तयार केले तर थंडीला तोंड देणे सोपे होऊ शकते. त्याउलट चव व नावीन्य
 या नावाखाली कुठल्यातरी चार-पाच वस्तू एकत्र करून तयार केलेली पाककृती 
वाढताना आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विशेष मेहनत घेण्यावर भर दिल्यास त्या 
वस्तू अन्नयोग संकल्पनेपासून दूर जाऊ शकतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आलेपाक, हळिवाचे लाडू,
 डिंकाचे लाडू, केळ्यावर मध घालून तयार केलेले पक्वान्न, केळ्यावर मध, 
लिंबू व साखर घालून तयार केलेले पक्वान्न, सुक्‍या मेव्यात तूप व इतर 
द्रव्ये घालून तयार केलेले पक्वान्न वगैरे अन्नयोगात सुचविलेल्या पाककृती 
पाहिल्या तर आरोग्याचा किती सुंदर विचार केलेला आहे, हे समजते. &lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-8726538956286739675?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/_boD1N1OHCg" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/8726538956286739675/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/12/2_31.html#comment-form" title="1 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/8726538956286739675?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/8726538956286739675?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/_boD1N1OHCg/2_31.html" title="ऊब आहाराची - 2" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>1</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/12/2_31.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;D08GQH86fCp7ImA9WhRWEU4.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-2943657570182479201</id><published>2011-12-29T10:47:00.000+05:30</published><updated>2011-12-29T10:47:01.114+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-12-29T10:47:01.114+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ऊब" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="थंडी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आहारशास्त्र" /><title>ऊब आहाराची : १</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/JlO_ZKbT524AIIeeA5cOV-y68Vw/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/JlO_ZKbT524AIIeeA5cOV-y68Vw/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/JlO_ZKbT524AIIeeA5cOV-y68Vw/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/JlO_ZKbT524AIIeeA5cOV-y68Vw/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;
&lt;div class="NewsHeading" style="background-color: white; font-size: 19px; font: normal normal bold 19px/30px Mangal, Verdana; text-decoration: none;"&gt;
&lt;span style="font-size: 15px;"&gt;डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="DateTimeClass" style="background-color: white; color: #999999; font-size: 12px; font: normal normal normal 12px/18px Verdana; text-decoration: none;"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111217/images/5401330825164505134/5467393349081153713_Org.jpg" style="color: #0033cc; float: left; font-size: 15px; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="background-color: white; font-size: 15px; font: normal normal normal 15px/25px Mangal, Verdana; padding-top: 10px; text-decoration: none;"&gt;
&lt;span style="color: #0033cc;"&gt;शरीराला ऊब हवी हे खरे; पण शरीरात अतिउष्णता असली तर शरीराचे क्षरण लवकर होईल व म्हातारपणाकडे वाटचाल होईल. उष्णतेपेक्षा ऊब अधिक महत्त्वाची समजली जाते. जीवनासाठी उष्णता व ऊब यांची आवश्‍यकता असते. शरीराची ऊब टिकावी व कार्यासाठी उत्साह राहावा म्हणून आहारावर खूप लक्ष ठेवावे लागते. प्रत्येकाने स्वतःची प्रकृती ओळखून ऋतुमानाप्रमाणे आहार करावा हे जितके खरे, तितकेच थंडीत आहाराची ऊब मिळणेही महत्त्वाचे असते.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पोटात अन्नाचा कण नसला की नुसती थंडीच वाजते असे नाही, तर हात-पाय लटलटायलाही लागतात, उभे राहताना ग्लानी येऊ शकते आणि काहीही करू नये असे वाटले तर नवल नसते. थंडीच्या दिवसांत उबदार पांघरूण घेऊन झोपणे आणि सकाळी जाग आली तरी "आज व्यायाम झाला नाही तरी चालेल', "आज फार थंडी आहे तेव्हा ऑफिसला दांडी मारू', अशा तऱ्हेचे विचार मनात येऊ लागतात. कारण पांघरुणाची ऊब त्यातून बाहेर आल्यावर मिळू शकत नाही. शेवटी शरीराची ऊब असो वा प्रेम असो, ते आतूनच यावे लागते; त्याचे सोंग घेता येत नाही किंवा त्याचा कल्पनेने अनुभव घेता येत नाही, ते प्रकट व्हावे लागते व त्यासाठी लागते शक्‍ती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जानेवारी महिन्यात करण्यात येणारी गुळाची पोळी सर्वांच्या परिचयाची असते. त्याचबरोबर थंडीच्या ऋतूत गूळपापडी, तिळपापडी, दाणेपापडी, रेवडी, गजक या गोष्टींची चलती असते. थोडेसे पुढे गेले तर डिंकाचे लाडू, अहळिवाचे लाडू, सुक्‍या मेव्याच्या लाडू, तसेच मिरचीचा ठेचा, लसणाची चटणी याही गोष्टी खाण्यात अधिक प्रमाणात येतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मनुष्याचे पूर्ण जीवन आहारावर अवलंबून असते. सर्व शक्‍ती आहारातूनच मिळवावी लागते. आहारातून शक्‍ती काढून घेत असताना किंवा त्या शक्‍तीचा इंद्रियचलनासाठी वा कुठलेही कार्य करण्यासाठी वापर होताना शरीरात उष्णता उत्पन्न होते. पण तरीही मुळातच आहार जर उष्णवीर्य असला, तर तो सहज पचू शकतो; त्यातून ऊबही मिळू शकते. तिळाच्या रेवड्या किंवा गुळाची पोळी उन्हाळ्यात खाल्ली असता हातापायाची, डोळ्यांची जळजळ होणे किंवा मूळव्याधीसारखा त्रास होण्याची शक्‍यता असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आहारातील गोष्टींचा विचार केला, तर तांदूळ थंड असतो व गहू उष्ण असतो. तिखट, खारट व आंबट वस्तू साधारणतः उष्ण असतात; गोड वस्तू साधारणतः शीत असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अपवाद म्हणता येणार नाही, पण आंबट-गोड चवीचा गूळ उष्णवीर्याचा असतो; साखर मात्र वीर्याने थंड असते म्हणून तिचे नामकरण आयुर्वेदाने शीता-सीता असे केलेले दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सेवन केलेल्या आहाराचे अपचन झाले की शरीरात मेदोत्पत्ती होते. हा मेद स्पर्शाला थंड असतो, त्यामुळे तो शरीरात अति प्रमाणात वाढला की शरीराला अधिक उबेची गरज भासू लागते. रक्‍ताभिसरणासाठी उष्णता लागते आणि रक्‍ताभिसरण झाले की उष्णता वाढते. हृदयाच्या धडधडीमुळे शरीराची उष्णता वाढते व थंडीमुळे हृदयाला काम करणे अवघड होते. बाहेरून थकून भागून आलेल्या व्यक्‍तीला "या-बसा' अशा प्रेमाच्या स्वागताने मिळालेली ऊब पुरशी नसल्याने, त्याला गूळ-दाणे देण्याची पद्धत दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शरीर थंड पडले की प्राण गेला असे लक्षात येते. तसा संशय आल्यास कपाळावर हात लावून धुगधुगी आहे की नाही, म्हणजे उष्णता प्राण आहे की नाही याचा अंदाज घेतला जातो. जिवंत मनुष्य व उष्णता यांचा संबंध नक्कीच असतो. हाता-पायाची घडी घालून एखादा मनुष्य शांत बसून राहिलेला असला तर "काय थंडपणे बसून राहिला आहेस, काय मेल्यासारखा बसला आहेस' असा प्रश्‍न विचारला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गती व उष्णता यांचाही संबंध आपल्याला दिसतो. उष्णतेसाठी गती आवश्‍यक असते. एकूणच जीवनासाठी उष्णता व ऊब यांची आवश्‍यकता असते. शरीराची ऊब टिकावी व कार्यासाठी उत्साह राहावा म्हणून आहारावर खूप लक्ष ठेवावे लागते. एक गोष्ट खरी, की शरीराला ऊब हवी हे खरे असले तरी शरीरात अतिउष्णता असली तर शरीराचे क्षरण लवकर होईल व म्हातारपणाकडे वाटचाल होईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणून उष्णतेपेक्षा ऊब अधिक महत्त्वाची समजली जाते. असे काही पदार्थ आहेत, की ज्यामुळे उष्णता वाढली तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे मिरची, मिरी, गूळ वगैरे अतिउष्ण वीर्याचे पदार्थ अति प्रमाणात खाऊन चालत नाही, कारण अशा पदार्थांच्या अति प्रमाणात सेवनाने उबेपेक्षा उष्णता वाढू शकते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मनुष्याची वात, पित्त, कफ अशी तीन प्रकारची प्रकृती असते व त्यांचे असंतुलन झाले की रोगाची निर्मिती होते. तसेच आहारपदार्थांचे वर्गीकरण शीतवीर्य, उष्णवीर्य असे करता येते. मुळात गरम गरम अन्न सेवन करण्याने शरीरात सहजतेने पचते, तर शिळे, थंड पदार्थ शरीरात लवकर सात्म्य होत नाही, लवकर पचत नाहीत. तेव्हा प्रत्येकाने स्वतःची प्रकृती ओळखून ऋतुमानाप्रमाणे आहार करावा हे खरे असले, तरी थंडीत आहाराची ऊब मिळणे महत्त्वाचे असते, हे लक्षात ठेवणे इष्ट असते.&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-2943657570182479201?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/nMOv6naXC7k" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/2943657570182479201/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post_29.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/2943657570182479201?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/2943657570182479201?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/nMOv6naXC7k/blog-post_29.html" title="ऊब आहाराची : १" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><georss:featurename>Pune, Maharashtra, India</georss:featurename><georss:point>18.5204303 73.8567437</georss:point><georss:box>18.3999798 73.6988152 18.6408808 74.01467219999999</georss:box><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post_29.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;DEcCQXk_fSp7ImA9WhRWEEk.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-2963801146942136484</id><published>2011-12-28T09:51:00.000+05:30</published><updated>2011-12-28T09:51:00.745+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-12-28T09:51:00.745+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="व्हिज्युअलायजेशन" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="मधुमेह" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="पथ्यं" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="इमेजरी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="मन" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="हृदयरोग" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ताणतणाव" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="मानसोपचार" /><title>मानसोपचाराने ठेवा हृदय शाबूत</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/7-anlL24hVrnuSHXKvLr6A1wBrQ/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/7-anlL24hVrnuSHXKvLr6A1wBrQ/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/7-anlL24hVrnuSHXKvLr6A1wBrQ/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/7-anlL24hVrnuSHXKvLr6A1wBrQ/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;
&lt;div class="NewsHeading" style="background-color: white; font-size: 19px; font: normal normal bold 19px/30px Mangal, Verdana; text-decoration: none;"&gt;
&lt;span style="font-size: 15px;"&gt;डॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ज्ञ, पुणे&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="DateTimeClass" style="background-color: white; color: #999999; font-size: 12px; font: normal normal normal 12px/18px Verdana; text-decoration: none;"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111217/images/5534912932670840795/5007247225437914981_Org.jpg" style="color: #0033cc; float: left; font-size: 15px; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="background-color: white; font-size: 15px; font: normal normal normal 15px/25px Mangal, Verdana; padding-top: 10px; text-decoration: none;"&gt;
&lt;span style="color: #0033cc;"&gt;हृदयरोग व मधुमेह बरा करण्यासाठी औषधं, व्यायाम व पथ्यं याबरोबरच मनःस्वास्थ्यासाठीची वेगवेगळी तंत्रं, तसंच गायडेड इमेजरी यांचा मानसिक-शारीरिक दोन्ही दृष्टींनी चांगला उपयोग होऊ शकतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या काही वर्षांत एक महत्त्वाची संकल्पना मान्यता पावू लागली आहे, ती म्हणजे सायकोन्युरोइम्युनॉलोजी (पीएनआय). शरीर व मन एकमेकांवर कसे परिणाम करतात याचा तो अभ्यास आहे. भारतीयांसाठी खरं तर ही संकल्पना वेद काळापासून आहे. या संकल्पनेवर आधारित एक परिणामकारक तंत्र म्हणजे गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायझेशन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन हे कल्पनाशक्तीचा शरीरस्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचे तंत्र आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे तंत्र इतर वैद्यकीय उपचारांना पूरक असेच आहे. मन आणि शरीर यांचा परस्परसंबंध वैद्यकशास्त्राने मान्य केला आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारा शारीरिक आजारांवर उपचार केला जातो. हृदयरोग व मधुमेह बरा करण्यासाठी औषधं, व्यायाम व पथ्यं याबरोबरच मनःस्वास्थ्यासाठीची वेगवेगळी तंत्रं, तसंच गायडेड इमेजरी यांचा मानसिक-शारीरिक दोन्ही दृष्टींनी चांगला उपयोग होऊ शकतो. ताणतणाव, क्रोध, दुःख, अपराधगंड, भीती आणि इतर नकारात्मक भावना हृदयरोग तसंच मधुमेहासाठी अतिशय घातक आहेत. संशोधनाअंती सिद्ध झालंय, की गायडेड इमेजरी, तसंच इतर स्वास्थ्य तंत्राद्वारा निर्माण होणारी स्वस्थ अवस्था या भावनांचा निचरा करते. रक्तदाब व नाडीची गती, तसंच रक्तातील शर्करा नियंत्रणात आणायला मदत करते. हृदयरोग संशोधनामधील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या डॉ. डीन ओर्निश यांनी सिद्ध केलं होतं, की आहार, व्यायाम तसंच स्वस्थतेची तंत्रं यांनी सीएचडी (कोरोनरी हार्ट डिसीज) वर मात करता येते. याच स्वस्थतेच्या तंत्रांमध्ये गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन फार मोलाचं योगदान देऊ शकते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा पद्धतीची स्वस्थतेची तंत्रं अनेक प्रगत देशांतील क्‍लिनिकमध्ये व इस्पितळात वापरली जातात. त्यानं हॉस्पिटलमध्ये कमी काळ राहावं लागणं, वेदना कमी होणं व काही केसेसमध्ये औषधांचा परिणाम लवकर होणं, ती कमी लागणं, हेही घडलंय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन&amp;nbsp;-&lt;/strong&gt;&lt;br /&gt;मन व शरीराचं एकमेकांशी असलेलं नातं व मनाचा शरीरावर होणारा परिणाम या तत्त्वावर हे तंत्र आधारित आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;गायडेड इमेजरी ही एक प्रणाली आहे-&lt;/strong&gt;&amp;nbsp;ज्यामध्ये तुम्ही कल्पनेचा वापर करून स्वस्थता व शांततेच्या निवांत प्रदेशात जाता. निसर्गातील प्रतिमा व दृश्‍यांचा परिणामकारक उपयोग केला जातो. त्यासाठी तज्ज्ञ थेरपिस्टची गरज असते. निवांत व तरल अवस्थेत गेल्यावर तुम्ही तज्ज्ञांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण लक्ष शरीरातील आजारी अवयवावर किंवा विशिष्ट सिस्टिमवर केंद्रित करता. उदा. हृदयरोगात, कोरोनरी हार्ट डिसीज (सीएचडी) मध्ये रोहिणीकाठीण्य म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांमध्ये मेद जमा होतो. रोहिण्या अरुंद होतात. या अवस्थेतील व्यक्तीला हृदयाची आजारी स्थिती डोळ्यांसमोर आणायला सांगितली जाते. त्या स्थितीवर फोकस करून रोहिण्यांमधील मेद विरघळत आहे, रोहिण्या रुंद होत आहेत, हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत आहे व प्राणवायू मिळत आहे, हे चित्र तीव्रपणे उभे केले जाते. हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारा, प्रतिमांद्वारा स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेलं जातं व सेशन समाप्त होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मधुमेहासाठी&amp;nbsp;-&lt;/strong&gt;&lt;br /&gt;आपला कोमट श्‍वास डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतोय. तिथं विरघळतोय. तेथील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या उघडल्या जातात. त्यांच्यात आवश्‍यक ते बदल, दुरुस्ती होतेय. त्या सक्षम होतात. काही काळ तिथं थांबून हा श्‍वास मेंदूच्या अफलातून अशा जाळ्यांमध्ये शिरतोय. तेथील नाजूक मज्जातंतू व अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांची जाळी उघडली जातात, स्वस्थ होतात. निर्माण झालेले व होऊ शकणारे अवरोध, अडथळे दूर होतात. माझ्या प्रत्येक श्‍वासागणिक विलक्षण तेजस्वी, शीतल आणि सुखद असा प्रकाश जादू करतोय. शरीरातील सर्व सिस्टिम स्वस्थ होत जातात. हाच प्रकाश स्वादुपिंडामध्ये प्रवेश करतोय. तिथं अस्तित्वात असलेल्या पेशींच्या समूहाला उत्तेजित करतोय- ज्यायोगे त्या शरीराला आवश्‍यक तेवढं व शरीर वापरू शकेल एवढंच इन्शुलिन तयार होतंय, ते शरीरातील पेशींपर्यंत व्यवस्थित पोचतं आहे, हे इन्शुलिन एखाद्या किल्लीप्रमाणे काम करत आहे- ज्यायोगे जणू काही अन्नासाठी भुकेल्या पेशींचे दरवाजे उघडत आहेत आणि पेशींना व्यवस्थित अन्नरस मिळत आहे, हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारा, प्रतिमांद्वारा स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेलं जातं व सेशन समाप्त होतं. वारंवार व प्रभावीपणे उभ्या केलेल्या कल्पनाचित्रांचा, अंतर्मनाच्या शक्तीचा हा विलक्षण आविष्कार असतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशनदरम्यान मेंदूतील भावना नियंत्रण केंद्रांकडे सकारात्मक सूचना पाठवल्या जातात, ज्या पुढे ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम व इम्यून सिस्टिमकडे जातात, ज्याचा चांगला परिणाम हार्ट रेट, रक्तदाब, रक्तशर्करा यावर होतो. चांगली संप्रेरकं स्त्रवली जातात. आजार लवकर बरा होण्याच्या दृष्टीनं, शरीर अनुकूल व तत्काळ प्रतिसाद देऊ लागतं. सेशननंतर व्यक्तीला अतिशय शांत, उत्साही व टवटवीत वाटतं. याप्रमाणे प्रकृतीनुसार अनेक सेशन्स केली जातात. त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. रक्तशर्करा व लिपीड प्रोफाईलवर अनुकूल परिणाम होतो, आत्मविश्‍वास वाढतो, ताण नाहीसा होतो.&lt;br /&gt;ही उदाहरणं फक्त कल्पना येण्यासाठी दिली आहेत. प्रत्यक्षात आजारी व्यक्तीची भावनिक जडणघडण, एकूण मानसिक स्थिती वगैरे लक्षात घेऊन तज्ज्ञ संहिता तयार करतात. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी संहिता असू शकते व सेशन्सची संख्या वेगळी वेगळी असू शकते. होऊन गेलेला आजार पुन्हा उद्‌भवू नये यासाठीही या तंत्राचा उपयोग होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन तंत्राचा उपयोग पुढील आजारातही होऊ शकतो ः&lt;/strong&gt;&amp;nbsp;1) कर्करोग, केमोथेरपी सुसह्य करण्यासाठी, 2) वेगवेगळे ट्यूमर्स, 3) गरोदरपणात, 4) शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियेनंतर तब्येतीत सुधारणा होण्यासाठी, 5) शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, 6) नैराश्‍य व मानसिक अस्वस्थतेचे आजार, 7) निद्रानाश व झोपेचे विकार, 8) वजन कमी करणे, 9) मायग्रेन, 10) होऊन गेलेले विकार पुन्हा होण्यापासून प्रतिबंध होणे इत्यादी. डॉक्‍टरांनी दिलेल्या औषधे, व्यायाम, पथ्ये यांच्या जोडीला या तंत्राचा, तज्ज्ञांच्या साह्यानं अतिशय परिणामकारक असा उपयोग होऊ शकतो.&lt;/div&gt;
&lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-2963801146942136484?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/RAby_itqB9M" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/2963801146942136484/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post_28.html#comment-form" title="1 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/2963801146942136484?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/2963801146942136484?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/RAby_itqB9M/blog-post_28.html" title="मानसोपचाराने ठेवा हृदय शाबूत" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>1</thr:total><georss:featurename>National Highway 4, Kasba Peth, Pune, Maharashtra, India</georss:featurename><georss:point>18.5204303 73.8567437</georss:point><georss:box>18.490313800000003 73.81726169999999 18.5505468 73.8962257</georss:box><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post_28.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;DU4AR3s8cCp7ImA9WhRWEkQ.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-6761207480911061329</id><published>2011-12-27T09:49:00.000+05:30</published><updated>2011-12-31T07:49:06.578+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-12-31T07:49:06.578+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="जीवनशैली" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ऊब" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ऋतू" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आहार" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आहारशास्त्र" /><title>हिवाळ्यातील ऊब आहार -1</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/oUK62wSD52bRbXLxiR3EFfiRyLw/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/oUK62wSD52bRbXLxiR3EFfiRyLw/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/oUK62wSD52bRbXLxiR3EFfiRyLw/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/oUK62wSD52bRbXLxiR3EFfiRyLw/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;
&lt;div class="NewsHeading" style="background-color: white; font-size: 19px; font: normal normal bold 19px/30px Mangal, Verdana; text-decoration: none;"&gt;
&lt;span style="font-size: 15px;"&gt;डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="DateTimeClass" style="background-color: white; color: #999999; font-size: 12px; font: normal normal normal 12px/18px Verdana; text-decoration: none;"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111217/images/5351437744761417591/4819572980203962039_Org.jpg" style="color: #ff0066; font-size: 15px;" title="" /&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="background-color: white; font-size: 15px; font: normal normal normal 15px/25px Mangal, Verdana; padding-top: 10px; text-decoration: none;"&gt;
&lt;span style="color: #ff0066;"&gt;आहाराची योग्य योजना केली तर जीवनाचा खरा आनंद घेता येतो, सर्व इंद्रिये आपापली कामे प्रसन्नपणे करतात, सर्व धातू संपन्न होतात, बुद्धी, स्मृती, ओज, शक्‍ती वाढतात, तसेच वर्ण उजळतो. हिवाळ्यात शरीरात ऊब राखायची असेल तर आहारात उष्ण वीर्याच्या द्रव्यांचा समावेश करायला हवा.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा होत. यामध्ये अन्नाचा उल्लेख पहिला केला जातो. कारण प्राण टिकून राहण्यासाठी अन्न सर्वांत महत्त्वाचे असते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;न ह्याहारादृते प्राणिनां प्राणाधिष्ठानं किञ्चिदप्युपलभामहे ।&lt;br /&gt;...काश्‍यप खिलस्थान&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;br /&gt;
आहाराशिवाय प्राणिमात्रांचे प्राण अजिबात स्थिर राहत नाहीत. आहाराची योग्य योजना केली तर जीवनाचा खरा आनंद घेता येतो, सर्व इंद्रिये आपापली कामे प्रसन्नपणे करतात, सर्व धातू संपन्न होतात, बुद्धी, स्मृती, ओज, शक्‍ती वाढतात, तसेच वर्ण उजळतो. याउलट आहारयोजना व्यवस्थित केली नाही, तर अनेक प्रकारची दुःखे, अनारोग्य सहन करावे लागते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;ऋतूनुसार आहार हवा&lt;/b&gt;&lt;br /&gt;
"आहारयोजना' हा खूप विस्तृत विषय आहे. यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऋतूनुसार आहार घेणे. ऋतू बदलतात म्हणजे हवामानात बदल होतो. बदलत्या हवामानानुसार जीवनशैलीत बदल होणे स्वाभाविक असते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
उदा. - उन्हाळ्यात पंखा, एसीची गरज असते; पावसाळ्यात छत्री, रेनकोट बाहेर येतात; हिवाळ्यात स्वेटर, शाल, मफलर वापरावे लागतात. मात्र, बदलत्या ऋतूनुसार आहारात बदल करणे आवश्‍यक असते, ही संकल्पना फारशी पाळली जात नाही. हिवाळ्यात शरीराला ऊबदार ठेवण्यासाठी आहार कसा असावा याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आयुर्वेदात प्रत्येक द्रव्याचे "वीर्य' सांगितलेले आहे. वीर्य शब्दाचे संदर्भानुसार अनेक अर्थ होत असले तरी द्रव्याचे वीर्य म्हणजे द्रव्याचा स्वभाव. हा स्वभाव दोन प्रकारचा असू शकतो. उष्ण किंवा थंड. अर्थातच हिवाळ्यात ऊब राखायची असेल तर आहारात उष्ण वीर्याच्या द्रव्यांचा समावेश करायला हवा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;उष्ण वीर्याचे अन्न सेवावे&lt;/b&gt;&lt;br /&gt;
हिवाळ्यामध्ये बाह्य वातावरण थंड होते, ज्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो. म्हणूनच हिवाळ्यात पचन चांगले होते, भूक जास्ती लागते, असा अनुभव येतो. प्रदीप्त झालेल्या अग्नीमुळे शरीर ऊबदार राहण्यास मदत मिळतेच, पण हिवाळ्यात उष्ण स्वभावाचे अन्न सेवन करणे अधिक फायदेशीर असते. उष्ण वीर्याचे अन्न सेवन करण्याचे आणखीही फायदे असतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
- शरीरातील वात-कफ दोषांचे संतुलन होते.&lt;br /&gt;
- आहाराचे पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते.&lt;br /&gt;
- शरीर ऊबदार राहिल्याने हात-पाय आखडणे, गोळा येणे, दुखणे, मुंग्या येणे वगैरे त्रासांना प्रतिबंध होतो.&lt;br /&gt;
- अग्नी प्रदीप्त झाल्याने आमद्रव्ये, विषद्रव्ये पचायला मदत मिळते. शरीरातील अभिसरण सुधारले, की ही द्रव्ये शरीराबाहेर निघून जाण्यासही मदत मिळते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;गरम - ताजे अन्न&lt;/b&gt;&lt;br /&gt;
ऊब देणाऱ्या, अग्नीला मदत करणाऱ्या आहारात उष्ण वीर्याच्या अन्नाचा समावेश होतो, तसेच अन्न गरम व ताजे असताना सेवन करणेही महत्त्वाचे असते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;उष्णं हि भुक्‍तं स्वदते श्‍लेष्माणं च जयत्यपि ।&lt;br /&gt;वातानुलोम्यं कुरुते क्षिप्रमेव च जीर्यते ।।&lt;br /&gt;अन्नाभिलाषं लघुताम्‌ अग्निदीप्तिं च देहिनाम्‌ ।।&lt;br /&gt;...काश्‍यप खिलस्थान&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;अन्न गरम असतानाच खाण्याने,&lt;/b&gt;&lt;br /&gt;
- अधिक रुचकर लागते.&lt;br /&gt;
- कफदोषाला जिंकते.&lt;br /&gt;
- वाताचे अनुलोमन करते.&lt;br /&gt;
- लवकर पचते.&lt;br /&gt;
- शरीराला हलकेपणा देते.&lt;br /&gt;
- अग्नी प्रदीप्त करते.&lt;br /&gt;
आणि अर्थातच शरीराला ऊबदार ठेवण्यास मदत करते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
वास्तविक सर्वच ऋतूंत गरम अन्न खाणेच सयुक्‍तिक असते; पण हिवाळ्यात व पावसाळ्यात आवर्जून ताजे व गरम अन्न खाण्यावर भर द्यायला हवा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111217/images/5351437744761417591/5596819783041815365_Org.jpg" title="" /&gt;&lt;br /&gt;
&lt;b&gt;हिवाळ्यात काय खावे?&lt;/b&gt;&lt;br /&gt;
- ऊब देणारी, उष्ण वीर्याची आहारद्रव्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. धान्यामध्ये बाजरी उष्ण वीर्याची असते, त्यामुळे आहारात बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी यांचा अंतर्भाव करता येतो. मात्र, बाजरीतील उष्णता बाधू नये म्हणून बरोबरीने तूप, लोणी घेणे आवश्‍यक असते.&lt;br /&gt;
- नेहमीच्या धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी यांचे सेवन करता येतेच; मात्र, हिवाळ्यात साध्या भाताऐवजी मसालेभात, फोडणीची खिचडी यांचे प्रमाण वाढवता येते. गव्हाच्या पिठात तिखट, मीठ, हळद वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून ठेपले बनवता येतात. ज्वारी-बाजरीची मिश्र भाकरी रुचकर लागते व अधिक चांगल्या प्रकारे पचते.&lt;br /&gt;
- दूध, लोणी, ताक, तूप हे रोजच्या खाण्यात असावेत, असे पदार्थ हिवाळ्यातही खाण्यास उत्तम असतात. हिवाळ्यात ऊब मिळावी म्हणून दुधात सुंठ, केशर वगैरे घालता येते. लोण्यामध्ये काळी मिरी, आले, थोडासा लसूण, कोथिंबीर घातली तर ते अतिशय रुचकर लागते आणि शरीराला स्निग्धता व ऊब दोन्ही देऊ शकते. ताकातही आले-पुदिन्याचा रस टाकला, कधी तरी तूप-जिरे-हिंगाची फोडणी दिली तर हिवाळ्यात ऊब टिकण्यास मदत मिळते.&lt;br /&gt;
- कडधान्यांमध्ये मटकी, तूर, उडीद, कुळीथ, वाल हे इतर कडधान्यांच्या मानाने उष्ण असतात. प्रकृती आणि पचनशक्‍तीचा विचार करून यांचाही आहारात समावेश करता येतो.&lt;br /&gt;
- ऊब टिकवण्यासाठी, ऊब देण्यासाठी मसाल्याचे पदार्थ उत्तम असतात. हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मासाल्याचे पदार्थ हिवाळ्यात वापरणे उत्तम असते. भाज्या बनवताना या द्रव्यांची व्यवस्थित योजना केली, तर त्या रुचकर होतात, सहज पचतात आणि ऊब देतात.&lt;br /&gt;
- भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, परवर, कर्टोली, गाजर, मुळा वगैरे भाज्या उष्ण गुणाच्या असतात; मात्र इतर पथ्याच्या भाज्याही मसाल्याचे पदार्थ टाकून रुचकर बनवल्या तर ऊब टिकविण्यास मदत करतात.&lt;br /&gt;
- बदाम, काजू, चारोळी, पिस्ता, अक्रोड हा सुका मेवाही ऊब देण्यास उत्तम असतो. हिवाळ्यामध्ये पचनशक्‍ती उत्तम असताना हे पदार्थ खाताही येतात. प्रकृतीचा विचार करून यांचे प्रमाण ठरवावे लागते.&lt;br /&gt;
- ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी, ओली हळद-आंबेहळद यांच्यापासून बनविलेले लोणचे यांचा समावेश असणे, तिळाची चिक्की खाणे, सकाळी सुंठ-गूळ-तुपाची गोळी खाणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वा अहळिवाचा लाडू खाणे, जेवणानंतर ओवा-तीळ-बाळंतशोपा वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाणे, भोजनानंतर त्रयोदशगुणी विडा खाणे वगैरे साध्या उपायांनीही हिवाळ्यात ऊब मिळण्यास खूप चांगली मदत मिळते.&lt;br /&gt;
- हिवाळ्यात प्यायचे पाणी गरम वा कोमट असणे उत्तम होय. जेवताना गरम पाणी पिण्याने अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. तसेच एरवीसुद्धा गरम पाणी पिण्याने ऊब मिळण्यास मदत मिळते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;सेवावी रसायने&lt;/b&gt;&lt;br /&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111217/images/5351437744761417591/5608086009641601684_Org.jpg" style="float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;ऊब ही शक्‍तिसापेक्ष असते. रक्‍ताभिसरण नीट होत असले, प्राणशक्‍ती पुरेशा प्रमाणात मिळत असली की शरीरावश्‍यक ऊब टिकून राहते. हिवाळ्यात पचनशक्‍ती सुधारत असल्याने शक्‍ती कमावण्याची मोठी संधी निसर्ग देत असतो. म्हणूनच आयुर्वेदाने हिवाळ्यात "रसायन सेवन' सुचवले आहे. च्यवनप्राश, धात्री रसायन, मॅरोसॅन, आत्मप्राश, ब्राह्मरसायन, अमृतप्राश वगैरे उत्तमोत्तम रसायने सेवन करावीत. ही रसायने शास्त्रोक्‍त पद्धतीने व्यवस्थित बनवली असली, त्यात टाकायची केशर, वेलची, कस्तुरी, सोन्या-चांदीचा वर्ख वगैरे द्रव्ये खरी, शुद्ध, उत्तम प्रतीची असली तर त्यामुळे शक्‍ती वाढते, प्राणशक्‍ती व जीवनशक्‍तीची पूर्ती होते, अर्थातच शरीराला आतून ऊब मिळते.&lt;/div&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-6761207480911061329?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/1PwTN07bpF0" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/6761207480911061329/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post_27.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/6761207480911061329?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/6761207480911061329?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/1PwTN07bpF0/blog-post_27.html" title="हिवाळ्यातील ऊब आहार -1" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post_27.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;AkUNSHY_fip7ImA9WhRXFEg.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-6886177543306988853</id><published>2011-12-21T14:34:00.000+05:30</published><updated>2011-12-21T14:34:59.846+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-12-21T14:34:59.846+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="योगासने" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="बॉडी बिल्डिंग" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="दिनक्रम" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="जिम" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ऊब" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="खेळ" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="थंडी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="व्यायाम" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="जॉगिंग" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="कुस्ती" /><title>ऊब व्यायामाची</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/UKwTGD2_FA1LeZkl0dgBNgpqlx0/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/UKwTGD2_FA1LeZkl0dgBNgpqlx0/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/UKwTGD2_FA1LeZkl0dgBNgpqlx0/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/UKwTGD2_FA1LeZkl0dgBNgpqlx0/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;
&lt;div class="NewsHeading" style="background-color: white; font-size: 19px; font: normal normal bold 19px/30px Mangal, Verdana; text-decoration: none;"&gt;
&lt;span style="font-size: 15px;"&gt;डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="DateTimeClass" style="background-color: white; color: #999999; font-size: 12px; font: normal normal normal 12px/18px Verdana; text-decoration: none;"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111212/images/4786022298489690256/5738873218043892220_Org.jpg" style="color: #ff0066; float: left; font-size: 15px; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="background-color: white; font-size: 15px; font: normal normal normal 15px/25px Mangal, Verdana; padding-top: 10px; text-decoration: none;"&gt;
&lt;span style="color: #ff0066;"&gt;व्यायामाची ऊब व्यक्‍तीला घडवते. शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी व नंतर येणारा जीवनाचा भार सहन करण्यासाठी शरीराला स्थैर्य लागते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पळून जाता येत नाही. त्या अडचणींना सामोरे जावेच लागते. अडचणींना सामोरे जाण्याचे स्थैर्य व धैर्य व्यायामाने मिळते. व्यायामाने रक्‍ताभिसरण वाढते. हात, मांड्या, छाती, पाय यांचे स्नायू घट्ट होऊन त्यांना सुंदर आकार येतो. एकदा सकाळी व्यायाम झाला, की साधारणतः दिवसभर थंडीचा लवलेश जाणवत नाही. तेव्हा व्यायामामुळे स्वतःला तर ऊब मिळतेच, परंतु आवश्‍यक असणाऱ्यांना संरक्षणाची व मायेची ऊबही देता येते.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तरुणपणी तरी प्रत्येकाने व्यायाम करावा' असे बऱ्याच वर्षांपासून अनेक जण सांगत आहेत. पण "इच्छा असूनही तसे जमलेच नाही' असे सांगणारेही अनेक जण आहेत. उशिरा उठण्याची सवय असणाऱ्यांना व्यायाम जमणार तरी कसा? कारण उशिरा उठल्याने त्यांना शाळेला, कॉलेजला, कामावर जायची घाई होते. "अनेकांनी सांगून पाहिले, परंतु व्यायामाला काही मुहूर्त लागत नव्हता. पण आता नक्की ठरवले, की या थंडीत व्यायाम नक्की करायचा,' असा निश्‍चय अनेक जण दर वर्षी करताना दिसतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;थंडीचा व व्यायामाचा संबंध काय? एक संबंध म्हणजे व्यायाम करणाऱ्याने भरपूर व पौष्टिक खावे, छान मलईसहित दूध प्यावे असा रिवाज असल्याने थंडीच्या दिवसांत छान पौष्टिक आहार करता येईल, अशा समजाने थंडीत व्यायामाला सुरवात करण्याचे ठरविले जाते. दुसरा व्यायामाचा व थंडीचा संबंध असा, की थंडीत खाऊन-पिऊन जाड पांघरूण वा रजई घेऊन झोपले तर ऊब मिळते, वजनही वाढते, पण घाम येत नाही. व्यायामाचा उपयोग ऊब मिळण्यासाठी, शरीर गरम होण्यासाठी तर होतोच, पण व्यायामाने छानपैकी घाम निघून गेला, की नंतर शरीराला ताजेतवाने वाटण्यासाठीही होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रत्येकाला ऊब हवी असते, हे आपण जाणतोच. त्यातली व्यायामाची ऊब व्यक्‍तीला घडवते. शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी व नंतर येणारा जीवनाचा भार सहन करण्यासाठी शरीराला स्थैर्य लागते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पळून जाता येत नाही. त्या अडचणींना सामोरे जावेच लागते. अडचणींना सामोरे जाण्याचे स्थैर्य व धैर्य व्यायामाने मिळते. खूप पैसे मिळतात म्हणून चित्रपटात काम करणारे नट व्यायामशाळेत म्हणजे जिममध्ये जाऊन शरीराचे पट दाखवता येतील इथपर्यंत घटवितात. मग काही तरुण मुले मात्र भाव मारण्यासाठी त्यांचेच नुसते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुळात शरीराला एक घाट पाहिजे, खाण्या-पिण्याच्या सवयी चांगल्या पाहिजेत आणि व्यायामाची सवय पाहिजे. 50 वर्षांपूर्वी, भाव मारण्यासाठी म्हणून नव्हे, तर प्रकृती सुदृढ राहावी, आरोग्यवान राहता यावे व जीवनाला सहजतेने सामोरे जाता यावे म्हणून सर्वच मुले व्यायाम करत असत. दंड-बैठका, सूर्यनमस्कार हे अत्यंत आवडते व प्रचलित व्यायामप्रकार बहुतेक सर्व घरी होत असत. काही जण आखाड्यात जाऊन वजन उचलणे, डंबेल्स फिरवणे, मल्लखांब खेळणे किंवा कुस्ती लढणे असे व्यायाम करत असत. अर्थात कुस्तीसाठी दंड-बैठकांची आवश्‍यकता असतेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काय घडले ते कळायला मार्ग नाही, परंतु व्यायामाची आवड मध्यंतरीच्या काळात कमी झाली. कस नसलेले अन्नधान्य हे यासाठी कारण असावे कदाचित. "व्यायाम करा, शरीर कमवा' असे कोणी सांगितले तर "आम्ही शांतताप्रिय आहोत, आम्हाला कुठे लढायला जायचे आहे?' अशा तऱ्हेचे विचार ऐकू येऊ लागले. परंतु लढाईला जायचे नसले तरी स्वसंरक्षण किंवा अबलांचे-दुर्बलांचे संरक्षण करावेच लागते. तसेच देशाच्या सीमा जागृत ठेवण्यासाठी सुदृढ सैनिकांची आवश्‍यकता असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पूर्वीच्या काळी गावात हनुमानाचे मंदिर असे व मंदिरापुढे कुस्तीसाठी हौदा व इतर व्यायाम करण्यासाठी जागा असे. अत्यंत अल्प खर्चाच्या अशा व्यायामशाळा गावोगावी असत. एखाद्या शहरात सुदृढ शरीराला महत्त्व देणारे, सामाजिक जाण असलेले किंवा धनिक व्यक्‍तिमत्त्व असले तर त्या ठिकाणी व्यायामाची इतर साधने, पोहण्यासाठी तलाव अशा इतर सुविधा असत. बडोद्यासारख्या ठिकाणी श्री. माणिकरावजी यांचा आखाडा प्रसिद्ध व सर्वांच्या परिचयाचा होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळी उघड्या हवेत मैदानावर व्यायाम करणे, मैदानावर पळणे, तेथे थोडी परेड करणे आणि हुतूतू, खोखो असे व्यायामाला पूरक खेळ खेळले जात असत. पण अलीकडे जिम (व्यायामासाठी यंत्रशाळा) ठिकठिकाणी सुरू होईपर्यंत व्यायामाचे महत्त्व जणू कोणाला समजतच नाही. अर्थात शर्टाची वरची दोन बटणे उघडी ठेवण्याची फॅशन आल्याचा एक फायदा झाला, की उघड्या शर्टातून दिसणारी छाती भरदार आहे हे लोकांना दिसावे, या हेतूने तरुण मुले पुन्हा व्यायाम करू लागली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;व्यायामाने रक्‍ताभिसरण वाढते. हात, मांड्या, छाती, पाय यांचे स्नायू घट्ट होऊन त्यांना सुंदर आकार येतो. एकदा सकाळी व्यायाम झाला, की साधारणतः दिवसभर थंडीचा लवलेश जाणवत नाही. तेव्हा व्यायामामुळे स्वतःला तर ऊब मिळतेच, परंतु आवश्‍यक असणाऱ्यांना संरक्षणाची व मायेची ऊबही देता येते.&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-6886177543306988853?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/cyQv7uvvoaU" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/6886177543306988853/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post_8755.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/6886177543306988853?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/6886177543306988853?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/cyQv7uvvoaU/blog-post_8755.html" title="ऊब व्यायामाची" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post_8755.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;AkcCSH45fip7ImA9WhRXFEg.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-8441032418674570532</id><published>2011-12-21T14:31:00.000+05:30</published><updated>2011-12-21T14:31:09.026+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-12-21T14:31:09.026+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="योगासने" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="बॉडी बिल्डिंग" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="दिनक्रम" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="जिम" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ऊब" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="खेळ" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="थंडी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="व्यायाम" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ताणतणाव" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="जॉगिंग" /><title>हिवाळ्यातील उबेसाठी व्यायाम</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/Pp2Lw1lLvZEbIarW6D7DAFMJqkA/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/Pp2Lw1lLvZEbIarW6D7DAFMJqkA/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/Pp2Lw1lLvZEbIarW6D7DAFMJqkA/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/Pp2Lw1lLvZEbIarW6D7DAFMJqkA/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;
&lt;div class="NewsHeading" style="background-color: white; font-size: 19px; font: normal normal bold 19px/30px Mangal, Verdana; text-decoration: none;"&gt;
&lt;span style="font-size: 15px;"&gt;डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/span&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="DateTimeClass" style="background-color: white; color: #999999; font-size: 12px; font: normal normal normal 12px/18px Verdana; text-decoration: none;"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111212/images/5499990007643071336/4827366184015463712_Org.jpg" style="color: #cc0033; float: left; font-size: 15px; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="background-color: white; font-size: 15px; font: normal normal normal 15px/25px Mangal, Verdana; padding-top: 10px; text-decoration: none;"&gt;
&lt;span style="color: #cc0033;"&gt;व्यायाम हा आपल्या दिनक्रमातील अविभाज्य भाग असायला हवा; मात्र हिवाळ्यात तरी व्यायाम करायलाच पाहिजे. शरीराबरोबरच मनालाही प्रफुल्ल करणारा, शरीरातील अग्नी प्रदीप्त करून आतून ऊब देणारा आणि एकंदर शरीरसामर्थ्य वाढवण्यास मदत करणारा व्यायाम नेमका कोणता करायचा, किती करायचा, कधी करायचा या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;थंडीच्या दिवसात ऊब मिळविण्यासाठी अनेक उपाय योजावे लागतात. लोकर विणून तयार केलेले स्वेटर्स, पायमोजे, शाल, कानटोपी किंवा स्कार्फ, रात्री झोपताना ऊबदार रजई वगैरे साधनसामग्री हिवाळ्यात हाताशी असावी लागते. थंड प्रदेशात तर उबदार हवेचा झोत सोडणाऱ्या हीटर्सची किंवा पायाखालची फरशी ऊबदार राहावी यासाठी विशेष योजना करावी लागते. थंडीपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीतून या सर्व गोष्टी आवश्‍यक असतातच, पण याशिवाय ऊब मिळविण्यासाठी आपल्या हातात असणारा, सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे व्यायाम. वास्तविक व्यायाम हा आपल्या दिनक्रमातील अविभाज्य भाग असायला हवा; मात्र हिवाळ्यात तरी व्यायाम करायलाच पाहिजे. शरीराबरोबरच मनालाही प्रफुल्ल करणारा, शरीरातील अग्नी प्रदीप्त करून आतून ऊब देणारा आणि एकंदर शरीरसामर्थ्य वाढवण्यास मदत करणारा व्यायाम नेमका कोणता करायचा, किती करायचा, कधी करायचा या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;व्यायामाचे साध्य&lt;/strong&gt;&lt;br /&gt;व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. चालणे, पळणे, जॉगिंग करणे, पोहणे, योगासने करणे, सायकल चालवणे, जोर काढणे, दंड बैठका काढणे वगैरे. सध्या मल्लखांब, कुस्तीसारखे व्यायाम जास्त प्रचारात दिसत नाहीत, त्याऐवजी ऍरोबिक्‍स, जिममध्ये जाऊन व्यायाम करणे, पुल-अप्स करणे वगैरे आधुनिक प्रकार अधिक रूढ होत आहेत. व्यायामाच्या प्रकारानुरूप त्याचे फायदे निरनिराळे असतात. त्यामुळे व्यायामातून आपल्याला काय साध्य करायचे आहे, याचा विचार करून कोणता व्यायाम करायचा हे ठरवायला लागते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शरीरयष्टी पिळदार करण्याच्या दृष्टीने व्यायाम करायचा असल्यास वेटलिफ्टिंग, दंडबैठका, जोर काढणे वगैरे प्रकार उपयुक्‍त ठरू शकतात. "बॉडी बिल्डिंग" हा जो प्रकार सध्या तरुण पुरुष वर्गाचा आवडता विषय आहे, त्यासाठी असे प्रकार उपयुक्‍त असतात. मात्र त्याचा अतिरेक होणार नाही, व्यायाम करताना दमछाक होऊन फायद्याऐवजी नुकसान होणार नाही, याकडे लक्ष ठेवायला लागते. धावणे, पोहणे, सायकल चालवणे, ऍरोबिक्‍स यांसारख्या व्यायामाने रक्‍ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते, स्नायू लवचिक राहतात, हृदय व फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, शरीर ऊबदार राहण्यास मदत मिळते. योगासने, चालणे या प्रकारच्या व्यायामाने शरीर लवचिक राहते; शरीरासह मनाचाही ताण नाहीसा होण्यास मदत मिळते; रक्‍ताभिसरण संस्थेसह, मज्जासंस्थेचे कार्य सुधारते आणि प्राणायाम, भस्रिकासारख्या श्‍वसनक्रियांमुळे शरीरात प्राणशक्‍तीचा संचार अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते; शरीर, मन, इंद्रिये सर्वच गोष्टी प्रफुल्लित होण्यास मदत मिळते. प्राणायामामुळे वाताला प्रेरणा मिळाली की अग्नी सुधारण्यास, पर्यायाने शरीराला आवश्‍यक ऊब मिळणसही मदत मिळते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;व्यायाम किती व कोणता?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;वय, प्रकृती आणि व्यायामाचा उद्देश ध्यानात घेऊन व्यायामाचा प्रकार निवडायला हवा. उदा. प्राणायाम, योगासने, चालणे, पोहणे यासारखे व्यायामप्रकार बहुधा कोठल्याही प्रकृतीला मानवणारे असतात. मात्र बॉडी बिल्डिंगचे व्यायामप्रकार आपल्या प्रकृतीसाठी जड नाहीत ना, याचा विचार करूनच सुरू करावेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;व्यायाम किती प्रमाणात करावा याविषयी आयुर्वेदात सांगितलेले आहे,&lt;br /&gt;&lt;strong&gt;अर्धशक्‍त्या निषेव्यस्तु ।....अष्टांगहृदय&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;म्हणजेच स्वतःच्या शक्‍तीच्या निम्म्या प्रमाणातच व्यायाम करावा. थकून जायला होईल एवढ्या प्रमाणात व्यायाम करणे आरोग्यासाठी हितावह नाही. शक्‍तीच्या निम्म्या प्रमाणात व्यायाम झाला हे कसे ओळखायचे, हेही आयुर्वेदशास्त्र सांगते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;हृदिस्थानस्थितो वायुः यदा वक्‍त्रं प्रपद्यते ।&lt;br /&gt;व्यायामं कुर्वतो जन्तोस्तद्बलार्धस्य लक्षणम्‌ ।।.....सुश्रुतसंहिता&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणजे तोंडाने श्‍वास घ्यायची आवश्‍यकता भासू लागली व कपाळावर घाम येण्यास सुरवात झाली, की शक्‍तीच्या निम्म्या प्रमाणात व्यायाम झाला असे समजावे व व्यायाम थांबवावा. व्यायाम करण्यास सुरवात केली, की कदाचित सुरवातीच्या 10-15 मिनिटांतच ही लक्षणे दिसावयास सुरवात होऊ शकते; मात्र व्यायामाची नियमितता जसजशी राखली जाईल तसतसा हा कालावधी वाढत जातो. व्यायामाचे फायदे मिळण्यासाठी किमान 30-35 मिनिटे तरी व्यायाम करणे आवश्‍यक आहे. त्यातही कफप्रकृतीच्या व्यक्‍तींना, वजन जास्ती असणाऱ्या व्यक्‍तींना किंवा दिवसभर बैठे काम करणाऱ्यांना, वजन वाढण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांना याहीपेक्षा थोडा अधिक व्यायाम करणे चांगले असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;व्यायामाचे फायदे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;व्यायाम करण्याचे फायदे काय असतात, हेही आयुर्वेदाच्या ग्रंथात अतिशय समर्पकपणे सांगितलेले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः।&lt;br /&gt;विभक्‍तघनगात्रत्वं व्यायामाद्‌ उपजायते ।।&lt;br /&gt;.....अष्टांगहृदय सूत्रस्थान&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;- शरीर व मनाला हलकेपणा येतो.&lt;br /&gt;- ताजेतवाने होते.&lt;br /&gt;- शरीरशक्‍ती वाढते, एकंदर स्टॅमिना वाढतो.&lt;br /&gt;- अग्नी प्रदीप्त होतो, त्यामुळे पचनशक्‍ती सुधारते.&lt;br /&gt;- शरीर रेखीव, पिळदार व घट्ट होते.&lt;br /&gt;- शरीरबांधा व शरीरयष्टी व्यवस्थित राखायला मदत मिळते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;शरीरोपचयः कान्तिर्गात्राणां सुविभक्‍तता ।&lt;br /&gt;स्थिरो भवति मांसं च व्यायामाभिरतस्य च ।।&lt;br /&gt;...सुश्रुत सूत्रस्थान&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;योग्य व्यायामाने शरीरउपचय उत्तम होतो, म्हणजे शरीराला सौष्ठव, सुडौलत्व प्राप्त होते. बाह्यतः मांसपेशी, स्नायू संविभक्‍त दिसू लागतात व मुख्य म्हणजे मांसधातू स्थिर राहतो. अर्थातच स्थिर मांसधातूमुळे शक्‍ती-स्फूर्ती वाढतात, वय वाढले तरी तारुण्याचा अनुभव घेता येतो. अर्थात हे सगळे फायदे मिळण्यासाठी व्यायाम करण्यात नियमितता नक्की हवी. दोन दिवस उत्साहाने व्यायाम केला व नंतर आठवडाभर काहीच केले नाही, तर व्यायामाचा फारसा उपयोग होत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;खेळा आणि ताण घालवा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111212/images/5499990007643071336/5550838321974286471_Org.jpg" style="float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;व्यायामामध्ये खेळाचाही समावेश करता येतो. खेळाने व्यायामाबरोबरच मनावरचा ताणही नाहीसा होतो. मनाची एकाग्रता, अचूकता, चतुरता, त्वरित निर्णय घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची क्षमता वाढते. क्रिकेट, बॅडमिंटन, लॉन टेनिस, फूटबॉलसारख्या मैदानी खेळांमुळे शारीरिक ताकद वाढते, स्टॅमिना वाढतो. रक्‍ताभिसरणाला मदत मिळाली, की शरीराला आपोआप ऊबही मिळते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अति प्रमाणात व्यायाम सर्वांसाठीच वर्ज्य आहे. मात्र त्यातही आयुर्वेदाने विशेषतः पुढील परिस्थितीत विशेष काळजी घ्यायला सांगितली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;वातपित्तामयी बालो वृद्धोऽजीर्णो च तं त्यजेत्‌ ।&lt;br /&gt;......अष्टांगहृदय सूत्रस्थान&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वात वा पित्त प्रकृती असणाऱ्यांनी किंवा वातदोष-पित्तदोषाचे असंतुलन असणाऱ्यांनी, लहान वयात म्हणजे साधारणतः 15-16 व्या वर्षांपर्यंत, तसेच वृद्धांनी म्हणजे 70-75 वर्षांनंतर व्यायाम जपून करावा. व्यायाम करण्याचा सर्वांत चांगला ऋतू म्हणजे हिवाळा. हिवाळ्यात शरीरशक्‍ती सर्वाधिक असल्याने मनसोक्‍त व्यायाम करून स्टॅमिना वाढवणे या ऋतूत शक्‍य असते. व्यायाम सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठीही हा ऋतू उत्तम आहे. हिवाळ्यात यथाशक्‍ती, पण सर्वाधिक प्रमाणात व्यायाम करता येतो. उन्हाळ्यात मध्यम प्रमाणात, तर पावसाळ्यात कमीत कमी व्यायाम केलेला चांगला असतो. ऋतूनुसार व्यायामाचे प्रमाण कमी-अधिक केले तरी व्यायाम करण्यात नियमितता हवी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोडक्‍यात, आरोग्य टिकवण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. कामाचा कितीही ताण असला, वेळेची कितीही कमतरता असली तरी व्यायामासाठी काढलेला अर्धा-पाऊण तास शरीर-मनाला बरेच काही देऊन जाईल. शारीरिक आरोग्य, मानसिक उत्साह आणि उत्तम व्यक्‍तिमत्त्व या सगळ्या गोष्टी एकत्रित साध्य करायच्या असतील, जीवनात संतुलन हवे असेल तर दिनक्रमात व्यायामाला अंतर्भूत करायला हवे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;स्निग्धतेसाठी आहार&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111212/images/5499990007643071336/5688985518040603303_Org.jpg" style="float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;व्यायाम करताना एक महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदशास्त्र सांगते, ती म्हणजे व्यायाम करून शरीर पिळदार बनवण्याची इच्छा असणाऱ्यांनी बरोबरीने आहारात स्निग्ध आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असू द्यावा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अर्धशक्‍त्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्धभोजिभिः ।&lt;br /&gt;.....अष्टांगहृदय सूत्रस्थान&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;या ठिकाणी स्निग्ध पदार्थांचा अर्थ तेलकट तळकट असा नसून दूध, तूप, लोणी, बदाम, खजूर, खारीक इत्यादी शरीरोपयोगी पदार्थ असा आहे. गूळ-तूप, सुंठ-खारीक टाकून उकळलेले दूध वगैरेंचा आहारात समावेश केला, तर शरीराला स्निग्धता मिळते, तसेच आवश्‍यक असणारी ऊबही मिळते.&lt;/div&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-8441032418674570532?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/wZ2bO5K2Azk" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/8441032418674570532/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post_21.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/8441032418674570532?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/8441032418674570532?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/wZ2bO5K2Azk/blog-post_21.html" title="हिवाळ्यातील उबेसाठी व्यायाम" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post_21.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;C0AAQXw7fyp7ImA9WhRQFkQ.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-7844175561934483749</id><published>2011-12-12T17:39:00.000+05:30</published><updated>2011-12-12T17:39:00.207+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-12-12T17:39:00.207+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="जीवनशैली" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="ताणतणाव" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="मानसिक" /><title>ताणतणाव</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/4mIiiEt-ZzRtjKG0LdGaDXjaW50/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/4mIiiEt-ZzRtjKG0LdGaDXjaW50/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/4mIiiEt-ZzRtjKG0LdGaDXjaW50/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/4mIiiEt-ZzRtjKG0LdGaDXjaW50/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;br /&gt;
&lt;div class="NewsHeading"&gt;
अश्‍विनी लाटकर, समुपदेशक, पुणे.&lt;/div&gt;
&lt;div class="DateTimeClass"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111130/images/5726510063127269201/5333188278339356646_Org.jpg" style="color: #ff0033; float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="padding-top: 10px;"&gt;
&lt;span style="color: #ff0033;"&gt;या
 स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकांना आपले मूल सर्वगुणसंपन्न असावे, असे 
वाटत असते. मात्र सर्वच ठिकाणी सतत फक्त स्पर्धाच असते. मनाला निखळ आनंद 
मिळेल असे एकही ठिकाण नाही. (अगदी घरसुद्धा!) या सगळ्यामुळे मुलांवरील 
ताणतणाव लहान वयापासूनच वाढत जातो. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ताणतणाव' हल्लीच्या 
जगात अगदी लहान मूल ते वयस्क व्यक्ती, प्रत्येकाच्याच आयुष्यात सगळ्यात 
जास्त वापरला जाणारा शब्द. प्रत्येकाचेच आयुष्य त्याने भरून गेले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या
 काही वर्षांत वाढते शहरीकरण, वेगाने बदलत जाणारी जीवनशैली व कुटुंबपद्धती,
 प्रसारमाध्यमांचा वाढता प्रभाव या सगळ्यांचा वाढत्या ताणतणावामध्ये मोठाच 
वाटा आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हल्ली ताणतणावाची सुरवात ही मूल लहान असल्यापासून होते. 
या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकांना आपले मूल सर्वगुणसंपन्न असावे, 
सर्वच क्षेत्रांत यशस्वी असावे, शक्‍य झाल्यास इतरांच्या पुढे असावे, असे 
वाटत असते. त्यासाठी मूल दोन-तीन वर्षांचे झाले की पालकांचे प्रयत्न सुरू 
होतात. शाळा, क्‍लास, खेळ, छंद वर्ग वगैरे ठिकाणी त्यांना घातले जाते. या 
सर्वत्र क्षेत्रांत मुलांना परफेक्‍ट करण्यासाठीची ही धडपड असते, पण या 
सगळ्यात ज्याच्यासाठी हा सारा खटाटोप केला जातो त्या मुलाच्या मनाचा विचार 
मात्र राहूनच जातो. अर्थातच या सगळ्यामुळे मूल खरेच परफेक्‍ट किंवा 
ऑलराऊंडर वगैरे होते का, हा प्रश्‍नच आहे. का त्यातून काही मानसिक समस्याच 
निर्माण होतात, हा विचार पालकांनीच करायला हवा. यातील सर्वच ठिकाणी सतत 
फक्त स्पर्धाच असते. मनाला निखळ आनंद मिळेल असे एकही ठिकाण नाही. (अगदी 
घरसुद्धा!) या सगळ्यामुळे मुलांवरील ताणतणाव लहान वयापासूनच वाढत जातो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळी
 उठल्यापासून धावपळ सुरू होते ते रात्री झोपेपर्यंत. संध्याकाळी घरी परत 
आल्यावरसुद्धा कोणालाच शांत बसायला, बोलायला वेळ नसतो. घरात पाऊल 
ठेवल्यापासून टीव्ही चालू होतो. तो बघता बघताच होमवर्क, जेवण, खेळ, भांडणे,
 दप्तर भरणे, तर कधी कधी गप्पा या सर्वच गोष्टी होत असतात. यात 
अनडिव्हायडेड अटेन्शन कशालाच दिले जात नाही. एवढे करून रात्री 11 पर्यंत 
कसेबसे झोपले, की पुन्हा पहाटेपासून धावपळ सुरू. झोपण्यापूर्वी शांत बसून 
एकमेकांशी गप्पा नाहीत, की राजाराणीच्या, परीच्या गोष्टी नाहीत. दिवसभरात 
काय काय झाले त्या बऱ्या-वाईट अनुभवांचे देणे-घेणे नाही, की भविष्यात काय 
करायचे आहे, याचा विचार नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपले अनुभव, भावना दुसऱ्यांबरोबर 
वाटून घेणे, व्यक्त करणे ही मनुष्यस्वभावाची इतर मूलभूत गरजांप्रमाणेच 
महत्त्वाची गरज आहे. ती जर योग्य प्रकारे पूर्ण केली गेली नाही तर त्यातून 
शारीरिक किंवा मानसिक समस्या वा ताण निर्माण होऊ शकतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हल्ली 
बहुतेक पालकांची तक्रार असते, की मुलगा ऐकत नाही, खूप हट्टी झालाय. उलटून 
बोलतो, सतत लोळून टीव्ही पाहत राहतो, त्यामुळे आम्हाला ताण येतो, पण त्याला
 त्याचे काहीही वाटत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पालकांची ही तक्रार वरवर पाहता जरी खरी 
वाटली, तरी ती तितकीशी खरी नाही. खरे तर मुलांना काही ताणतणाव नसतो म्हणून 
ती टीव्ही पाहतात हे नेहमीच बरोबर असते असे नाही, तर मुलांना बरेचदा 
ताणतणाव असतो, त्याच्याशी कसा सामना करायचा, हे त्यांना माहीत नसते. 
त्यापासून सुटका करून घेण्यासाठी, तो घालवण्यासाठी मुले जास्त टीव्ही 
पाहतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या ताणतणावाचा विसर पडतो. असे असले तरी 
ताण (डीींशीी) हा प्रत्येक वेळेस वाईटच असतो असे नाही, तर काही वेळेस 
त्याचे फायदेसुद्धा होतात. उदा.- त्यामुळे आपल्याला समस्या लक्षात येण्यास 
मदत होते व त्यावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात किंवा त्यावर मात 
करण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न केले जातात. ज्याप्रमाणे कोणतेही तंतुवाद्य
 सुरात वाजण्यासाठी जसा ठराविक ताण आवश्‍यक असतो, तसाच प्रत्येकाचे आयुष्य 
सुरात चालण्यासाठी थोडासा ताणसुद्धा आवश्‍यक असतो. पण ताण चांगला आहे का 
वाईट, हे ओळखायचे कसे? त्याची लक्षणे कोणती? &lt;br /&gt;&lt;br /&gt;ताणतणावाची असंख्य 
लक्षणे असू शकतात व प्रत्येक व्यक्तीमध्ये ती वेगळी असतात. कोणाला कोणत्या 
प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक समस्या उद्‌भवतील हे प्रत्येक व्यक्तीच्या
 स्वभावावर व आनुवंशिकतेवर अवलंबून असते. उदा.- परीक्षेचा ताण दोन मुलांवर 
सारखाच असणार नाही. एखाद्याचे डोके दुखेल, पोट दुखेल तर दुसऱ्याला झोप 
लागणार नाही, भूक लागणार नाही, तर आणि कोणी भांडेल, चिडचिड करेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बऱ्याचदा
 पालक- शिक्षक या सगळ्याकडे या वयात असे होतेच, असे म्हणून दुर्लक्ष करतात.
 ही मुलांवरच्या ताणतणावची लक्षणे आहेत. यावर त्यांचा विश्‍वासच बसत नाही. 
पण जेव्हा समस्येची तीव्रता वाढते त्या वेळेस ती लक्षात येते, पण 
अजूनसुद्धा मुलांच्या वर्तनसमस्या वाढल्या तरी व्यावसायिक मदत (समुपदेशन) 
घेण्याचे टाळण्याकडेच जास्त कल दिसून येतो. कोण काय म्हणेल या विचारालाच 
महत्त्व दिले जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;ताणतणावांची लक्षणे&lt;/strong&gt; &lt;br /&gt;लक्षणांची
 व्याप्ती व तीव्रता विकासाच्या टप्प्यानुसार वाढते वा कमी होते. अगदी लहान
 मुलांमध्ये हट्टीपणा, अंगठा चोखणे, नखे खाणे, गादी ओली करणे, उलटी, जुलाब 
होणे ही लक्षणे दिसून येतात, तर मोठ्या मुलांमध्ये नाडीचे ठोके वाढणे, 
आम्लपित्त, त्वचाविकार, नैराश्‍य, भीती, एकलकोंडेपणा, विचारांचा गोंधळ, 
मारामारी, शाळा बुडवणे, खोटे बोलणे, चोरी करणे, व्यसनाधीनता अशी लक्षणे 
असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कुमार वयातील मुलांमध्ये मुख्य करून जलद शारीरिक बदलांमुळे,
 वाढीमुळे व हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे मानसिक अस्वस्थता, 
अवघडलेपणा, बंडखोरी व बेजबाबदार वर्तन जास्त प्रमाणात दिसून येते. 
ताणतणावाची पातळी या वयात अत्युच्च असते. त्याचा परिणाम एकाग्रतेचा अभाव व 
अभ्यासात लक्ष न लागणे, अशा गोष्टींवर होतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पालक किंवा शिक्षक 
मुलांना अशा वर्तनाबद्दल ओरडतात किंवा शिक्षा करतात. त्यामुळे लक्षणे कमी 
झालेली दिसत तर नाहीतच, पण त्यांची तीव्रता मात्र बऱ्याचदा वाढलेलीच दिसून 
येते. अशा वेळी मुलांना त्या लक्षणांसाठी (उदा.- रडणे, ओरडणे, हट्ट करणे, 
शाळा बुडवणे वगैरे.) शिक्षा न करता त्यामागचे मूळ कारण शोधून त्यावर 
उपाययोजना करणे महत्त्वाचे असते. एकदा ही ताणतणावांची कारणे व लक्षणे 
लक्षात आली, की त्यावर उपाययोजना करणे खूपच सोपे जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;ताणतणावांची कारणे व त्याचे परिणाम - &lt;/strong&gt;तणावांच्या कारणांचा विचार करताना त्याचे मुख्य दोन प्रकार सांगता येतील. &lt;br /&gt;1) बाह्य लक्षणे - जेव्हा ताणतणावांची कारणे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिकतेशी संबंधित नसून, बाहेरची असतात. &lt;br /&gt;परिस्थिती- घरातील, घराबाहेरची, प्रसारमाध्यमे इ. &lt;br /&gt;पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे. शाळा, परीक्षा, अभ्यास, स्पर्धा वगैरे. रोजचे दमवणारे दैनंदिन वेळापत्रक. &lt;br /&gt;2) अंतर्गत - जेव्हा कारणे बाह्य नसून व्यक्तीच्या शरीराशी, मनाशी संबंधित असतात; ती बऱ्याचदा जन्मजात किंवा आनुवंशिक असतात. &lt;br /&gt;नकारात्मक/ निराशावादी विचार. &lt;br /&gt;आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे अति विश्‍लेषण/ अतिविचार. &lt;br /&gt;स्वतःकडून अवाजवी/ चुकीच्या अपेक्षा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;विचारांमधला ताठरपणा -&lt;/strong&gt;
 परिस्थितीशी जुळवून घेता न येणे, दुसऱ्यांचे विचार, वागणे पटवून न घेणे, 
याव्यतिरिक्त आयुष्यातली अनिश्‍चितता, परिस्थितीचे आकलन, दृष्टिकोन, 
पालकांशी सुसंवादाचा अभाव, रॅगिंग, व्यसने, प्रेम, लैंगिक आकर्षण, अपयश, 
मित्रांशी किंवा भावंडांशी भांडण, इतरांशी तुलना, भ्रमनिरास इत्यादी अनेक 
कारणे मुलांमध्ये ताणतणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. वेळेवरच ही 
कारणं ओळखून त्यावर उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर शारीरिक किंवा 
मानसिक व्याधी, शाळेतून/ घरातून पळून जाणे, व्यसनाधीनता, आत्महत्या यासारखे
 गंभीर परिणाम दिसून येतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;ताणतणावांचे व्यवस्थापन&lt;/strong&gt; &lt;br /&gt;हल्ली
 पालकत्व ही एक तारेवरची कसरत झाली आहे. वेगाने बदलत जाणारी जीवनशैली, 
कुटुंबपद्धती, वाढती महागाई, वाढता खर्च, त्यासाठी आई-वडील, दोघांनी नोकरी 
करण्याची आवश्‍यकता, वेळेची कमतरता, याच बरोबर मुलांच्या शाळा, अभ्यास, 
परीक्षा, क्‍लास, स्पर्धा ही एक न संपणारी दमवणारी यादी या सगळ्याचा ताण 
मुलांबरोबरच पालकांनासुद्धा निश्‍चितच येत असतो. आता पालक स्वतःच जर 
तणावग्रस्त असतील तर ते मुलांना कसे मदत करू शकतील? त्यामुळे जेव्हा आपण 
ताणतणावाच्या व्यवस्थापनाविषयी बोलतो त्या वेळेस पालकांच्या तणाव 
व्यवस्थापनापासून सुरवात करून मगच मुलांच्यासाठी उपाययोजना केल्यास नक्कीच 
त्याचा फायदा होऊ शकतो. खरे तर ताणतणावांवर उपाययोजना करण्यापेक्षा तो न 
येईल यासाठी खबरदारी घेणेच चांगले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पालकांसाठी काही सूचना&lt;/strong&gt; &lt;br /&gt;- खरी, आवाक्‍यातील उद्दिष्टे ठरवा, स्वतःमधील गुण-दोषांची माहिती करून घ्या. &lt;br /&gt;- आयुष्यातले स्वतःचे प्राधान्यक्रम ठरवा. &lt;br /&gt;- कोणत्याही अर्थशून्य किंवा कमी महत्त्वाच्या गोष्टींमुळे त्रास करून घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीबाबत योग्य दृष्टिकोन ठेवावा. &lt;br /&gt;- रोज झोपण्यापूर्वी पाच मिनिटे शांत बसून आत्मपरीक्षण करा. &lt;br /&gt;- वेळेचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे. &lt;br /&gt;- सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. &lt;br /&gt;- वेळ पडेल त्या वेळेस न लाजता व्यावसायिक मदत जरूर घ्या. &lt;br /&gt;- मुलांना वस्तूंपेक्षा वेळ द्या. त्यांना बोलते करा. &lt;br /&gt;- टीव्ही पाहण्याचा वेळ कमी करा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मुलांसाठी सूचना -&lt;/strong&gt; &lt;br /&gt;- जेव्हा ताण जाणवेल त्या वेळेस कोणाशी तरी बोलावे. &lt;br /&gt;- मित्र, पालक, शिक्षक यांच्याकडे मदत मागायला लाजू नका. &lt;br /&gt;- स्वतःची ध्येये ठरवून त्याच दिशेने वाटचाल करा. &lt;br /&gt;- नकारात्मक विचार टाळा. &lt;br /&gt;- वेळेचे व्यवस्थापन शिका/ करा. &lt;br /&gt;- स्वतःच्या शारीरिक/ मानसिक क्षमतांचा विचार करूनच आपली उद्दिष्टे ठरवा. &lt;br /&gt;- परिस्थितीमध्ये जरुरीप्रमाणे छोटे छोटे बदल करा. परिस्थितीशी / लोकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. &lt;br /&gt;- आहार, विहार, झोप यात योग्य संतुलन राखा. &lt;br /&gt;- कोणतातरी छंद जोपासा. &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-7844175561934483749?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/ENI3Sn0KDlc" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/7844175561934483749/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post_12.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/7844175561934483749?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/7844175561934483749?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/ENI3Sn0KDlc/blog-post_12.html" title="ताणतणाव" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post_12.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;Ak8MQXk7fip7ImA9WhRQFUw.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-6496376503409698523</id><published>2011-12-10T17:38:00.000+05:30</published><updated>2011-12-10T17:38:00.706+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-12-10T17:38:00.706+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="वातविकार" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="मसाज" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="थंडी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="अभ्यंग" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="शरीराची निगा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="गुडघेदुखी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="अभ्यंगस्नान" /><title>थंडीतील उपचार - मसाज 1</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/Qmryw6JyTKsXIYft7KxeSpMCZSQ/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/Qmryw6JyTKsXIYft7KxeSpMCZSQ/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/Qmryw6JyTKsXIYft7KxeSpMCZSQ/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/Qmryw6JyTKsXIYft7KxeSpMCZSQ/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;br /&gt;
&lt;div id="NewsContainer" style="padding-right: 20px;"&gt;

                       &lt;div class="NewsHeading"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;div class="DateTimeClass"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111130/images/5609465304534585815/5593491194734940942_Org.jpg" style="color: #3333cc; float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="padding-top: 10px;"&gt;
&lt;span style="color: #3333cc;"&gt;निरोगी
 शरीराला उचित स्निग्धता अत्यावश्‍यक असते. म्हणूनच आयुर्वेदाने 
अभ्यंगाच्या माध्यमातून "बाह्यस्नेहन' रोजच्या दिनक्रमात अंतर्भूत केले 
आहे. अभ्यंग हिवाळ्यात तर करायचा असतोच, पण संपूर्ण वर्षभर अधूनमधून अभ्यंग
 करणे प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी उत्तम असते. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;थंडी 
पडली, की वातावरणात कोरडेपणा वाढतो. याचा परिणाम आपल्या शरीरावर 
झाल्याशिवाय राहत नाही. शरीराला आतून-बाहेरून स्निग्धतेची आवश्‍यकता भासू 
लागते. याला आयुर्वेदात "स्नेहन' असे नाव दिलेले आहे. ज्याप्रमाणे 
कोणत्याही यंत्राला वंगणाची आवश्‍यकता असते, साध्या वाहनातही नुसते इंधन 
घालणे पुरत नाही, त्याप्रमाणे निरोगी शरीराला उचित स्निग्धता अत्यावश्‍यक 
असते. म्हणूनच आयुर्वेदाने अभ्यंगाच्या माध्यमातून "बाह्यस्नेहन' रोजच्या 
दिनक्रमात अंतर्भूत केले आहे. अभ्यंग हिवाळ्यात तर करायचा असतोच, पण 
संपूर्ण वर्षभर अधून मधून अभ्यंग करणे प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी उत्तम
 असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अभ्यंग शब्दातील "अंग' हे क्रियापद गती या अर्थाने आलेले 
आहे. जेथे जेथे गती असते तेथे उष्णता व ऊब तयार होतेच उदा. थंडीच्या 
दिवसांत एका ठिकाणी बसले किंवा उभे पाहिले की वाजणारी थंडी चालले, पळले की 
अजिबात वाजेनाशी होते. त्याचप्रमाणे संपूर्ण शरीरात ज्या क्रियेमुळे 
गतीमानता येते, अशा अभ्यंगाने शरीराला ऊब मिळणे सहज शक्‍य असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अभ्यंगातून ऊब&lt;/strong&gt; &lt;br /&gt;ऊब
 ही रक्‍ताभिसरणावरही अवलंबून असते. फार वेळ एका ठिकाणी बसल्यावर पायाला 
मुंग्या येतात. अशा वेळी पाय थंड पडतो, याचा सगळ्यांना अनुभव असेल. पाय 
हलवला आणि रक्‍ताभिसरण पूर्ववत सुरू झाले की पायाचे तापमान पुन्हा 
पूर्वीसारखे होते. अभ्यंगामुळे रक्‍ताभिसरणाला मदत मिळत असल्याने अभ्यंग 
शरीराला ऊब देण्यास उत्तम असतो. शरीरातील ऊब कमी झाली की हालचालींवरही 
मर्यादा येतात. आईस्क्रीम खाल्ल्यामुळे जीभ गारठली की बोलता येत नाही, हात 
गारठले की बोटे जखडल्यासारखी वाटतात, याचाही सर्वांना अनुभव असेल. म्हणूनच 
सर्व हालचाली व्यवस्थित व्हाव्यात, हालचालींमधला सहजपण, चपळपणा कायम 
राहावा, यासाठीही अभ्यंग, अभ्यंगातून मिळणारी ऊब आवश्‍यक असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणे. हे तेल वातशामक, सुगंधी द्रव्यांनी संस्कारित असावे, असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;यथा जातान्न पानेभ्यो मारुतघ्नैः सुगन्धिभिः । &lt;br /&gt;अथर्तु सस्पर्श सुखैस्तैलैः अभ्यंगमाचरेत्‌ ।। ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान &lt;/strong&gt;&lt;br /&gt;वातशामक,
 सुगंधी द्रव्यांनी संस्कारित असे ऋतूला व प्रकृतीला अनुकूल तेल, जे स्पर्श
 केले असता सुखकर असते, अभ्यंगासाठी वापरावे. क्वचित काही ठिकाणी औषधांनी 
संस्कारित तूप किंवा वसा (मांसातील स्निग्ध पदार्थ) वापरण्यासही सांगितले 
आहे. मात्र सहसा तिळाचे तेल अभ्यंगासाठी उत्तम समजले जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रोज 
करायचा अभ्यंग स्वतः स्वतःला करायचा असतो. मात्र प्रशिक्षित परिचारकाकडून 
(ट्रेंड थेरपिस्ट) अभ्यंग करून घेण्याचे फायदे वेगळे असतात. विशेषतः 
पंचकर्म करताना बाह्यस्नेहन म्हणून करायचा अभ्यंग किंवा वातविकारात उपचार 
म्हणून घ्यायचा अभ्यंग किंवा अति प्रवास, अति दगदग, अति मानसिक ताण यांचा 
दुष्परिणाम होऊ नये म्हणून घ्यायचा अभ्यंग हा मसाजिस्ट - थेरपिस्टकडून करून
 घेणे अधिक गुणकारी असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पेशीच्या ठेवणीनुसार मसाज&lt;/strong&gt; &lt;br /&gt;मसाज
 करणाऱ्याला मानवी शरीराचे रचनात्मक व क्रियात्मक ज्ञान असणे आवश्‍यक असते.
 विविध मांसपेशी, त्यांचा उगम, विस्तार, दिशा यांची सविस्तर माहिती असावी 
लागते. सांध्यांच्या ठिकाणी असणारी दोन किंवा अधिक हाडांची रचना, 
सांध्यांना पकडून ठेवणाऱ्या स्नायूंची रचना, रक्‍तवाहिन्या, मज्जातंतूंचे 
स्थान, विविध मर्मे वगैरे अनेक गोष्टी मसाज करण्यापूर्वी माहीत असाव्या 
लागतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मसाजचे परिणाम सर्व शरीरात होत असले तरी मसाज केला जातो तो
 वरच्यावरच. त्वचेच्या आश्रयाने राहणारे भ्राजक पित्त तेलाचा स्वीकार करून 
त्याचे पचन करून ते सर्व शरीरपोषणासाठी शोषून घेते. अर्थात यासाठी वापरले 
जाणारे तेलही उत्तम प्रतीचे, औषधांनी सिद्ध केलेले व अग्नीचा यथायोग्य 
संस्कार झाल्याने "सूक्ष्म' अर्थात लहानात लहान पोकळीतही पोचण्याचे 
सामर्थ्य असणारे असावे लागते. नुसतेच अर्क किंवा सुगंध घातलेले तेल किंवा 
कमी दर्जाचे तेल, कच्चे तीळ तेल वा खोबरेल तेल वापरून कितीही चांगला मसाज 
केला तरी त्याने तेलाचे आतपर्यंत जिरण्याचे व त्यायोगे धातुपोषणाचे कार्य 
होऊ शकत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मसाज करताना प्रत्येक पेशीचा आकार ध्यानात घ्यावा 
लागतो. नाजूक पेशीच्या ठिकाणी मसाजही नाजूकपणेच करावा लागतो, तर बळकट 
पेशीला मसाज करताना बळ पणाला लावावे लागते. तसेच पेशीचा आकार, तिची दिशा, 
लांबी यावरून त्या ठिकाणी कसा मसाज करायचा ते ठरवले जाते. पेशीच्या 
नैसर्गिक ठेवणीनुसार मसाज केल्यास तो सुखावहही ठरतो व उपयोगीही असतो; 
अन्यथा त्याने पीडा कमी होण्याऐवजी वाढूही शकते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;'मर्मा'वर बोट&lt;/strong&gt; &lt;br /&gt;मसाजचा
 विचार करताना "मर्म' हाही विचारात घेण्याजोगा महत्त्वाचा मुद्दा होय. 
प्राणशक्‍तीचे अस्तित्व सर्व शरीरात असले तरी काही विशिष्ट ठिकाणी ती अधिक 
प्रमाणात एकवटलेली असते. आयुर्वेदात या विशिष्ट ठिकाणांना "मर्म' ही संज्ञा
 दिली आहे. मर्माच्या ठिकाणी शरीरातील शिरा, स्नायू, संधी, अस्थी, मांस 
यांपैकी एकाहून अधिक घटक एकत्र आलेले असतात व त्यामुळे मसाज करताना 
त्याच्या ठिकाणी किती प्रमाणात दाब द्यावा, किती वेळ दाब द्यावा, या 
गोष्टीचा विचार करावा लागतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मसाजचे सार्वदैहिक मसाज आणि स्थानिक 
मसाज असे दोन प्रकार संभवतात. वातशमनासाठी आणि शरीरशक्‍ती वाढून स्वास्थ्य 
टिकवण्यासाठी केला जाणारा मसाज सर्व शरीरभर केला जातो; मात्र पाठ दुखत 
असल्यास नुसत्या पाठीला किंवा पायाला सुन्नपणा आला असल्यास फक्‍त पायांना 
असा स्थानिक मसाजही केला जातो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111130/images/5609465304534585815/4836234996883440428_Org.jpg" style="float: right; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;संपूर्ण
 शरीराचा मसाज होण्यासाठी साधारणतः एक तास लागू शकतो. मसाज झाल्यानंतर 
अर्धा ते पाऊण तास विश्रांती घ्यावी, वाऱ्याचा झोत अंगावर येणार नाही याची 
काळजी घ्यावी. वाहनातून जायचे झाल्यास कानाला स्कार्फ बांधावा. थंडीच्या 
दिवसांत पायात मोजे घालावेत. अशा प्रकारे अभ्यंग, मसाजसाठी रोजच्या 
व्यापातून थोडा वेळ काढला, तर त्यामुळे जीवन उबदार व्हायला आणि जीवनाचा 
आनंद द्विगुणित व्हायला निश्‍चित हातभार लागेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मसाज करण्याचा सर्वसाधारण क्रम&lt;/strong&gt; &lt;br /&gt;-
 मसाज करताना सर्वप्रथम तेलाचे दोन थेंब टाळूवर हलक्‍या हाताने चोळावेत, 
तसेच कानांमध्ये व नाभीवर दोन-तीन थेंब टाकावेत. मसाज करताना नेहमी 
पायापासून सुरवात करावी. प्रथम पायाच्या तळव्यांवर तेल जिरवावे. मसाज 
करताना पायाच्या तळव्यापासून सुरवात करावी. घोटा, गुडघा या ठिकाणी गोलाकार 
मसाज करावा. पोटरी, मांडीला सोसवेल त्याप्रमाणे दाब देऊन मोकळे करण्याचा 
प्रयत्न करावा. त्यानंतर दुसरा पाय करावा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;- यानंतर हाताच्या 
तळव्यापासून सुरवात करावी, मनगट व कोपरावर वर्तुळाकार तर बाकी दंडाला वगैरे
 अंगठा व चार बोटे यांच्या साहाय्याने दाब सोसवेल अशा पद्धतीने मसाज करावा.
 &lt;br /&gt;- पोटावर मसाज करताना मोठ्या आतड्याची रचना व गती ध्यानात घ्यावी 
लागते. फार दाब न देता वर्तुळाकार गतीने मसाज केल्यास आतड्यातील वायूला 
स्वाभाविक गती मिळते व सरून जायला मदत होते. &lt;br /&gt;- कूस व छातीवरती हलक्‍या हाताने मसाज करावा. छातीवर दोन्ही हातांनी छातीच्या हाडापासून ते खांद्यापर्यंत मसाज करावा. &lt;br /&gt;-
 नितंब, अंसफलक (scapula) यांठिकाणी मांसपेशी व हाडाच्या आकारानुरूप 
गोलाकार मसाज करावा. कंबर व संपूर्ण पाठीलाही खालून वरपर्यंत सरळ रेषेत 
मागे पाहिल्याप्रमाणे वाहक, कंपन वगैरे पद्धतीने मसाज करावा. मानेवर मात्र 
दाब न देता हलक्‍या हाताने तरंग पद्धतीने वर जावे. पाठ व मानेला जोडणाऱ्या 
मांसपेशी त्रिकोणाकार असल्याने त्यांच्यावर मसाज करताना त्यांचा विशिष्ट 
आकार ध्यानात घ्यावा लागतो. चेहऱ्यावरही मसाज अत्यंत हलक्‍या हाताने करावा व
 त्याची दिशा जबड्यापासून ते कानशिलापर्यंत ठेवावी. &lt;br /&gt;- मसाज करताना 
वापरावयाचे तेल किंचित गरम करून वापरावे. याने वात शमन व्हायला अधिक मदत 
मिळते, तसेच तेलाचे शोषणही अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. &lt;br /&gt;- मसाज घेताना पोट रिकामे असू नये, तसेच जेवल्याजेवल्याही मसाज घेऊ नये. &lt;br /&gt;- मसाज करायची जागा हवेशीर असावी; मात्र प्रत्यक्ष हवेचा झोत अथवा वारा येणार नाही याची काळजी घ्यावी. खोलीत पुरेसा उजेड असावा. &lt;br /&gt;-
 मसाज घेताना शयनस्थिती सर्वांत उत्तम होय. पालथे झोपलेल्या स्थितीत पाठीचा
 कणा, मान, नितंब, यावर मसाज केला जातो, तर पाठीवर झोपलेल्या स्थितीत हात, 
पाय, पोट, छाती व चेहऱ्यावर मसाज केला जातो. एखाद्या व्यक्‍तीला झोपणे, 
विशेषतः पालथे झोपणे शक्‍य नसेल, तर मात्र मसाज बसूनही करता येतो.&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-6496376503409698523?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/hfIi_DPDyek" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/6496376503409698523/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/12/1_10.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/6496376503409698523?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/6496376503409698523?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/hfIi_DPDyek/1_10.html" title="थंडीतील उपचार - मसाज 1" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/12/1_10.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;AkAEQXc_fip7ImA9WhRQFUw.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-2142861202284049255</id><published>2011-12-10T17:35:00.000+05:30</published><updated>2011-12-10T17:35:00.946+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-12-10T17:35:00.946+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="वातविकार" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="मसाज" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="थंडी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="अभ्यंग" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="शरीराची निगा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="गुडघेदुखी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="अभ्यंगस्नान" /><title>उबदार अभ्यंग -2</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/GfVtjYb4ew6wm48pjtNZMwC5ArI/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/GfVtjYb4ew6wm48pjtNZMwC5ArI/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/GfVtjYb4ew6wm48pjtNZMwC5ArI/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/GfVtjYb4ew6wm48pjtNZMwC5ArI/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;br /&gt;
&lt;div class="NewsHeading"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;div class="DateTimeClass"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111207/images/4964077401372075730/4895681867765714441_Org.jpg" style="color: #ff0099; float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="padding-top: 10px;"&gt;
&lt;span style="color: #ff0099;"&gt;आपल्याला
 ऊब ही हवीच असते. उबेचे महत्त्व समजल्यामुळे मनुष्य दोन पायांवर उभा 
राहिला व त्याने आपला मेरुदंड पृथ्वीच्या काटकोनात आणून ठेवला. उठून 
बसल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते, रक्‍तप्रवाह मेंदूकडे जाऊ लागतो व 
त्यातूनच ध्यानासाठी, योगासने करण्यासाठी, शरीरस्वास्थ्य, आत्म्याचे 
स्वास्थ्य, आत्म्याचे कल्याण ह्यासाठी पद्मासनात ताठ बसावे हा शोध लागला. 
मात्र, थंडीच्या दिवसात उबदार रजई पांघरून घेऊन झोपणे कल्याणकारक असते. 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उत्तम तेलाचा अभ्यंग हा खरा थंडीवरचा उपचार. &lt;/span&gt;&lt;br /&gt;उबेचे
 माहात्म्य आपण सर्वांनी जाणून घेतलेले आहे व त्यामुळे लहान मुले आईच्या 
कुशीत येऊन का झोपतात ह्याचा बरोबर उलगडा होऊ शकतो. शरीरात पायापर्यंत 
रक्‍तप्रवाह पोचला नाही, काही कारणांनी पायामध्ये पाणी राहून पाय जड झाला, 
थंड पडला किंवा डोक्‍याला वारा लागल्यामुळे डोके थंड झाले, तर चोळल्याने 
म्हणजे घर्षणाने ऊब मिळते. छाती व छातीच्या आसपासचा भाग नेहमी गरम राहतो, 
कारण हृदय सतत धडकत असते. त्याचे आकुंचन-प्रसरण सतत चालू असल्यामुळे मिठी 
मारताना, कुशीत येताना छातीजवळ डोके वा शरीर येण्याने ऊब चांगली मिळते, हा 
सर्वांच्याच अनुभवाचा विषय असतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एक गोष्ट नक्की, की आपल्याला ऊब 
ही हवीच असते. परंतु अति ऊब वा अति अग्नी त्रासदायक ठरू शकतो. पृथ्वीचे 
तापमान वाढते आहे व त्यामुळे वातावरणात बदल होत आहेत. वृक्ष, वनराई, नद्या,
 पर्वत, बर्फाच्छादित शिखरे यात होणाऱ्या बदलांमुळे पृथ्वीवर अनर्थ ओढवेल 
की काय, अशी शंकेची पाल मनात चुकचुकलेली आहे. योग्य प्रमाणात अग्नी म्हणजे 
ऊब. शरीर गरम झाले, की तापावर औषध द्यावे लागते. ज्याचे शरीर जास्त 
प्रमाणात उष्ण राहते, त्याला थकवा लवकर येतो, अर्थात त्या प्रमाणात त्याचे 
आयुष्यही कमी होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तेव्हा एका बाजूने उष्णता-ऊब आवश्‍यक असते, तर 
दुसऱ्या बाजूने अति उष्णता कामाची नसते. थंडी वाजल्यावर एखादा मनुष्य थोडे 
चालून आला किंवा जागच्या जागी पळाला, तर त्याला बरे वाटते. परंतु तो खूप 
पळाला, तर दमून जाणे, पाय दुखणे वगैरे त्रास होऊ शकतात. मनुष्येतर 
प्राणिमात्रांचा मेरुदंड जमिनीला समांतर असतो, परंतु उबेचे महत्त्व 
समजल्यामुळे मनुष्य दोन पायांवर उभा राहिला व त्याने आपला मेरुदंड 
पृथ्वीच्या काटकोनात आणून ठेवला. हे गणित लक्षात घेतले तर उठून बसले, की 
थंडी कमी का होते हे लक्षात येईल. पळाल्यानंतर थंडी खूप कमी होईल हे वेगळे,
 पण उठून बसल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते, रक्‍तप्रवाह मेंदूकडे जाऊ
 लागतो व त्यातूनच ध्यानासाठी, योगासने करण्यासाठी, शरीरस्वास्थ्य, 
आत्म्याचे स्वास्थ्य, आत्म्याचे कल्याण ह्यासाठी पद्मासनात ताठ बसावे हा 
शोध लागला. बरे वाटावे, उत्साह यावा यासाठी बसणे किंवा उभे राहणे आवश्‍यक 
असते. तसेच 24 तासातील निदान सहा - सात तास आडवे राहिले नाही, तर मनुष्य 
उष्णतेमुळे थकून जातो. म्हणून थंडी वाजते आहे ह्या कारणासाठी झोपायचेच नाही
 असे ठरवून चालत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;थंडीच्या दिवसात, मग ती गुलाबी थंडी असो, कडकडीत थंडी असो,छान पैकी उबदार रजई पांघरून घेऊन झोपणे कल्याणकारक असते. &lt;br /&gt;जमिनीवर
 मांडी घालून ताठ बसणे किंवा ऊबदार रजई घेऊन झोपणे हा झाला तात्पुरता इलाज.
 परंतु थंडीपासून खरे संरक्षण केवळ कुडकुडणे थांबवून मिळू शकत नाही. उत्तम 
तेलाचा अभ्यंग हा खरा थंडीवरचा उपचार. आपण दीपावलीच्या वेळी अंगाला 
तेल-उटणे लावून ओवाळतो, ते येणाऱ्या थंडीत अभ्यंग आवश्‍यक करावा लागेल हे 
लक्षात ठेवण्यासाठी. अभ्यंग करत असताना खोलीत खूप थंड वातावरण नसावे. 
अभ्यंगाच्या वेळी बाहेर खूप थंडी असेल तर खोलीत शेगडी पेटवून ठेवावी&lt;/div&gt;
&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-2142861202284049255?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/vS-ChwjM9Qc" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/2142861202284049255/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/12/2.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/2142861202284049255?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/2142861202284049255?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/vS-ChwjM9Qc/2.html" title="उबदार अभ्यंग -2" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/12/2.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;CEUGQ3k-cSp7ImA9WhRQFE4.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-1001273104928796662</id><published>2011-12-09T17:31:00.001+05:30</published><updated>2011-12-09T17:33:42.759+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-12-09T17:33:42.759+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="वातविकार" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="मसाज" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="थंडी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="अभ्यंग" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="शरीराची निगा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="गुडघेदुखी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="अभ्यंगस्नान" /><title>उबदार अभ्यंग -1</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/yI21yxpSd1zAFC3Pc4WchKZtavU/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/yI21yxpSd1zAFC3Pc4WchKZtavU/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/yI21yxpSd1zAFC3Pc4WchKZtavU/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/yI21yxpSd1zAFC3Pc4WchKZtavU/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;br /&gt;
&lt;div class="NewsHeading"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;div class="DateTimeClass"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111130/images/4959112781792930202/5401305601031715359_Org.jpg" style="color: #ff0033; float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="padding-top: 10px;"&gt;
&lt;span style="color: #ff0033;"&gt;केव्हातरी
 थंड हवेच्या ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी 
फक्‍त मसाज घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, 
त्याची ताकद वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम
 देता-घेता येते. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;थंडीच्या दिवसांत असते थंडगार वातावरण, 
थंडगार हवा, थंडगार पाणी, थंडगार स्पर्श. थंडी म्हणजे गोठणे. गोठणे याचा 
अर्थ इतरांपासून वेगळे पडणे. सर्व जगात पूजा होते अग्नीची. कारण तो 
सर्वांना आकर्षित करतो, जवळ आणतो. या अग्नीचे आकर्षण एवढे असते, की 
शरीरातूनसुद्धा पाहिली जाते ऊब. हालचाल करत नसलेल्या माणसाच्या कपाळाला 
स्पर्श करून पाहतात, की तो आहे की गेला. म्हणजेच त्याच्या शरीरात ऊब आहे की
 तो थंड पडला, हे पाहिले जाते. त्याच्या स्पर्शावरून कळते, की जीवन 
प्रवाहित आहे की नाही. जीवनप्रवाहातून वेगळेपणा कोणालाच आवडत नाही. 
जीवनप्रवाहात राहणे व जीवनाची ऊब मिळविणे, त्याचा आनंद घेणे प्रत्येकालाच 
आवडते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा या थंडीमध्ये, एकसंध असलेली शरीराची त्वचा किंवा स्नायू
 गोठायला म्हणजे आखडायला सुरवात होते. त्वचेचा काही भाग गोठला, आखडला की 
इतर भागापासून सुटा पडतो, म्हणजेच शरीरावर भेगा पडायला सुरवात होते, शरीर 
तडतडायला लागते आणि कंड सुटायला लागते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सर्व टाळण्यासाठी औषध 
एकच असते व ते म्हणजे ऊब. आपल्याला ऊब अनेक प्रकारे मिळते. ऊब मिळवायचा 
सोप्यात सोपा मार्ग म्हणजे शरीर चोळणे, घर्षण करणे म्हणजेच अभ्यंग करणे, 
मसाज करणे. त्यानंतर ऊब मिळविण्यासाठी करावी लागते धावपळ, म्हणजेच व्यायाम.
 तसेच ऊब मिळविण्यासाठी योग्य आहाराची योजना करणे आवश्‍यक असते. तसे पाहता 
थंडीच्या दिवसांत बाहेर सूर्यप्रकाशात, त्याच्या उबेत बसण्याएवढे आनंददायक 
दुसरे काही नाही. म्हणून सूर्यध्यान, खास ऊब देणाऱ्या पदार्थांचे सेवन अशा 
गोष्टींपासून ऊब मिळविणे आवश्‍यक असते. त्यानंतरही समाधान झाले नाही तर 
शेकोटी पेटवून बसणे, होळीसारखे उत्सव साजरे करणे, अशा प्रकारच्या योजना 
करून मनुष्य ऊब मिळविण्याच्या मागे लागतो. अर्थात थंडीच्या दिवसांत उबदार 
कपडे घालून संरक्षण करता येते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;थंडी हा ऋतू चांगला असतो. त्यामुळेच
 आपण पाहतो, की थंड प्रदेशांतील लोक भरपूर अन्न खातात, पेये पितात, मेहनत 
करतात, ते उंचेपुरे, गोरेगोमटे असतात. पण तेथली थंडी सहन करण्यासाठी ऊब 
आवश्‍यक असतेच. तेथे घरे गरम करण्याची व्यवस्था असते, गरम कपडे वापरावे 
लागतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतासारख्या प्रदेशात एकमेकाला भेटल्यानंतर दुरूनच 
नमस्कार करून मिळालेली ऊब पुरेशी ठरते, पण थंड प्रदेशांत गेले तर हाताला 
हात मिळवून उबेचे आदान-प्रदान व्हावे लागते आणि एवढ्याने समाधान झाले नाही 
तर कडकडून मिठी मारावी लागते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शरीराच्या एखाद्या भागाला, पायाच्या 
बोटाला रक्‍ताभिसरण कमी झाले, तेवढा भाग रक्‍तसंचारापासून वंचित झाला तर 
तेवढा भाग थंड पडून बधिर होण्याची, तेथे मुंग्या येण्याची शक्‍यता असते. 
असे झाल्यास नखावर खाजवले असता पुन्हा तेथील रक्‍ताभिसरण वाढून ऊब निर्माण 
होते व त्रास जातो. हात गार पडून लिहिता येत नाही, काम होत नाही, अशा वेळी 
दोन हात एकमेकांवर घासण्याची क्रिया साहजिकच घडते. थोडी अधिक माहिती असणारा
 मनुष्य पुढून-मागून सर्व दिशांनी हात घासतोच व बरोबरीने बोटे एकमेकांत 
अडकवून, दाबून धरून ओढायचा प्रयत्न करतो, म्हणजे बोटांच्या कडांचे, दोन 
बोटांच्या मध्ये असलेल्या जागेचे घर्षण होते आणि उबेचा उत्साह येतो. पाठीवर
 थाप मारायची, हाही एक ऊब देण्याचाच प्रकार. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सर्व लक्षात घेतले 
तर ऊब देणे, रक्‍ताचा संचार वाढवणे, थंडीमुळे किंवा इतर कारणामुळे अवघड 
जागी साकळलेले रक्‍त किंवा अडकलेला रक्‍तप्रवाह दूर करण्यासाठी त्या ठिकाणी
 घर्षण करणे म्हणजेच अभ्यंग करणे- मसाज देणे अभिप्रेत असते. परंतु शरीराचे 
दोन भाग एकमेकांवर घासताना ते जर कोरडे असतील तर त्या ठिकाणी उत्पन्न 
होणाऱ्या उष्णतेमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. शिवाय मुख्य म्हणजे स्नेहन, 
मैत्री, आपुलकी शरीराशी व्हावी लागते, त्यासाठी तेलाने किंवा तत्सम 
पदार्थाने मसाज करणे अभिप्रेत असते. नुसते वास दिलेले तेल असेल तर त्याचा 
उपयोग होत नाही. उलट अशा असंस्कारित तेलाच्या वापरामुळे त्वचेवरची रंध्रे 
बंद होतात. असे तेल वापरून मसाज घेताना वाटलेले सुख नंतर महागात पडते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणून
 आयुर्वेदाने अभ्यंगासाठी वेगवेगळ्या प्रकारची अनेक तेले सुचविलेली आहेत. 
ही तेले बनविताना वेगवेगळ्या वनस्पती, दूध, दही, ताक, निवळी अशी अनेक 
द्रव्ये वापरलेली असतात, अगदी केशर, कापरासारखी द्रव्येही वापरलेली असतात. 
अशा तेलाने योग्य मसाज केला तर नुसती तात्पुरती ऊब न येता शरीरात टिकून 
राहणारी व शरीराला फायदा करणारी ऊब तयार होते. तेव्हा थंडीच्या दिवसांत 
प्रत्येकाने खास मसाजसाठी तयार केलेले अप्रतिम अभ्यंग तेल घेऊन स्वतःच 
शरीरावर चोळून व्यवस्थित मसाज करावा. जमेल त्यांनी उपचार केंद्रात जाऊन 
प्रशिक्षित परिचारकाकडून मसाज करून घ्यावा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;केव्हातरी थंड हवेच्या 
ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी फक्‍त मसाज 
घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, त्याची ताकद 
वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम देता-घेता 
येते. &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-1001273104928796662?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/oR7lb32WcwM" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/1001273104928796662/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/12/1.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/1001273104928796662?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/1001273104928796662?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/oR7lb32WcwM/1.html" title="उबदार अभ्यंग -1" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/12/1.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;DEIAQHY6eyp7ImA9WhRQFU8.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-4531647646216983547</id><published>2011-12-09T17:30:00.001+05:30</published><updated>2011-12-10T19:45:41.813+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-12-10T19:45:41.813+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="मसाज" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="अभ्यंग" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="अभ्यंगस्नान" /><title>संशोधन - अर्भकांना मसाज</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/OKHUYDVUV7wjDkwxt7HNQX0zgBg/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/OKHUYDVUV7wjDkwxt7HNQX0zgBg/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/OKHUYDVUV7wjDkwxt7HNQX0zgBg/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/OKHUYDVUV7wjDkwxt7HNQX0zgBg/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;br /&gt;
&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111130/images/4944704783005712152/5010667568632212365_Org.jpg" style="float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="padding-top: 10px;"&gt;
आपल्या
 शरीरासाठी नियमित मसाज करण्याची गरज असल्याचे आपल्याला माहीत असते. आपण 
मोठेही असा मसाज शरीराला करीत नाही. पण हाच मसाज आता अपुऱ्या दिवसांच्या 
अर्भकांसाठी "उपचार' ठरत आहे. अगदी हलक्‍या हाताने केलेल्या मसाजमुळे 
अपुऱ्या दिवसांच्या अर्भकांच्या वजनात चांगली वाढ होते, असे अमेरिकेतील 
मियामी विद्यापीठाच्या संशोधकांना आढळून आले आहे. असे "मसाज' उपचार 
केल्याने या अर्भकांच्या झोपेच्या वेळात अथवा अन्नग्रहणाच्या सवयींमध्ये 
फार मोठे बदल दिसून येत नाहीत; मात्र, पचन यंत्रणा नीट कार्यरत झाल्यामुळे 
त्यांच्या वजनात वाढ दिसून येत असावी, असे या संशोधकांनी म्हटले आहे. या 
संशोधकांनी अर्भकांवर पाच ते दहा दिवसांचे मसाज-उपचार सुरू करण्यापूर्वी 
त्यांच्या हृदय व पोटाच्या विद्युत आलेखांच्या आधारे कार्यक्षमतेचे मोजमाप 
केले आणि मसाज-उपचार झाल्यानंतर पुन्हा त्यांचे मापन केले. मसाजमुळे सर्वच 
अर्भकांच्या या दोन्ही आलेखांत चांगली सुधारणा दिसून आली. ज्या अर्भकांवर 
मसाज-उपचार सुरू नव्हते, त्यांच्या तुलनेत ते सुरू असलेल्या अर्भकांचे वजन 
सरासरी 27 टक्‍क्‍यांनी वाढल्याची नोंदही संशोधकांनी केली आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;दम दमा दम! &lt;/b&gt;&lt;br /&gt;
"दम
 असेल तर ये समोर,' असा धमकावणीचा सूर आपण कधी ऐकलेला असतो. कोणतंही 
कष्टाचं काम करताना आपला दम निघू शकतो. काही वेळा आपण एखाद्या गोष्टीसाठी 
इतके अधीर होतो की आपल्याला दम धरवत नाही. हे "दम'दार पुराण मी का ऐकवतोय? 
जरा दमादमानं घ्या की! सांगतो, अमेरिकन तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दम असेल
 तर बुद्धीवान होता येते. ज्यांची फुप्फुसं निरोगी असतात ती मुले स्मृती, 
बोधन आणि बुद्धिमत्तेच्या सर्व चाचण्यांमध्ये इतरांपेक्षा सरस असतात, असे 
काही अमेरिकी तज्ज्ञांनी म्हटले आहे. मैदानावर, मोकळ्या हवेत खेळणाऱ्या 
मुलांची फुप्फुसं अधिक निरोगी असल्याचंही संशोधनात लक्षात आलं आहे. 
मध्यमवयीनांच्या आणि वृद्धांच्या बौद्धिक क्षमता व त्यांच्या फुप्फुसांचे 
आरोग्य यांचा असा परस्पर संबंध यापूर्वीच्या संशोधनांतून सिद्ध झालेला आहे.
 मुलांमध्येही तो संबंध तसाच आहे काय हे पडताळून पाहण्यासाठी या तज्ज्ञांनी
 बोस्टनमधील 165 मुलांच्या आरोग्याचा जन्मापासून सहाव्या वर्षापर्यंत माग 
ठेवला. सहाव्या वर्षी त्यांच्या फुप्फुसांची आणि नवव्या वर्षी मेंदूची 
कार्यक्षमता मोजण्यात आली. फुप्फुसांच्या कार्यक्षमतेच्या वाढीच्या 
प्रत्येक अंशागणिक मेंदूच्या क्षमतांमध्येही तेवढीच वाढ होत असल्याचे त्यात
 दिसून आले. दमा, पालकांचे धूम्रपान किंवा शिशाच्या प्रदूषणाचा परिणाम आदी 
फुप्फुसांच्या क्षमतांवर परिणाम करणारे घटक लक्षात घेतले तरीही फुप्फुसांची
 आणि मेंदूची क्षमता यांतील परस्पर संबंध तसाच कायम असतो, असे दिसून आले. 
फुप्फुसांच्या कार्यक्षमतेच्या मेंदूवर होणाऱ्या अशा परिणामांची कारणे 
अद्याप लक्षात आलेली नसली तरी, जैविक साहचर्यामुळे असे घडून येत असावे, असे
 मतही या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-4531647646216983547?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/q-bY5Pydeyc" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/4531647646216983547/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/4531647646216983547?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/4531647646216983547?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/q-bY5Pydeyc/blog-post.html" title="संशोधन - अर्भकांना मसाज" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/12/blog-post.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;CEEFQXg_eyp7ImA9WhRREUQ.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-5246278771270654668</id><published>2011-11-25T09:12:00.001+05:30</published><updated>2011-11-25T09:13:30.643+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-11-25T09:13:30.643+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="कडकी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आग्र्याचा पेठा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="कोहळा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="उष्णता" /><title>आग्र्याचा पेठा</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/fDFhnN3M-LZf3WtuqpUnpvmpwyc/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/fDFhnN3M-LZf3WtuqpUnpvmpwyc/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/fDFhnN3M-LZf3WtuqpUnpvmpwyc/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/fDFhnN3M-LZf3WtuqpUnpvmpwyc/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111124/images/5399399184538891383/5729369996607365344_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /&gt;&lt;span style="color: #0033cc;"&gt;शरीरातील
 कडकी, उष्णता हा आरोग्याचा मुख्य शत्रू. शरीरातील व पोटातील उष्णतेमुळे 
अनेक प्रकारचे रोग होतात. कोहळ्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला 
तर शरीरातील कडकी कमी होऊन शरीर थंड होते. कोहळा हा नुसताच थंड नसून शांतही
 असतो. म्हणूनच कोहळ्याचा उपयोग मानसिक रोगांमध्ये केलेला असावा. 
मनुष्यमात्राला हवी शांती. शांती म्हणजेच थंडपणा, शांती म्हणजेच वृत्तीरहित
 मन, शांती म्हणजेच आराम व समाधान. कुठल्याही प्रकारचा कितीही मानसिक ताण 
आला तरी जो मनुष्य शांत असतो तो सर्व आघात सहन करू शकतो. असा मनुष्य 
विश्‍वात घडणाऱ्या घटनांना किंवा त्या व्यक्‍तीच्या आयुष्यात घडणाऱ्या नको 
वाटणाऱ्या घटनांना सामोरे जाऊ शकतो किंवा त्यांचे निवारण करू शकतो. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोठल्याही
 प्राण्याचे अंडे दृष्टी आकर्षित करून घेते, कारण त्याचा आकार. हा एक 
विशिष्ट आकार ज्याला भूमितीमध्ये पॅराबोलिक (अंडाकृती) म्हणतात, तो एक 
निसर्गाचा महत्त्वाचा आविष्कार आहे व तो सर्व ठिकाणी पाहायला मिळतो. एका 
टोकाला थोडासा निमुळता, तसेच गोल नाही व लांबटही नाही, अशा प्रकारे सर्व 
बाजूंनी कुठेही कोपरा नसलेला, वाहता वर्तुळाकार असा हा आकार. कोहळा हे असे 
एक फळ आहे की त्याचा आकार फारच सुंदर असतो, ज्याला संस्कृतमध्ये कूष्मांड 
(उष्णता नसलेले अंडे) व हिंदीमध्ये पेठा म्हणतात. तसेच त्याचे शरीराशी 
साधर्म्य असे, की कोहळ्यावर एक प्रकारची लव असते, ती नंतर झडून जाते. 
कोहळ्याचा बाहेरून रंग पांढरा म्हणावा की हिरवा म्हणावा कळत नाही, 
पांढरट-हिरवट असतो. कोहळ्याच्या आत जणू बर्फ भरलेला असतो. त्याची प्रचिती 
पेठा नावाची बर्फी खाताना येते. दाताने पेठा तोडताना पांढरा स्वच्छ बर्फाचा
 तुकडा तोडतो आहोत असा भास होतो. परंतु तो नुसताच रंगाला व स्पर्शाला 
बर्फासारखा नसून गुणांनी अत्यंत थंड असतो. कोहळा शीतवीर्य व वीर्यवर्धक 
असतो. बदाम हे छोटेसे फळ असून त्यात ओलावा कमी व तेल अधिक असते, बदाम 
स्पर्शाला कठीण, फोडायला कडक व वीर्यवर्धक असतो. पण बदाम सर्वांनाच परवडतो 
असे नाही, कोहळा मात्र सर्वांना परवडतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शरीरातील कडकी, उष्णता हा 
आरोग्याचा मुख्य शत्रू. शरीरातील व पोटातील उष्णतेमुळे अनेक प्रकारचे रोग 
होतात. कोहळ्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला तर शरीरातील कडकी 
कमी होऊन शरीर थंड होते. कोहळ्याचा दुसरा एक महत्त्वाचा गुण म्हणजे तो 
वेलीवरून तोडल्यावर वर्षभर टिकू शकतो. आतून उष्णता असली की वस्तू लवकर खराब
 होते व तिची वाटचाल क्षरणाकडे वेगाने होते. कोहळा हा नुसताच थंड नसून 
शांतही असतो. म्हणूनच कोहळ्याचा उपयोग मानसिक रोगांमध्ये केलेला असावा. 
मनुष्यमात्राला हवी शांती. शांती म्हणजेच थंडपणा, शांती म्हणजेच वृत्तीरहित
 मन, शांती म्हणजेच आराम व समाधान. कुठल्याही प्रकारचा कितीही मानसिक ताण 
आला तरी जो मनुष्य शांत असतो तो सर्व आघात सहन करू शकतो. असा मनुष्य 
विश्‍वात घडणाऱ्या घटनांना किंवा त्या व्यक्‍तीच्या आयुष्यात घडणाऱ्या नको 
वाटणाऱ्या घटनांना सामोरे जाऊ शकतो किंवा त्यांचे निवारण करू शकतो. मनुष्य 
उष्ण प्रकृतीचा, गरम डोक्‍याचा, पित्तकर स्वभावाचा असला तर तो चिडचिड करतो,
 लगेच कावतो, ओरडतो, रागावतो, मारामारीपर्यंतही पोचू शकतो. कोहळ्याची 
बरोबरी आतून शांत असलेल्या व्यक्‍तीशी केली तर सर्व दुष्ट शक्‍तींना सामोरे
 जायची ताकद कोहळ्यात कशी असते हे समजते. म्हणूनच भारतीय परंपरेत घराबाहेर 
कोहळा लटकवून ठेवण्याची पद्धत दिसते. यामुळे बाहेरून येणारी वाईट दृष्टी, 
वाईट शक्‍ती असे अनाकलनीय अदृष्ट आघात कोहळ्यावर पडल्यावर कोहळा त्यांना 
निवृत्त करू शकतो, त्यांचा पराजय करू शकतो कारण तो स्वतः आत शांत व 
प्रेमाचा ओलावा धरून असतो. कारागृहात असणाऱ्या कैद्यांना शिक्षा करत असताना
 ती शिक्षा त्याला न होता त्याच्या दुर्बुद्धीला व्हावी व दुर्बुद्धी निघून
 जावी तसेच दुष्ट शक्‍तीमधील दुष्टत्वाचे अस्तित्व विरून जावे हाच उद्देश 
असतो. दुष्टपणा ह्या संकल्पनेत दुसऱ्याचे अधिकार बळकवणे अभिप्रेत असते, 
त्यामुळे सर्व दुष्ट शक्‍तींना प्रलोभन दाखवून गप्प करता येते किंवा नष्ट 
करता येते किंवा त्यांच्यात बदल घडविता येतो. प्राण व जीवन हे सर्वांना 
प्रिय असते व सर्वांनाच आवश्‍यक असते. त्यासाठी दुष्ट मनुष्य सूड म्हणून 
एखाद्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो, तशा दुष्ट शक्‍ती पण कुठल्यातरी 
जिवंत प्राण्याचा बळी मागत असतात. त्यांना बळी तर द्यायचा नाही, पण त्यांची
 इच्छा पूर्ण करून त्यांच्यातील दुष्टपणा घालवायचा ह्या उद्देशाने कुठलेही 
चांगले कृत्य करत असताना विघ्न टाळण्यासाठी भारतीय परंपरेत बळी देण्याची 
प्रथा सुरू झालेली आहे. हा बळी प्रत्यक्ष प्राण्याचा न देता कोहळ्याचा बळी 
देण्याचे शास्त्र शोधून काढले असावे. सुरुवातीला कोहळा व दुष्ट शक्‍ती 
ह्यांच्यात साम्य दिसावे व आकर्षण वाटावे म्हणून कापलेल्या कोहळ्यावर लाल 
गुलाल टाकून वर उडदाचे काही दाणे वगैरे टाकायची पद्धत ठेवली, जेणेकरून 
दुष्ट शक्‍ती कोहळ्याकडे आकर्षित होऊन त्या दुष्ट शक्‍तीचे तामसिकत्व 
कोहळ्याच्या सात्त्विकतेत विसर्जित होऊन जाईल. अर्थात काही तामसिक माणसे 
प्रत्यक्ष प्राण्यांचा बळी देण्यात समाधान मानत असली तरी गरज दुष्ट 
शक्‍तींचा बीमोड करणे हीच असते, त्यासाठी प्राणी मारण्याची आवश्‍यकता नाही.
 असा हा कोहळा, जो बळी देण्यापासून खाण्यापर्यंत उपयोगाला येतो, दारासमोर 
टांगता येतो, घरात ठेवता येतो, वेळप्रसंगी अन्न म्हणून उपयोगात आणता येतो. 
कोहळ्याचा रस, कोहळ्याची भाजी, कोहळ्याचे वाळवलेले सांडगे, कोहळ्याची 
मिठाई-पेठा अशा सर्व प्रकारे कोहळा हे बहुगुणी फळ उपयोगात आणले जाते. 
आग्र्याचा पेठा खूप प्रसिद्ध आहे. पूर्वी सैनिकांना टिकाऊ व ताकद 
वाढविणारी, सहज पचणारी मिठाई व अन्न म्हणून पेठा बनविला गेला. आग्र्याच्या 
मानसिक रुग्णांसाठी पण त्याचा उपयोग होत असावा. कोहळ्याचे उत्पादन करणे 
अत्यंत सोपे आहे. चांगल्या प्रकारे शेती केली तर एका वेलीवर 30-40 कोहळे 
येऊ शकतात. कोहळ्याची कीर्ती पाहून त्याचा उपचारात वापर केल्याने अनेक 
रुग्णांना जीवदान मिळालेले आहे. Life Style, Marathi Blog&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-5246278771270654668?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/rKvNwhvv4mk" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/5246278771270654668/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_324.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/5246278771270654668?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/5246278771270654668?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/rKvNwhvv4mk/blog-post_324.html" title="आग्र्याचा पेठा" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_324.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;CEEARHY9fSp7ImA9WhRREUQ.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-8201219287680071881</id><published>2011-11-25T09:10:00.001+05:30</published><updated>2011-11-25T09:14:05.865+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-11-25T09:14:05.865+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="कडकी" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आग्र्याचा पेठा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="कोहळा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="उष्णता" /><title>कोहळा</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/KcyMkmVcjdyLOVOA8hXliyEog0A/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/KcyMkmVcjdyLOVOA8hXliyEog0A/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/KcyMkmVcjdyLOVOA8hXliyEog0A/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/KcyMkmVcjdyLOVOA8hXliyEog0A/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;table border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="width: 1000px;"&gt;&lt;tbody&gt;
&lt;tr&gt;&lt;td colspan="2" width="810"&gt;&lt;br /&gt;&lt;/td&gt;
               &lt;td rowspan="3" width="7"&gt;&lt;br /&gt;&lt;/td&gt;
               &lt;td rowspan="3" valign="top" width="180"&gt;&lt;div style="padding-left: 10px; padding-top: 10px;"&gt;
&lt;span style="padding-bottom: 20px;"&gt;

&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;table border="0" cellpadding="1" cellspacing="0" height="600" id="v1771266316046626v181" style="empty-cells: hide; left: 1100px; position: absolute; top: 2981px; width: 160px;"&gt;
&lt;tbody&gt;
&lt;tr&gt;&lt;td style="background: #062F91;"&gt;&lt;table border="0" cellpadding="0" cellspacing="0" height="100%"&gt;
&lt;tbody&gt;
&lt;tr height="1"&gt;&lt;td&gt;&lt;table border="0" cellpadding="0" cellspacing="1" style="background: #062F91; color: white; cursor: default;"&gt;&lt;tbody&gt;
&lt;tr style="font-family: Arial, sans-serif; font-size: 10pt; font-weight: bold;"&gt;&lt;td&gt;Admagnet&lt;/td&gt;
&lt;td style="cursor: pointer; width: 20px;"&gt;-&lt;/td&gt;
&lt;td style="cursor: pointer; width: 20px;"&gt;X
&lt;/td&gt;
&lt;/tr&gt;
&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;
&lt;/td&gt;&lt;/tr&gt;
&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;table bgcolor="#E0E0F0" border="0" cellpadding="0" cellspacing="0" height="100%" id="v1771266316046626v185"&gt;
&lt;tbody&gt;
&lt;tr&gt;
&lt;td&gt;&lt;a href="http://n.admagnet.net/d/ck/?KyQ2JjooJzhxf2gtMT88NiY8Mmpsa2Nqa3s9Pg0RAwoDCw8DVV9eUlRLFAAeFBsXSUBFRUpfDhhBTE1NsrC7sbewsA%3D%3D__oadest=http%3A%2F%2Fwww.redbus.in%2Fadmagnetlanding.aspx" target="_blank"&gt;&lt;img alt="" border="0" height="600" id="image1" src="http://c2.amimg.net/creatives/redbus/nov11/Redbus_BookBusTickets_160x600.gif" title="" width="160" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;
&lt;div id="beacon_2f203fc206" style="left: 0px; position: absolute; top: 0px; visibility: hidden;"&gt;
&lt;img alt="" height="0" src="http://n.admagnet.net/d/lr/?YGJqa2N1YW03Pz40Pzg2cnN%2BZHR%2FcHZwfiYqKScnBltNTUFMQhodGhgZCmJvbHJ9fXB%2FCA4BCwADHXN8fXwBEX9wYikpJHUhPj88aH0OdWMUdmYTYWV2bmJ1bmlncVFRVUZWIwMUCQILB0lfKF1AQENCRUdDUko%2FT0tORU1OsLazsLa0tLW6ur6%2Bv6Pm%2B%2F234Pby8OTy6qTy7%2Bjtu6zhhJDlgZfgkJqHnZOCn5qWnoCChJGH8NLL2NHa0JiM%2BYagr6qovIKoq72lueKluqL2srDu7LSw4%2BHuubrp7firg9zQhdSD1NTd3omIjojc15GUwcKQxcTDzcyezcnNxzFkNw%3D%3D" style="height: 0px; width: 0px;" width="0" /&gt;&lt;/div&gt;
&lt;/td&gt;
&lt;/tr&gt;
&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;
&lt;/td&gt;&lt;/tr&gt;
&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;
&lt;/td&gt;&lt;/tr&gt;
&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;
&lt;span style="padding-bottom: 20px;"&gt;
&lt;/span&gt;
                   &lt;/div&gt;
&lt;/td&gt;
           &lt;/tr&gt;
&lt;tr&gt;
               &lt;td valign="top" width="540"&gt;&lt;div id="NewsContainer" style="padding-right: 20px;"&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="padding-top: 10px;"&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111124/images/4935103138880178011/5621791148745716311_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /&gt;&lt;span style="color: #0033cc;"&gt;स्वयंपाक,
 औषधीकरणात कोहळा वापरला जातो. यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्‍यकता असते. 
औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते; मात्र कोहळ्याच्या बिया, पाने, मूळ 
यांतही औषधी गुणधर्म असतात. &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कोहळा हे काकडीच्या जातीतील फळ 
होय. भोपळ्यासारखे दिसणारे हे फळ अंड्याच्या आकाराचे; पण साधारण दहा-बारा 
पट मोठे असते. ताज्या फळावर पांढरी दाट लव असते, काही काळाने ही लव गळून 
जाते. कोहळा हिरव्या रंगाचा असतो. कोहळ्याचा वेल असतो, पाने खरखरीत असतात, 
तर फुले पिवळ्या रंगाची असतात. वसंत ऋतूमध्ये फुले येतात. ग्रीष्मात फळे 
धरतात. ही फळे तयार होईपर्यंत शरद-हेमंत ऋतू उजाडतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्वयंपाक, 
औषधीकरणात तर कोहळा वापरला जातोच, पण यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्‍यकता 
असते. औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते; मात्र कोहळ्याच्या बिया, 
पाने, मूळ औषधी गुणधर्माचे असतात. चांगली जमीन असली तर एका वेलाला 50-60 
कोहळे धरतात. कोवळा कोहळा खाण्यास निषिद्ध समजला जातो. पूर्ण वाढ झालेला, 
तयार झालेला कोहळा वापरण्यास योग्य असतो. असा कोहळा वेलावरून काढून 
घेतल्यावर वर्षभर टिकू शकतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कोहळ्याला संस्कृत भाषेत कुष्मांड असे
 म्हणतात, ज्याच्या बीजात किंचितही उष्णता नाही तो कुष्मांड. अर्थातच कोहळा
 शीतल गुणाचा असतो. याशिवाय कोहळ्याच्या वेलीला पुढीलप्रमाणे पर्यायी नावे 
आहेत- &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="font-weight: bold;"&gt;महत्फला, बृहत्फला - मोठे फळ असणारी &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-weight: bold;"&gt;क्षीरफला- दुधासारखा पांढरा गर असणारे फळ असणारी &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-weight: bold;"&gt;स्थिरफला - जिचे फळ दीर्घ काळ टिकते ती &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-weight: bold;"&gt;सोमका - शीतल गुणधर्माची &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-weight: bold;"&gt;पीतपुष्पा - पिवळ्या रंगाची फुले असणारी &lt;/span&gt;&lt;br /&gt;
कुष्मांडाला
 हिंदीत पेठा, इंग्रजीत ऍश गोर्ड, गुजरातीत कोहळू म्हटले जाते, तर याचे 
बोटॅनिकल नाव बेनिनकासा सेरिफेरा (Benincasa cerifera) असे आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: #cc0000;"&gt;धातुपोषक, पित्तनाशक &lt;/span&gt;&lt;br /&gt;
आयुर्वेदाच्या ग्रंथात कोहळ्याचे गुणधर्म पुढीलप्रमाणे सांगितले आहेत- &lt;br /&gt;
&lt;span style="font-weight: bold;"&gt;कुष्माण्डं बृंहणं वृष्यं गुरू पित्तास्रवातनुत्‌ । बालं पित्तापहं शीतं मध्यमं कफकारकम्‌ ।। &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-weight: bold;"&gt;वृद्धं नातिहिमं स्वादु सक्षारं दीपनं लघु । बस्तिशुद्धिकरं चेतोरोगहृत्सर्वदोषजित्‌ ।। &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="font-weight: bold;"&gt;...भावप्रकाश &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कोहळा
 धातूंची ताकद वाढवतो, विशेषतः शुक्रधातूला पोषक असतो. पित्तनाशक, रक्‍तदोष
 दूर करणारा आणि वातसंतुलन करणारा असतो. तयार झालेला ताजा कोहळा अतिशय थंड 
असल्याने, पितशमनास उत्तम असतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तोच काही दिवसांनी मध्यम पिकला की 
प्राकृत कफाचे पोषण करतो, तर साधारण जून झाला असता पचण्यास हलका होतो, 
साधारण थंड असतो, चवीला गोड, क्षारयुक्‍त असतो, अग्नीला प्रदीप्त करतो, 
बस्ती (मूत्राशयाची) शुद्धी करतो, सर्व दोषांना संतुलित करतो. पथ्यकर असतो 
आणि सर्व प्रकारच्या मानसिक रोगांवर उपयोगी असतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: #cc0000;"&gt;कोहळ्याची भाजी &lt;/span&gt;&lt;br /&gt;
कोहळा
 धुवून त्याची साल काढून घ्यावी. कापून आतल्या बिया काढून टाकाव्यात. गराचे
 साधारण दीड सेंटिमीटर लांबी-रुंदी-उंचीचे तुकडे करावेत. पातेल्यात तूप 
घ्यावे. गरम झाले की त्यात जिरे, हिंग, किसलेले आले टाकावे. हवे असल्यास 
मिरचीचे तुकडे टाकावेत. जिरे तडतडले की कोहळा टाकून, हलवून वर झाकण ठेवावे.
 कोहळा शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे फोडी फार नरम होणार नाहीत 
याकडे लक्ष ठेवावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. वरून ओल्या 
नारळाचा कीस तसेच बारीक कापलेली कोथिंबीर घालावी. कधीतरी रुचिपालट म्हणून 
भाजी शिजताना मोड आलेल्या मेथ्या, हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ घालता 
येते. या प्रकारची कोहळ्याची भाजी अतिशय पथ्यकर, रुचकर आणि पचण्यास हलकी 
असते. भाकरीबरोबर खाण्यास छान लागते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: #cc0000;"&gt;कोहळ्याचे रायते &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111124/images/4935103138880178011/5304104986195418958_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /&gt;कोहळा
 धुवून त्याची साल काढून टाकावी. कापून आतल्या बिया वेगळ्या कराव्यात. 
बारीक तुकडे करावेत. पातेल्यात थोडेसे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, बारीक 
वाटलेली मिरची टाकावी. झाकण ठेवून शिजू द्यावे. शिजताना चवीनुसार मीठ व 
साखर घालावी. शिजल्यावर वेगळ्या भांड्यात गार करायला ठेवावे. गार झाल्यावर 
वरून दही व कापलेली कोथिंबीर घालावी. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: #cc0000;"&gt;औषधी कोहळा &lt;/span&gt;&lt;br /&gt;
- कोहळा औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापरला जातो- &lt;br /&gt;
-
 कोहळा बस्तीशुद्धिकर व शीत वीर्याचा असल्याने लघवी साफ होण्यास मदत करतो. 
त्यामुळे लघवीला जळजळ होत असल्यास, लघवी अडखळत किंवा पूर्ण होत नसल्यास 
व्यवस्थित तयार झालेल्या कोहळ्याच्या गराचा चार - पाच चमचे रस, त्यात 
चिमूटभर जिरे पूड व चिमूटभर धणे पूड टाकून घेण्याचा उपयोग होतो. &lt;br /&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111124/images/4935103138880178011/4763726638812117011_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /&gt;-
 आम्लपित्ताचा त्रास होण्याची सवय असणाऱ्यांनी सकाळी कोहळ्याचा चार-पाच 
चमचे रस साखरेसह घेणे चांगले असते. डोके दुखणे, मळमळणे, उलट्या होणे 
यासारखे त्रास बंद होतात. &lt;br /&gt;
- मूतखडा किंवा लघवीतून खर जाते त्या विकारावर कोहळ्याचा चार-पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जवखार टाकून घेण्याचा फायदा होतो. &lt;br /&gt;
- लघवी अडली असल्यास किंवा पूर्ण साफ होत नसल्यास किसलेला कोहळ्याचा गर ओटीपोटावर ठेवण्याचा उपयोग होतो. &lt;br /&gt;
-
 शरीरात उष्णता अति प्रमाणात वाढल्याने नाकातून रक्‍त येते, लघवीतून रक्‍त 
जाते किंवा शौचावाटे रक्‍तस्राव होतो. यावर चार चमचे कोहळ्याचा रस व दोन 
चमचे ताज्या आवळ्याचा रस हे मिश्रण खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो. &lt;br /&gt;
- 
तीव्र प्रकाशात, संगणकावर दीर्घ काळ काम करण्याने किंवा प्रदूषणामुळे 
डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यांतून 
पाणी येणे यांसारख्या तक्रारींवर डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या 
ठेवण्याचा व नाकात साजूक तुपाचे थेंब टाकण्याचा उपयोग होतो. &lt;br /&gt;
- तापामुळे हाता-पायांच्या तळव्यांची तीव्र जळजळ होते. अशा वेळी तळव्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवल्याने बरे वाटते. &lt;br /&gt;
-
 कोहळ्याचे बी सोलून घेऊन व्यवस्थित सुकवून ठेवता येते. हे बी दुधात शिजवून
 तयार झालेली खीर खाल्ल्यास धातूंचे पोषण होते, शरीर भरण्यास मदत मिळते. &lt;br /&gt;
-
 वीर्यवृद्धीसाठी कोहळ्याचा पाक उत्तम असतो. शुक्राणूंची संख्या किंवा गती 
कमी असणे, अशक्‍तपणा जाणवणे वगैरे त्रासांवर, तसेच कोणत्याही दीर्घ 
आजारपणामुळे येणारी अशक्‍तता दूर होण्यास, शस्त्रकर्मानंतर कोहळ्यापासून 
तयारी केलेले धात्री रसायनासारखे रसायन घेणे उत्तम असते. &lt;br /&gt;
- जून कोहळा 
क्षारयुक्‍त व अग्निदीपनास मदत करणारा असल्याने, कोहळ्याचा क्षार करता 
येतो. हा क्षार पोटदुखीवर उत्तम असतो, पचनास मदत करतो. &lt;br /&gt;
- पेठा ही उत्तर
 भारतातील, आग्रा येथील प्रसिद्ध मिठाई कोहळ्यापासून बनविलेली असते. 
गुलाबाच्या अर्कासह तयार केलेला पेठा अतिशय चविष्ट असतो, तसेच पौष्टिकही 
असतो. &lt;br /&gt;
- दक्षिण भारतात सांबार करताना त्यात कोहळा टाकण्याची पद्धत आहे.
 कोहळ्याचे सांडगे करून ठेवता येतात. तसेच कोहळ्याची भाजी, रायता, सूप 
वगैरेही बनवता येते. पथ्यकर असा कोहळा स्वयंपाकात या प्रकारे वापरला तर 
त्याचा आरोग्य राखण्यास निश्‍चित हातभार लागतो. 
                       &lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;/td&gt;&lt;/tr&gt;
&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;
&lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-8201219287680071881?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/xjsxjl9jc2w" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/8201219287680071881/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_25.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/8201219287680071881?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/8201219287680071881?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/xjsxjl9jc2w/blog-post_25.html" title="कोहळा" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_25.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;DkQHQ3kycCp7ImA9WhRREEg.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-5475391312312708033</id><published>2011-11-23T18:46:00.001+05:30</published><updated>2011-11-23T18:48:52.798+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-11-23T18:48:52.798+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आवळा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="रसायन" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="च्यवनप्राश" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="रक्‍तसंवर्धन" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="पित्तशमन" /><title>कथा च्यवनप्राशाची</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/ayFXEqVVRBZDr_BbH8B90hBls3Q/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/ayFXEqVVRBZDr_BbH8B90hBls3Q/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/ayFXEqVVRBZDr_BbH8B90hBls3Q/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/ayFXEqVVRBZDr_BbH8B90hBls3Q/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;span style="color: #cc0033;"&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111117/images/5491703090134930132/4848587336072383931_Org.jpg" style="float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;आयुर्वेद
 हा एक आगळा वेगळा सिद्धांत आहे, आयुर्वेद ही एक वेगळी विचारप्रणाली आहे. 
आयुर्वेदातील औषधे ही केवळ भौतिक किंवा रासायनिक वस्तूच्या मिश्रणासारखी 
नसतात. वनस्पतींना जीव तर असतोच पण त्यांना मन असते, प्राण असतो, त्यांना 
आत्मा असतो असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे वनस्पतींचा स्वभाव
 विशिष्ट प्रकारे ठरलेला असतो. वनस्पतीवर संस्कार झाले तर त्यांचा स्वभाव 
बदलता येतो म्हणजेच त्या वनस्पतींचे गुणधर्म वाढवता येतात व मानवाला उपयोगी
 ठरतील असे गुणधर्म त्यात आणता येतात.&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
श्रीखंड हा पदार्थ 
पक्वान्न म्हणून सर्वांच्या परिचयाचा असतो. सणावारी किंवा विशेष प्रसंगी 
काही तरी गोड धोड व्हावे या हेतूने पक्वान्नाची योजना केलेली असते. मधुर 
रसाचा म्हणजे गोड स्वादाचा ताकदीशी संबंध असतो. तसेच मधुर रसामुळे थोडीशी 
कफवृद्धी होते व झोप निवांत लागू शकते. श्रीखंड आंबटगोड असल्याने ते खाताना
 बरे वाटले तरी काही प्रकृतीच्या लोकांना त्याचा त्रासही होऊ शकतो. 
श्रीखंडाला आंब्याच्या रसाचा स्वाद लाव, चॉकलेटचा स्वाद लाव अशा तऱ्हेने 
मूळ श्रीखंड राहते बाजूला व मनाला बऱ्या वाटणाऱ्या म्हणजे करमणूक करणाऱ्या 
इतर गोष्टी वाढू लागतात. तसेही भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाने सांगितलेल्या 
श्रीखंड ह्या पक्वान्नाची कृती अशी सांगितली की ज्यामुळे कुठलाही त्रास न 
होता प्रतिकारशक्‍ती वाढावी, वीर्य वाढावे आणि त्याचा पक्वान्न म्हणूनही 
आनंद घेता यावा. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
उद्या आम्रच्यवनप्राश कोणी तयार केला तर त्याचे 
आश्‍चर्य वाटणार नाही. कारण सध्या आयुर्वेदाच्या पाठानुसार असलेला मूळ 
च्यवनप्राश बाजूला राहून एक फॅशन म्हणून व ताकद येणाऱ्या आशेवर जगण्यासाठी 
च्यवनप्राश नावाचा एक जणू साधाच जॅम खाण्याची पद्धत रूढ होत आहे. आंबा 
आवडणाऱ्यांनी आंब्याच्या आशेने च्यवनप्राश खावा अशी कल्पना असेल तर मूळ 
कथेला भलतीच विकृती येऊन कथा निरुपयोगी ठरू शकते. मुख्य म्हणजे च्यवनप्राश 
आयुर्वेदाच्या पद्धतीने बनविलेला असावा, नंतर त्याला सुगंध वगैरे देणे हे 
दुय्यम. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
च्यवन ऋषींनी अगदी म्हातारपण आल्यानंतर म्हणजे वृद्धत्वाची
 सर्व लक्षणे दिसू लागल्यानंतर, बरोबरीने मेरुदंड वाकून डोके जमिनीकडे 
जायला लागल्यानंतर संतानप्राप्तीची अपेक्षा केली. म्हणून प्रत्यक्ष 
अश्‍विनीकुमारांनी हा आवळ्याचा च्यवनप्राश बनवून त्यांना दिला व त्यानंतर 
त्यांचे वयस्थापन झाले म्हणजे त्यांना तारुण्य परत मिळाले, पाठीच्या 
मणक्‍यांना ताकद मिळाली, वीर्यवृद्धी झाली आणि उशिरा सुरू केलेला संसार 
साधता आला आणि ते निसर्गचक्राला गती देण्यास समर्थ झाले. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आयुर्वेद 
हा एक आगळा वेगळा सिद्धांत आहे, आयुर्वेद ही एक वेगळी विचारप्रणाली आहे. 
आयुर्वेदातील औषधे ही केवळ भौतिक किंवा रासायनिक वस्तूच्या मिश्रणासारखी 
नसतात. वनस्पतींना जीव तर असतोच पण त्यांना मन असते, प्राण असतो, त्यांना 
आत्मा असतो असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे वनस्पतींचा स्वभाव
 विशिष्ट प्रकारे ठरलेला असतो. वनस्पतीवर संस्कार झाले तर त्यांचा स्वभाव 
बदलता येतो म्हणजेच त्या वनस्पतींचे गुणधर्म वाढवता येतात व मानवाला उपयोगी
 ठरतील असे गुणधर्म त्यात आणता येतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आवळ्याच्या झाडाखाली श्री 
विष्णूंचा वास असतो म्हणून आवळ्याच्या झाडाचे आणि श्री विष्णूंचे पूजन व 
आवळीच्या सावलीत भोजन सांगितलेले असते. आवळ्याच्या झाडाच्या आसपास असणाऱ्या
 वातावरणात प्रतिकारशक्‍ती वाढवून चेतासंस्थेसाठी फायदा होईल असे वायू व 
शक्‍ती असणार म्हणूनच ह्या परंपरा भारतीयांनी स्वीकारल्या. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आवळा 
चोचून साखरेच्या पाकात टाकून केलेला मोरावळा हा अवलेह सर्वांच्या परिचयाचा 
असतो. आवळा, आवळ्याचा रस, मोरावळा ही सर्व रसायनेच आहेत. म्हणूनच आवळा, 
हिरडा, बेहडा यांच्यापासून बनविलेला त्रिफळा हे सुद्धा एक रसायनच आहे. 
हिरडा हे स्वतंत्ररीत्याही एक रसायन आहेच. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शिजवलेले आवळे, साखरेचा 
पाक व वेगवेगळ्या वनस्पतींची चूर्ण, घन वगैरे गोष्टींचे मिश्रण म्हणजे 
च्यवनप्राश नव्हे. आवळा कमी पडतो म्हणून आवळ्याच्या ऐवजी भोपळा टाकून 
बनविलेल्या च्यवनप्राशबद्दल तर काही बोलायलाच नको. च्यवनप्राश बनविताना 
वात-पित्त-कफ ह्यांचे संतुलन करणाऱ्या तसेच सप्तधातूंना संतुलित करून पुष्ट
 करणाऱ्या वनस्पती तसेच रक्‍तशुद्धीसाठी व एकूणच शरीराची प्रतिकारशक्‍ती 
वाढावी, वीर्यवर्धन व्हावे ह्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींची योजना करून 
त्यांचा काढा बनविणे अभिप्रेत असते. काढा केल्याने वनस्पतींमध्ये असलेली 
द्रव्ये अति सूक्ष्म कणात (नॅनो) रूपांतरित होतात. काढा होत असताना त्यात 
आवळे शिजवले जातात त्यामुळे आवळ्यांवर वनस्पतींचा संस्कार व्हायला सुरुवात 
होते. शिजलेल्या आवळ्यांमधील बिया व रेषा काढून मिळालेला गर तुपावर लालसर 
परतून घेतला जातो, नंतर तेलावर परतला जातो. तयार झालेला काढा गाळून घेऊन 
वनस्पती टाकून दिल्या जातात व उरलेला काढा घट्ट केला जातो. साखरेच्या पाकात
 काढा व तेला-तुपावर परतलेला गर टाकून मिश्रण परत शिजविले जाते. हे मिश्रण 
थोडे थंड झाल्यावर त्यात मध, सुगंधी द्रव्ये मिसळली जातात. ह्या सुगंधी 
द्रव्यांच्या औषधी गुणधर्माचा फायदा होतोच पण मन प्रसन्न करण्यासाठीही 
उपयोग होतो. हा झाला आयुर्वेदात सांगितलेल्या पाठानुसार बनविलेला 
च्यवनप्राश.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ताज्या आवळ्यांऐवजी वाळलेले आवळे म्हणजे आवळकाठी, इतर 
वनस्पती एकत्र शिजवून त्यात साखर टाकून केलेल्या पदार्थाला च्यवनप्राश असे 
म्हणता येणार नाही. अश्‍विनीकुमारांनी च्यवनऋषींसाठी केलेला प्राश तो खरा 
च्यवनप्राश. तो बनविण्याची पद्धत बदलली, संस्कार करण्याची परंपरा बदलली तर 
बनलेल्या पदार्थाला च्यवनप्राश म्हणता येत नाही. शिवाय च्यवनप्राश बनविताना
 त्यातील काही महाग वनस्पती वापरल्याच नाही तरी त्याला च्यवनप्राश म्हणता 
येत नाही, त्याचा उपयोग पोळी-भाकरीबरोबर जॅम म्हणून खाण्यासाठी होऊ शकतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
च्यवनप्राश
 प्रत्यक्ष अश्‍विनीकुमारांनी मानवजातीला दिलेला प्रसाद आहे. 
सर्वसामान्यांना सर्वात सोपे रसायन कायम सेवन करता यावे आणि आजारपण दूर 
ठेवता यावे, तसेच शारीरिक ताकद चांगली राहावी यासाठी च्यवनप्राशची योजना 
करावी असे सांगितलेले आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रत्येकाने जर आवळ्याच्या ऋतूमध्ये 
आवळे घरी आणून च्यवनप्राश बनविण्याचा प्रयत्न केला तर वर्षभर घरात ठेवून 
प्रत्येकाला आपण स्वतः बनविलेला च्यवनप्राश सेवन केल्याचे समाधान मिळेल. 
यासाठी आवश्‍यक असलेल्या वनस्पती आणताना मात्र माहितगार व्यक्‍ती बरोबर 
असावी कारण वनस्पती बरोबर आहेत का शिवाय त्या वीर्यवान आहेत का वगैरे 
गोष्टी पारखून घेता येतील. च्यवनप्राश बनविताना दशमूळांचे महत्त्व असते. 
बाजारात मिळणाऱ्या दशमूळ भरड वा चूर्ण ह्या पदार्थात सर्व घटक आहेत का वा 
सर्व घटक योग्य प्रमाणात घेतलेले आहेत का हे कळायला काही मार्ग नसतो. 
शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेला च्यवनप्राश सर्व लहान-मोठ्यांनी व सर्व 
ऋतूत सेवन करून वर्षभर सुखी तर व्हावेच व बरोबरीने वयस्थापन करून तारुण्य 
टिकवावे आणि जीवनाचा आनंद मिळत राहील. अशी ही च्यवनप्राशाची कथा. &lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-5475391312312708033?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/i-RD457gu6E" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/5475391312312708033/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_7999.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/5475391312312708033?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/5475391312312708033?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/i-RD457gu6E/blog-post_7999.html" title="कथा च्यवनप्राशाची" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_7999.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;DkQESXg7cSp7ImA9WhRREEg.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-3867524025611533177</id><published>2011-11-23T18:42:00.001+05:30</published><updated>2011-11-23T18:48:28.609+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-11-23T18:48:28.609+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आवळा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="रसायन" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="च्यवनप्राश" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="रक्‍तसंवर्धन" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="पित्तशमन" /><title>च्यवनप्राश</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/Jqz2ImP9r6wOwEKNfmIi2LzB6pg/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/Jqz2ImP9r6wOwEKNfmIi2LzB6pg/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/Jqz2ImP9r6wOwEKNfmIi2LzB6pg/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/Jqz2ImP9r6wOwEKNfmIi2LzB6pg/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;table border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="width: 1000px;"&gt;&lt;tbody&gt;
&lt;tr&gt;&lt;td valign="top" width="540"&gt;&lt;div id="NewsContainer" style="padding-right: 20px;"&gt;
&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;br /&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="padding-top: 10px;"&gt;
&lt;span style="color: #cc0033;"&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111117/images/5070402000429802129/5730079610561031267_Org.jpg" style="float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;च्यवनप्राश
 या प्रसिद्ध रसायनात आवळा हे मुख्य द्रव्य असते. च्यवनप्राश बनविण्याची 
पद्धतही शास्त्रोक्‍त असावी लागते. त्यासाठी ग्रंथोक्‍त योग्य पद्धत माहीत 
असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा अनुभव गाठीशी असणे आवश्‍यक 
आहे. &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
चरकसंहितेमध्ये आवळ्यापासून बनविलेली निरनिराळी रसायने सांगताना सुरुवातीला सांगितलेले आहे, &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;करत्रचितानां यथोक्‍तगुणानाम्‌ आमलकानां उद्‌धृनास्थ्नां &lt;br /&gt;शुष्कचूर्णितानां पुनर्मार्थे फाल्गुने वा मासे ।&lt;br /&gt;...चरक चिकित्सास्थान&lt;/b&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कार्तिक
 महिन्याच्या शेवटापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत जेव्हा आवळा आपल्या रस, 
वीर्याने परिपूर्ण झालेला असतो, तेव्हा झाडावरून हाताने तोडून गोळा करावा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याठिकाणी
 लक्षात घ्यायची मुख्य गोष्ट म्हणजे झाडावर उत्तम पोसला गेलेला, 
रस-वीर्याने परिपूर्ण झालेला आवळाच औषधात वापरणे अपेक्षित असते. पूर्ण वाढ 
होण्यापूर्वीच झाडावरून गळून पडलेले आवळे वापरणे योग्य नाही. याशिवाय उत्तम
 कसदार जमिनीमध्ये तयार झालेला, गंध, रूप व चव उत्तम असलेला, पुरेसा रस 
असलेला आवळाच रसायन म्हणून वापरण्यास योग्य असतो, असेही ग्रंथकार सांगतात. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
च्यवनप्राश
 तयार करताना पूर्ण तयार झालेला व रसरशीत आवळा वापरावा असे सांगितलेले 
असते, आवळ्याचे चूर्ण करायचे असले तर ताज्या आवळ्यातून बी काढून मग वाळवून 
चूर्ण करावे असे सांगितलेले असते.&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111117/images/5070402000429802129/4833225886077487950_Org.jpg" style="float: right; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आवळ्याच्या
 दोन जाती असतात, मोठा आवळा व रान आवळा. मोठा आवळा चवीला आंबट, गोड, रसरशीत
 असतो व औषधात वापरला जातो. रान आवळे मात्र आकाराने लहान असून चवीला तुरट, 
कडवट व कोरडे असतात. हे आवळे औषधासाठी वापरणे योग्य नव्हे. रायआवळा म्हणून 
अतिशय आंबट छोटे फळ मिळते पण नावात साधर्म्य असले तरी त्याचा रसायन 
आवळ्याशी काही संबंध नसतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आयुर्वेदात आमलकी, धात्री, वगैरे नावांनी ओळखला जाणारा आवळा हे एक सुलभतेने उपलब्ध असणारे उत्कृष्ट रसायनद्रव्य आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;वृष्यं रसायनं रुच्यं त्रिदोषघ्नं विशेषतः ।&lt;br /&gt;वमनप्रमेहशोफपित्तास्र श्रमविबन्धाध्मान विष्टम्भघ्नम्‌ ।।&lt;br /&gt;...धन्वंतरी निघण्टु&lt;/b&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आवळा
 शुक्रधातूला पोषक, रसायन गुणांनी परिपूर्ण असतो, रुची वाढविणारा असतो; 
त्रिदोषांचे संतुलन करण्यास समर्थ असतो, विशेषतः पित्तदोषाचे शमन करतो; 
ताप, दाह, उलटी, प्रमेह, शोथ, रक्‍तपित्त, श्रम, मलावष्टंभ, पोटफुगी 
वगैरेंसाठी औषध म्हणून उपयुक्‍त असतो. "इदं वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌' 
असेही चरकसंहितेमध्ये म्हटलेले आहे. वय वाढले तरी त्यामुळे होणारी शरीराची 
झीज कमीत कमी प्रमाणात व्हावी किंवा तारुण्य टिकविणारे द्रव्य म्हणजे 
वयःस्थापन द्रव्य होय. आवळा हा नुसते वयःस्थापन करतो असे नाही तर तो अशा 
प्रकारच्या द्रव्यात श्रेष्ठ, सर्वोत्तम समजला जातो, यावरूनच आवळ्याची महती
 लक्षात येते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
म्हणूनच आवळा असंख्य रसायनांमध्ये प्रयुक्‍त केलेला 
आहे. च्यवनप्राश या प्रसिद्ध रसायनात आवळा हे मुख्य द्रव्य असते हे बहुतेक 
जणांना माहिती असते. आयुर्वेदाच्या संहितांमध्ये आमलकायस, ब्राह्मरसायन, 
केवलामलक रसायन, आमलकी घृत, आमलकावलेह वगैरे अशी अनेक रसायने आहेत की जी 
मुख्यत्वे आवळ्यापासून तयार केलेली असतात. चरक, शारंगधर बहुतेक 
संहितांमध्ये च्यवनप्राश अवलेह वर्णन केलेला आहे. च्यवनप्राश प्रभावी 
होण्यासाठी त्यात वापरलेली द्रव्ये तर उत्तम प्रतीची असावी लागतातच व 
बरोबरीने च्यवनप्राश बनविण्याची पद्धतही शास्त्रोक्‍त असावी लागते. 
च्यवनप्राश अतिशय प्रसिद्ध असल्याने आजकाल अनेक जण तो बनवितात, पण त्यासाठी
 ग्रंथोक्‍त योग्य पद्धत माहीत असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा
 अनुभव गाठीशी असणे आवश्‍यक आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;च्यवनप्राश बनविण्याची कृती&lt;/b&gt;&lt;br /&gt;
1. रसरशीत ताजे आवळे निवडून पाण्याने स्वच्छ धुवावे व नंतर रात्रभर पाण्यात भिजत घालावेत (पाण्यात थोडेसे मीठ घालावे).&lt;br /&gt;
2. सूचीतील 1 ते 33 द्रव्यांचे बारीक तुकडे करून रात्रभर पाण्यात भिजत घालावे.&lt;br /&gt;
3.
 दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आवळे पाण्यातून काढून पुन्हा एकदा पाण्याने 
स्वच्छ धुवावेत. सर्व आवळे सुती कापडात बांधून पोटली तयार करावी. भिजलेल्या
 सर्व वनस्पती पाण्यात कुस्करून घ्याव्यात.&lt;br /&gt;
4. साधारण 20 लिटर पाणी घेऊन
 या सर्व वनस्पती त्यात घालून काढा बनविण्यासाठी मंद आचेवर ठेवणे. यावेळी 
आवळ्यांची पोटली अधांतरी लटकत ठेवावी. &lt;br /&gt;
5. आवळे शिजल्यावर पोटली बाहेर काढून घ्यावी.&lt;br /&gt;
6. एकीकडे मंद आचेवर काढा उकळणे सुरू ठेवावे.&lt;br /&gt;
7. शिजलेल्या आवळ्यांमधून बिया काढून टाकाव्या.&lt;br /&gt;
8.
 आवळ्याच्या फोडी 40 मेशच्या स्टेनलेस स्टीलच्या चाळणीवर अथवा सुती 
कपड्यावर घासून आवळ्याच्या गरातील धागे काढून टाकून बी-विरहित व धागेविरहित
 गर जमा करावा. या गरालाच मावा म्हणतात. &lt;br /&gt;
9. योग्य आकाराच्या जाड 
बुडाच्या स्टेनलेस स्टीलच्या किंवा कल्हई असलेल्या पातेल्यात तेल व तुपावर 
मंद आचेवर पाण्याचा अंश उडून जाईपर्यंत मावा परतावा. यावेळी मावा करपणार 
नाही वा इकडे तिकडे उडणार नाही अशी काळजी घेणे आवश्‍यक असते.&lt;br /&gt;
10. एका बाजूला काढा साधारण एक चतुर्थांश होईपर्यंत उकळावा.&lt;br /&gt;
11. तयार झालेला काढा कापडातून गाळून घ्यावा व काढ्याची द्रव्ये बाजूला टाकून द्यावी.&lt;br /&gt;
12. गाळलेला काढा साधारण घट्ट होईपर्यंत उकळवत ठेवावा. &lt;br /&gt;
13. साखरेचा पाक करून घ्यावा.&lt;br /&gt;
14.
 साखरेचा पाक, घट्ट केलेला काढा व आवळ्याचा परतलेला मावा एकत्र करून हे 
सर्व मिश्रण मंद आचेवर ठेवून चाटण-अवलेह होईपर्यंत ठेवावा. यावेळी अवलेह 
करपणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते.&lt;br /&gt;
15. जवळ जवळ अवलेह तयार होत आला आहे असे वाटले की प्रक्षेप द्रव्ये घालावीत व सर्व मिश्रण एकजीव करावे.&lt;br /&gt;
16. अवलेह साधारण गार झाल्यावर त्यात मध घालून नीट एकत्र करावे. &lt;br /&gt;
17.
 च्यवनप्राशची गुणवत्ता व प्रभाव वाढविण्यासाठी सोन्याचा वर्ख, चांदीचा 
वर्ख वसंतमालिनी, मकरध्वज वगैरे द्रव्ये मधात मिसळून टाकता येतात. &lt;br /&gt;
18. तयार झालेला च्यवनप्राश योग्य आकाराच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवावा व आवश्‍यकतेप्रमाणे वर्षभर वापरावा. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;सूचना&lt;/b&gt; &lt;br /&gt;
आवळे
 आम्ल रसाचे असल्यामुळे च्यवनप्राश बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत 
ऍल्युमिनियम वा हिंदालियमची भांडी, चमचे, झाकण्या वापरू नये. &lt;br /&gt;
अशा 
प्रकारे तयार केलेला च्यवनप्राश दीर्घकाळ टिकू शकतो व रस या गुणांनी 
परिपूर्ण असतो. च्यवनप्राशची उपयुक्‍तता आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याप्रकारे
 सांगितलेली आहे, मेधा, स्मृती, आकलनशक्‍ती चांगली राहते; कांती, वर्ण, 
त्वचा उजळते, तेजस्विता येते; मन प्रसन्न राहते; हृद्रोग, खोकला, दमा, 
तृष्णा, वातरक्‍त, उरोग्रह, शुक्रदोष, मूत्रदोष, विविध वात-पित्त विकारांवर
 च्यवनप्राश उपयुक्‍त असतो. रसायन म्हणून सेवन केल्यास मनुष्य अकाली 
वृद्धत्वापासून तसेच सर्व रोगांपासून दूर राहू शकतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111117/images/5070402000429802129/5705751084377497437_Org.jpg" title="" /&gt;
                       &lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;/td&gt;
               &lt;td valign="top" width="270"&gt;&lt;span style="padding-bottom: 20px;"&gt;&lt;input id="oV6" style="position: absolute; top: 0px; visibility: hidden; width: 0px;" /&gt;&lt;/span&gt;       
        &lt;br /&gt;
&lt;div class="BlockClass" style="padding-bottom: 10px; width: 270px;"&gt;
&lt;div class="BlockHead"&gt;
संबंधित बातम्या
        &lt;/div&gt;
&lt;div class="BlockContainsClass BlockContainsBGClass1"&gt;
&lt;div&gt;
&lt;ul class="BulletClass"&gt;
&lt;li&gt;&lt;a class="Link" href="http://www.esakal.com/esakal/20100820/5750537466230069272.htm"&gt;संतानयोग&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;li&gt;&lt;a class="Link" href="http://www.esakal.com/esakal/20111014/5070560810883352874.htm"&gt;वातव्याधीचे निदान&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;li&gt;&lt;a class="Link" href="http://www.esakal.com/esakal/20110805/4842908065349409107.htm"&gt;नागपंचमी&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;li&gt;&lt;a class="Link" href="http://www.esakal.com/esakal/20101112/4920431997442275237.htm"&gt;अपचन आणि अतिसार&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;li&gt;&lt;a class="Link" href="http://www.esakal.com/esakal/20110114/4833282494323435678.htm"&gt;आरोग्यसण मकरसंक्रांत&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;/td&gt;           
           &lt;/tr&gt;
&lt;tr&gt;
                  &lt;td bgcolor="#FFFFFF" colspan="2" style="padding-top: 14px;"&gt;&lt;br /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;
&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;
&lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-3867524025611533177?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/Vg-38aARRKw" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/3867524025611533177/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_23.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/3867524025611533177?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/3867524025611533177?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/Vg-38aARRKw/blog-post_23.html" title="च्यवनप्राश" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_23.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;DkUMQ3k4cSp7ImA9WhRREEg.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-8479565137598943330</id><published>2011-11-12T09:09:00.001+05:30</published><updated>2011-11-23T18:48:02.739+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-11-23T18:48:02.739+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आवळा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="रसायन" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="च्यवनप्राश" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="रक्‍तसंवर्धन" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="पित्तशमन" /><title>आवळा</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/ftxYEpr8fPxyp0hT6m0lrcsm2zY/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/ftxYEpr8fPxyp0hT6m0lrcsm2zY/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/ftxYEpr8fPxyp0hT6m0lrcsm2zY/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/ftxYEpr8fPxyp0hT6m0lrcsm2zY/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;
&lt;a href="http://www.esakal.com/esakal/20111110/images/5546125365718961638/4853566850445917069_Org.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111110/images/5546125365718961638/4853566850445917069_Org.jpg" title="" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="padding-top: 10px;"&gt;
&lt;br /&gt;
&lt;span style="color: #cc0033;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;span style="color: #cc0033;"&gt;भारतीय
 संस्कृतीत वृक्ष-वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे 
संवर्धन, पालन-पोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या 
संस्कृतीत आहे. तुळशीला पाणी घालणे, तुळशीची पूजा हे तर दैनंदिन कर्मातील 
एक कर्म समजले जाते, तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात 
आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यावर आवळ्याचा 
औषधासाठी वापर करण्यास प्रारंभ करायचा असतो. &lt;/span&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
वाळवलेल्या 
आवळ्यांचाही औषधात वापर करता येतो. मात्र च्यवनप्राशसारखे रसायन बनवताना 
किंवा ज्या ठिकाणी आवळ्याचा रस वापरायला सांगितला आहे अशा ठिकाणी ताजे 
आवळेच वापरायचे असतात. म्हणूनच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार 
महिन्यांमध्ये आयुर्वेदिक फार्मसीत आवळा प्रमुख घटक असणारी औषधे बनवून 
ठेवावी लागतात. आवळकाठी म्हणजे वाळवून ठेवलेले आवळे. मात्र झाडावरून आपोआप 
गळून पडलेले कोवळे, रस न धरलेले आवळे वाळवून आवळकाठी तयार केलेली असेल तर 
तिचा गुण येत नाही. म्हणून वर्षभर लागणारी आवळकाठीसुद्धा या चार महिन्यांत 
तयार करून ठेवणे चांगले असते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111110/images/5546125365718961638/4779445726412757635_Org.jpg" style="float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;आवळा
 हा औषधात मोठ्या प्रमाणावर वापरला जातोच, पण तो स्वयंपाकातही महत्त्वाचा 
असतो. "अम्लफलेषु श्रेयम्‌' म्हणजे सर्व आंबट फळांमध्ये आवळा श्रेष्ठ 
सांगितला असल्याने चटणी, लोणचे, सुपारी करण्यासाठी आवळ्यासारखे दुसरे उत्तम
 फळ नाही. मोरावळा तर सर्वांच्याच परिचयाचा असतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
औषधात आवळ्याचे फळ, पाने आणि बिया वापरल्या जातात. आवळा पोटात घेतला जातो, तसेच शरीराला बाहेरून लावण्यासाठीसुद्धा वापरला जातो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;अम्लं समधुरं तिक्‍तं कषायं कटुकं सरम्‌ ।&lt;br /&gt;चक्षुष्यं सर्वदोषघ्नं वफष्यमामलकीफलम्‌ ।।...सुश्रुत सूत्रस्थान&lt;/b&gt; &lt;br /&gt;
आवळा
 चवीला आंबट, गोड, कडू, तुरट व किंचित तिखट असतो, सारक असतो, डोळ्यांना 
हितकर असतो, तिन्ही दोषांना संतुलित करतो, शुक्रधातूचे पोषण करतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एकटा आवळा तिन्ही दोषांवर काम कसा करतो, हेही सुश्रुताचार्य सांगतात... &lt;br /&gt;
&lt;b&gt;हन्ति वातं तदम्लत्वात्‌ पित्तं माधुर्यशैत्यतः ।&lt;br /&gt;कफं रूक्षकषायत्वात्‌ फलेभ्यो।भ्य़धिकं च यत्‌ ।।...सुश्रुत सूत्रस्थान&lt;/b&gt;&lt;br /&gt;
आंबट
 असल्याने आवळा वाताचे शमन करतो; गोड व थंड असल्याने पित्ताचे शमन करतो; 
तुरट व रूक्ष (कोरडा) असल्याने कफाचे शमन करतो. त्रिदोषांचे संतुलन करणारा 
असला तरी आवळा प्रामुख्याने पित्तशमन करत असतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;शरीराला बाहेरून लावण्यासाठी आवळ्याचे उपयोग&lt;/b&gt; &lt;br /&gt;
- आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उटण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही. &lt;br /&gt;
-
 आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे. सकाळी बारीक करून तयार
 झालेला कल्क डोळे बंद करून पापण्यांवर लावल्यास डोळ्यांची आग शमते, डोळे 
थंड राहतात.&lt;br /&gt;
- उष्णता वाढल्याने नाकातून रक्‍त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो.&lt;br /&gt;
-
 अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी 
वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी. याने पित्ताच्या 
गांधी येणे बंद होते.&lt;br /&gt;
- नेत्ररोगांवर आवळ्याच्या झाडाच्या पानांचा रस बाहेरून लावण्याचा किंवा नेत्रबस्तीसाठी वापरण्याचा उपयोग होतो. &lt;br /&gt;
- आवळकाठी रात्रभर भिजत घातलेल्या पाण्याने डोळे धुतल्यास नेत्ररोग होण्यास प्रतिबंध होतो.&lt;br /&gt;
- केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुण्याचा उपयोग होतो.&lt;br /&gt;
- कोरडी खरूज, कोरड्या त्वचारोगावर आवळकाठी भिजत घालून बारीक करून लावल्यास कोरडेपणा दूर होतो, त्वचा मऊ होते व खाज थांबते. &lt;br /&gt;
- ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते.&lt;br /&gt;
-
 "वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌' म्हणजे तारुण्य टिकविण्यास मदत करणाऱ्या 
द्रव्यांमध्ये आवळा श्रेष्ठ समजला जातो. वाढत्या वयामुळे शरीराची झीज होणे 
स्वाभाविक असते. पण ही झीज कमीत कमी व्हावी, धातूंची संपन्नता टिकून राहावी
 यासाठी मदत करणारी द्रव्ये म्हणजे वयःस्थापन द्रव्ये. शतावरी, गोक्षुर, 
अश्‍वगंधा अशी अनेक द्रव्ये वयःस्थापन करणारी असतात, मात्र यात आवळा 
सर्वश्रेष्ठ सांगितला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याच कारणासाठी आवळा अनेक रसायनांमध्ये 
वापरला जातो. च्यवनप्राशमध्ये आवळा हे मुख्य द्रव्य असते. तसेच 
ब्राह्मरसायन, केवलामलक रसायन, आमलकी घृत, आमलकावलेह वगैरे अनेक रसायने 
आवळ्यापासून तयार केलेली असतात. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भूक लागावी, पचन व्यवस्थित व्हावे,
 तोंडाला रुची यावी, यासाठी आवळ्याच्या पाचक वड्या किंवा गोळ्या करता 
येतात. आवळे वाफवून घ्यावेत, त्यांचा गर वेगळा करावा. या गरात जिरे, मिरे, 
पिंपळी, धने, सुंठ, दालचिनी, सैंधव मीठ, काळे मीठ यांची बारीक पूड घालावी व
 त्याच्या वड्या किंवा गोळ्या करून वाळवून ठेवाव्यात. ही वडी किंवा गोळी 
चघळून खाण्यास उत्तम असते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पित्तशमनासाठी उत्तम घरगुती औषध म्हणजे 
मोरावळा. चांगले मोठे आवळे निवडून वाफवावेत, टोचणीने बीपर्यंत टोचावेत, 
सुती कापडाने नीट पुसून घ्यावेत व तीन-चार तारी साखरेच्या पाकात बुडवून 
ठेवावेत. 25-30 दिवस मुरले की मोरावळा खाण्यासाठी वापरता येतो. मोरावळा 
जेवढा अधिक मुरेल म्हणजे जेवढा जुना असेल तेवढा अधिक गुणकारी असतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आवळा, आले व लिंबाचा रस यांचे लोणचेही बनवता येते. हे लोणचे रुचकर व पचनास मदत करणारे असते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आवळा,
 आले किसून त्याला सैंधव व जिरेपूड लावून उन्हात वाळवून तयार केलेली सुपारी
 भोजनानंतर सेवन केल्यास पचनास मदत करते, तसेच पित्तशमनासाठी उत्तम असते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;b&gt;आवळ्याचा उपयोग खालील तक्रारींमध्ये होतो&lt;/b&gt;&lt;br /&gt;
- खूप उचकी लागत असेल आणि पाणी, साखर वगैरे खाऊनही थांबत नसेल तर आवळ्याचा रस मधात मिसळून थोडा थोडा घेण्याचा उपयोग होतो. &lt;br /&gt;
- उलट्या होत असल्यास आवळ्याचे चूर्ण, चंदनाचे गंध व मध यांचे मिश्रण घेण्याने बरे वाटते.&lt;br /&gt;
- तापामध्ये तोंडाला शोष पडतो, त्यावर आवळकाठी व द्राक्षे तुपासह वाटून तयार केलेली गोळी तोंडात धरण्याने बरे वाटते. &lt;br /&gt;
- उष्णता वाढल्याने योनीच्या ठिकाणी जळजळ होत असल्यास आवळ्याचा रस साखर मिसळून घेण्याने बरे वाटते. &lt;br /&gt;
-
 स्त्रियांच्या अंगावरून पांढरे जाते, त्यावर आवळ्याच्या आठळीतील बिया 
पाण्यात वाटून साखर व मधात मिसळून घेण्याचा उपयोग होतो. मात्र या बिया 
मदकारक असल्याने त्यांचे प्रमाण वैद्यांच्या सल्ल्याने ठरविणे चांगले.&lt;br /&gt;
-
 आवळा हा आम्लपित्तावर खूप प्रभावी असतो. आवळ्याचा रस दोन चमचे, दोन चिमूट 
जिरेपूड आणि चवीनुसार खडीसाखर मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास 15 दिवसांत 
आम्लपित्ताचा त्रास थांबतो.&lt;br /&gt;
- पित्त वाढल्याने चक्कर येत असेल तर त्यावरही आवळ्याचा रस दोन चमचे खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो.
                       &lt;/div&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-8479565137598943330?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/lDsF-E9sQWY" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/8479565137598943330/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_7596.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/8479565137598943330?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/8479565137598943330?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/lDsF-E9sQWY/blog-post_7596.html" title="आवळा" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_7596.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;A0YFRns8cCp7ImA9WhRSEEs.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-3560233370952931499</id><published>2011-11-12T09:07:00.001+05:30</published><updated>2011-11-12T09:08:37.578+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-11-12T09:08:37.578+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="आवळा" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="च्यवनप्राश" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="रक्‍तसंवर्धन" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="पित्तशमन" /><title>जीवनरसदायी आवळा</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/TLsd7INpFpIw6M18ViatseGJogw/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/TLsd7INpFpIw6M18ViatseGJogw/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/TLsd7INpFpIw6M18ViatseGJogw/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/TLsd7INpFpIw6M18ViatseGJogw/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;span style="color: #cc0033;"&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111110/images/5081401260125671343/5044678185492684053_Org.jpg" style="float: left; padding-bottom: 5px; padding-left: 5px; padding-right: 5px; padding-top: 5px;" title="" /&gt;केवळ
 आवळ्याच्या फळातच रसायनाचे गुण आहेत असे नव्हे, तर आवळ्याच्या झाडाच्या 
वातावरणातही हा गुण आलेला दिसतो. त्यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात
 राहिल्यानेही पित्तशमन, रक्‍तसंवर्धन, रक्‍ताभिसरण वाढून शरीराला 
"रसायनाचे' असे फायदे मिळतात.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाजीकरण व रसायन हा 
आयुर्वेदाचा महत्त्वाचा विषय. सळसळते तारुण्य हे सप्तधातू-रसांवर व 
विशेषकरून वीर्यधातूवर अवलंबून असते. अर्थात जगण्यात व जीवनात रस असावा 
लागतो, हे निश्‍चितच. च्यवनप्राशसारखी काही रसायने आहेतच, पण मोठ्या 
प्रमाणात हिरडा व आवळा हीच महत्त्वाची रसायनद्रव्ये. योग्य योजनेद्वारा 
रसायनाने वीर्यवृद्धी होते. शरीरातील संपूर्ण चलनवलन व पेशीपेशीमधील किंवा 
सर्व अंतर्गत अवयवरचनेतील संदेश देवाणघेवाणसुद्धा रसायनामुळेच व्यवस्थित 
चालते. जगण्यातील रस हाही व्यक्‍ती-व्यक्‍तीतील संपर्क व संवाद यामुळेच 
वाढतो व त्यासाठी आवश्‍यकता असते ताकदवान व निरोगी चेतासंस्थेची. या सर्व 
कार्यासाठी उत्तम पर्याय आहे "आवळा'.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आवळ्याचे अनेक प्रकार असतात. 
डोंगरी आवळ्यात बी मोठी असते, गर त्यामानाने कमी असतो व गरात धागे अधिक 
असतात. हे आवळे चवीला अधिक तुरट असतात. काही प्रकारचे आवळे मोठे रसरसशीत, 
अधिक गर व अधिक रस असणारे असतात. अपरिपक्‍व म्हणजे नीट न वाढलेले आवळे व 
झाडावरून गळून खाली पडून वाळलेले आवळे औषधाच्या दृष्टीने तेवढेसे उपयोगी 
नसतात. असे आवळे वाळवून आवळकाठी वा आवळकाठीचे चूर्ण म्हणून विकले जाते 
किंवा त्यांना भिजत घालून च्यवनप्राशसारख्या रसायनात वापरलेले दिसते. असे 
कमी दर्जाचे आवळे वापरल्यामुळे अशा वस्तूंचा प्रभाव खूपच कमी झाला असल्याचे
 दिसते. त्यामुळे अशी उत्पादने स्वस्त वाटली तरी त्यांची उपयोगिता व गुण 
खूपच कमी असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यामुळे औषधांचे उत्पादन करतेवेळी आवळे रसरसशीत व
 ताजे हवेत. अशा रसरसशीत, ताज्या आवळ्यांचा रस साखरेबरोबर वा मधाबरोबर 
घेण्याने उपयोग होतो. मीठ लावून आवळे खाण्यात कसा आनंद होतो, हे चार तरुण 
मुलींना विचारायला हरकत नाही. आवळ्याचे लोणचे हा एक पचनासाठी मदत करणारा 
अप्रतिम पदार्थ आहे. त्याहीपेक्षा उपयोगी व महत्त्वाचा पदार्थ आहे मोरावळा.
 साखरेच्या पाकात मुरलेला आवळा म्हणजे मोरावळा. पूर्ण आवळे टोचे मारून गरम 
पाण्यात किंचित वाफवून साखरेच्या पाकात टाकून किंवा किसून साखरेच्या पाकात 
टाकून मोरावळा केला जातो. मोरावळा करण्याची कृती कोणतीही असली तरी मोरावळा 
मुरू देणे म्हणजेच जुना होऊ देणे खूप महत्त्वाचे असते. म्हणून जुना मोरावळा
 गुणांमध्ये श्रेष्ठ असतो. पित्तशामक म्हणून मोरावळ्याचा खूप उपयोग होतो. 
वाढलेले पित्त- मग ते उन्हाळ्यातील असो वा इतर ऋतूतील- नेहमीच त्रास देते व
 ते मेंदूचे व डोळ्यांचे अधिक नुकसान करते. अशा वेळी मोरावळ्याचा खूप उपयोग
 होतो. यकृत व्यवस्थित काम करत नसल्यास किंवा यकृताचा आकार वाढत असल्यास 
मोरावळ्याचा चांगला उपयोग होतो. अशा वेळी दिवसातून दोनदा मोरावळा खाण्याने 
खूप उपयोग होताना दिसतो. गुलाबाची फुले साखरेत टाकून तयार झालेला गुलकंद 
सेवन केल्यासही शरीरात शीतता व शांतता उत्पन्न होते, परंतु ज्यांना 
गुलकंदाची गोड चव फारशी आवडत नाही, मोरावळ्याची आंबटगोड चव आवडते व ज्यांना
 पित्तशमनाची अधिक गरज आहे व मुख्य म्हणजे ज्यांना रसायनाचा फायदा हवा आहे 
त्यांनी मोरावळा सेवन करणे अधिक योग्य ठरते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;केवळ आवळ्याच्या फळातच
 रसायनाचे गुण आहेत असे नव्हे, तर आवळ्याच्या झाडाच्या वातावरणातही हा गुण 
आलेला दिसतो. त्यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहिल्यानेही 
पित्तशमन, रक्‍तसंवर्धन, रक्‍ताभिसरण वाढून शरीराला "रसायनाचे' असे फायदे 
मिळतात. म्हणूनच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमा या काळात आवळी भोजन, 
आवळीपूजन वगैरे करण्याची परंपरा असल्याचे दिसते. या दिवशी आवळ्याच्या 
झाडाखाली बसावे, विश्रांती घ्यावी, तेथे बसून काही खावे- जेणेकरून झाडाच्या
 आजूबाजूला असलेल्या प्राणशक्‍तीचा उपयोग होईल, अशी प्रथा असलेली दिसते. 
भगवान विष्णूंना जशी तुळशी प्रिय आहे तसा त्यांना आवळाही प्रिय आहे. म्हणून
 आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णुपूजन केल्याने पुण्य मिळते असे म्हणतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"आवळा
 देऊन कोहळा काढणे' अशी एक म्हण आहे. याचा अर्थ असा, की बारीकशी वस्तू देऊन
 त्याच्या मोबदल्यात मोठा मोबदला मिळविणे. कोहळा हेसुद्धा रसायनच आहे, पण 
त्यात सर्व सहा रस नसतात, तर पाच रस असतात. कोहळ्याचाही वीर्यवर्धनासाठी 
उपयोग होतो. म्हणून आकाराने लहान असलेल्या आवळ्याची तुलना आकाराने मोठ्या 
असलेल्या कोहळ्याशी करून अशी म्हण व्यवहारात आली असावी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;असा हा 
बहुगुणी, रसायनी, तारुण्य देणारा, नवजीवन देणारा आवळा. आवळ्यापासून 
बनविलेला मोरावळा व पूर्ण रसायनात रूपांतर केलेले "संतुलन च्यवनप्राश', 
"संतुलन अमरप्राश', "संतुलन आत्मप्राश', "संतुलन सुहृद्‌प्राश' असे अनेक 
प्रकारचे प्राश मनुष्याला आयुष्यवृद्धी व शांती देण्यासाठी खूपच उपयोगी 
पडताना दिसतात.&lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-3560233370952931499?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/u3whAVmusIw" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/3560233370952931499/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_12.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/3560233370952931499?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/3560233370952931499?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/u3whAVmusIw/blog-post_12.html" title="जीवनरसदायी आवळा" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_12.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;DUEMQX4zfSp7ImA9WhRTFkk.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-6963111565363806406</id><published>2011-11-07T12:04:00.002+05:30</published><updated>2011-11-07T12:04:40.085+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-11-07T12:04:40.085+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="श्‍वेततुळस" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="रामतुळस" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="तुळस" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="वनतुळस" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="कृष्णतुळशी" /><title>तुळस</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/aORaUN9cancah4AHfqZ85-FAAPU/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/aORaUN9cancah4AHfqZ85-FAAPU/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/aORaUN9cancah4AHfqZ85-FAAPU/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/aORaUN9cancah4AHfqZ85-FAAPU/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails" id="div_NewsText" style="padding-top: 10px;"&gt;

                           &lt;span style="color: #cc0000;"&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111103/images/4732314266521361118/5179143173250542850_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /&gt;तुळस
 हे घरगुती औषध म्हणून उत्तम आहेच, पण आयुर्वेदिक औषधे बनवितानासुद्धा तुळस
 मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. औषध घेताना अनुपान म्हणूनही तुळशीचा रस 
वापरला जातो. तुळसीची पाने, बी आणि मूळ औषधात वापरले जाते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतीय
 संस्कृतीमध्ये निसर्गाला, वृक्षांना, फुला-फळांना खूप महत्त्वाचे स्थान 
आहे. वडाची पूजा, आवळीभोजन, तुळशीचे लग्न वगैरे परंपरा वनस्पतींचा आदर 
करणे, त्यांचे संरक्षण करणे, वर्धन करणे, त्यांना आपल्या घरातील 
सदस्याप्रमाणे मानणे, हे आपल्या मनावर बिंबावे यासाठी मुद्दाम सुरू 
झालेल्या असाव्यात. वनस्पतींना एवढे महत्त्व असण्यामागचे मुख्य कारण म्हणजे
 त्यांच्यात असलेली आरोग्यरक्षणाची क्षमता. अंगणातील किंवा कुंडीतील साध्या
 वनस्पतींमध्ये किती उत्तमोत्तम गुण आहेत, हे पाहिले तर आश्‍चर्य 
वाटल्याशिवाय राहणार नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रत्येक घरात असायलाच हवी अशी तुळस 
पूजेसाठी, कृष्णाला-विष्णूला वाहण्यासाठी तर वापरतातच, पण दर वर्षी 
तुळशीविवाह करण्याचीही पद्धत असते. तुळशी हे घरगुती औषध म्हणून उत्तम आहेच,
 पण आयुर्वेदिक औषधे बनवितानासुद्धा तुळशी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. 
औषध घेताना अनुपान म्हणूनही तुळशीचा रस वापरला जातो. तुळसीची पाने, बी आणि 
मूळ औषधात वापरले जातात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वनस्पतिशास्त्रानुसार तुळशीला ऑसिमम 
सॅन्क्‍टम (Ocimum scantum) म्हटले जाते. यातील ऑसिमम शब्दाचा अर्थ गंध असा
 आहे, तर सॅन्क्‍टम शब्द पवित्र या अर्थाने आला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तुळशी संपूर्ण
 भारतात उगवते, तिचे कृष्ण तुळस आणि पांढरी, हिरवी किंवा रामतुळस असे दोन 
मुख्य प्रकार असतात. कृष्ण तुळस पांढऱ्या तुळशीपेक्षा अधिक गुणकारी असते. 
तुळशीला मंजिऱ्या येतात. मंजिऱ्यांमध्ये बारीक बी धरते. मंजिऱ्या आल्या की 
तुळशीच्या पानातील गुण कमी होतो, असे सांगितले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यामुळे औषधासाठी तुळशीची पाने हवी असतील तेव्हा ती मंजिऱ्या न आलेल्या तुळशीची घ्यायची पद्धत आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तुळस औषधी गुणांची&lt;/strong&gt;&lt;br /&gt;आयुर्वेदिक ग्रंथात तुळशीचे गुणधर्म पुढीलप्रमाणे दिलेले आहेत- &lt;br /&gt;&lt;strong&gt;कटु तिक्‍ता हृद्योष्णा दाहपित्तकारिणी दीपनी कुष्ठकृच्छ्ररक्‍तपित्त पार्श्‍वशूलहिक्काश्‍वासकासविषपूतिगन्धकफनाशिनी।&lt;br /&gt;...रसरत्नसमुच्चय&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;रस -&lt;/strong&gt; तिखट, कडू व तुरट&lt;br /&gt;&lt;strong&gt;वीर्य &lt;/strong&gt;- उष्ण&lt;br /&gt;&lt;strong&gt;विपाक&lt;/strong&gt; - तिखट&lt;br /&gt;&lt;strong&gt;गुण - &lt;/strong&gt;लघू, रूक्ष, तीक्ष्ण व सुगंधी&lt;br /&gt;या प्रकारे आपल्या रस, वीर्य, विपाक व गुणांच्या योगे तुळशी पुढील शरीरभावांवर काम करते- &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;हृद्य - &lt;/strong&gt;हृदयासाठी हितकर असते.&lt;br /&gt;&lt;strong&gt;दीपनी - &lt;/strong&gt;जाठराग्नीला उत्तेजित करते.&lt;br /&gt;&lt;strong&gt;रक्‍तवहस्रोतस &lt;/strong&gt;- त्वचाविकारांवर उपयुक्‍त असते.&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्राणवहस्रोतस -&lt;/strong&gt; खोकला, दमा, उचकी वगैरेंत उपयुक्‍त असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;याखेरीज
 तुळशी शरीरातील विषद्रव्यांचा नाश करते, दुर्गंधाचा नाश करते. 
वात-पित्तशामक असल्याने तुळशी श्‍वसनसंस्थेवर उपयोगी पडते, तसेच ती इतरही 
अनेक अवयवांसाठी, संस्थांसाठी गुणकारी असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;श्‍वसनसंस्था - &lt;/strong&gt;&lt;br /&gt;-
 कफयुक्‍त सर्दी, खोकला असल्यास, अंग जड होऊन ताप आला असल्यास अर्धा चमचा 
तुळशीचा रस व अर्धा चमचा शुद्ध मध एकत्र करून घेण्याचा उपयोग होतो. &lt;br /&gt;- छातीत कफ आहे पण सुटत नाही, अशा अवस्थेमध्ये अर्धा चमचा तुळशीचा रस खडीसाखरेसह दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास लगेच बरे वाटते. &lt;br /&gt;- अगदी लहान, तान्ह्या बाळाला खोकला झाल्यास, विशेषतः कफ होऊन खोकला झाल्यास थेंबभर तुळशीचा रस मधासह चाटविण्याचा फायदा होतो.&lt;br /&gt;-
 पडसे झाल्यास, विशेषतः डोके जड होऊन सर्दी झाली असल्यास, तुळशीच्या 
पानांचे चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाद्वारा ओढल्यास लगेच बरे वाटते. 
डोक्‍यातील जडपणा, वेदना लगेच कमी होतात. &lt;br /&gt;- दम्याचा त्रास 
असणाऱ्यांनीही अधूनमधून तुळशीचा रस मधासह किंवा खडीसाखरेसह घेण्याची सवय 
ठेवावी. दमट हवामानात किंवा दम्याचा त्रास सुरू होईल, अशी लक्षणे दिसायला 
लागली की त्रास वाढण्याआधीच सितोपलादी चूर्ण किंवा वैद्यांच्या 
मार्गदर्शनाखाली प्राणसॅन योगसारखे चूर्ण मध व तुळशीच्या रसातून घेणे 
चांगले असते.&lt;br /&gt;- पाणी पिऊनही जी उचकी थांबत नाही, त्यावर तुळशीचा रस व मधाचे मिश्रण थोडे थोडे चाटण्याचा उपयोग होतो. &lt;br /&gt;-
 कफाचा ताप असल्यास म्हणजे अजिबात भूक लागत नाही, जीभ पांढरी होते, तहान 
लागत नाही, अंग जड होते, अशी लक्षणे असणारा ताप असल्यास अर्धा चमचा तुळशीचा
 रस अर्धा-पाऊण चमचा मधाबरोबर घेतल्यास घाम येऊन ताप उतरण्यास मदत मिळते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पचनसंस्थेसाठी तुळस&lt;/strong&gt;&lt;br /&gt;- भूक लागत नसली, जिभेवर पांढरा थर साठला असला तर तुळशीची पाने चावून खाण्याचा किंवा मधासह तुळशीचा रस घेण्याचा उपयोग होतो.&lt;br /&gt;- तुळशीला शूलघ्नी असे पर्यायी नाव आहे. पोट दुखत असल्यास लिंबाचा रस, तुळशीचा रस व मध हे मिश्रण घेण्याचा उपयोग होतो. &lt;br /&gt;- लहान मुलांना कफयुक्‍त उलटी होत असल्यास सकाळी तुळशीच्या पानांचा पाव चमचा रस मधासह देण्याचा उपयोग होतो. &lt;br /&gt;- आव झाली असता, कुंथून कुंथून शौचाला होत असता तुळशीचे बी पाण्यात भिजवून ते उमलले की त्याची खीर घेण्याचा उपयोग होतो. &lt;br /&gt;- उलट्या व जुलाब असे दोन्ही त्रास एकदम होत असतील तर तुळशीचे बी पाण्यात भिजवून कोळून ते पाणी पिण्याने बरे वाटते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मूत्रवहसंस्थेसाठी तुळस बी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;-
 तुळशीचे बी मूत्रल म्हणजे लघवी साफ होण्यास मदत करणारे असते. लघवी अडखळत 
होणे, जळजळणे वगैरे त्रास होत असल्यास तुळशीचे बी रात्रभर पाण्यात भिजवावे,
 उललेले बी सकाळी हाताने कुस्करून घ्यावे व गाळून घेतलेले पाणी प्यावे. 
याने मूत्रमार्गाचा क्षोभ लगेच कमी होतो. &lt;br /&gt;- वारंवार मुतखडा होण्याची 
प्रवृत्ती असणाऱ्यांनी तुळशीच्या बियांचे पाणी किंवा पाण्यात भिजवलेल्या 
तुळशीच्या बियांची खीर खाणे चांगले असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;रक्‍तवहस्रोतसाठी तुळशीरस&lt;/strong&gt;&lt;br /&gt;-
 तुळशी जंतुनाशक असते. रक्‍तशुद्धीसाठीही उत्तम असते. विशेषतः ज्या 
त्वचारोगांमध्ये खाजेचे प्रमाण अधिक असते, त्यावर तुळशी उत्तम असते. खाज 
कमी होण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस चोळण्याचा उपयोग होतो. &lt;br /&gt;- नायट्याच्या डागांवर बाहेरून तुळशीच्या पानांचा रस चोळण्याने डाग कमी होण्यास मदत मिळते. &lt;br /&gt;- गांधिलमाशी किंवा इतर कोणताही किडा चावला तर त्यावर लगेच तुळशीचा रस चोळण्याने बरे वाटते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अजून काही&lt;/strong&gt;&lt;br /&gt;तुळशीच्या
 झाडाजवळ मलेरियाचे डास सापडत नाहीत, त्यामुळे घराजवळ तुळशी अवश्‍य असावी. 
विशेषतः दमट हवामान असणाऱ्या प्रदेशात प्रत्येक घरात तुळशी असायलाच हवी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तुळशीचा चहा -&lt;/strong&gt;
 तुळशी, आले, गवती चहा, पुदिन्याची पाने यांचा साखरेसह बनवलेला चहा 
(चहापत्तीशिवाय बनविलेला चहा) अतिशय रुचकर असतो, पचनास मदत करतो, 
सर्दी-ताप-खोकला वगैरे त्रासांना प्रतिबंध करतो. विशेषतः पावसाळ्यात व 
थंडीच्या दिवसांत असा चहा पिणे फायद्याचे असते. चार कप चहा बनविण्यासाठी 
सात-आठ तुळशीची पाने, दोन गवती चहाच्या पाती, थोडेसे आले, चार-पाच 
पुदिन्याची पाने, चवीनुसार तीन-चार चमचे साखर घ्यावी. पाण्याला उकळी फुटली 
की त्यात या सर्व गोष्टी टाकाव्यात. एक-दोन मिनिटे मंद आचेवर उकळले की वर 
झाकण ठेवून गॅस बंद करावा. पाच मिनिटांनी तुळशीचा चहा गाळून घ्यावा व गरम 
असताना प्यावा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या प्रकारे तुळशी घराघरात असायलाच हवी, अशी बहुगुणी
 वनस्पती आहे. पूजेअर्चेच्या निमित्ताने तिला आपलेसे केले आणि गरजेनुसार 
वापरले तर आरोग्याचा लाभ होण्यासाठी निश्‍चितच हातभार लागेल.
                       &lt;/div&gt;
&lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-6963111565363806406?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/VVYfwWlnkbE" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/6963111565363806406/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_07.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/6963111565363806406?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/6963111565363806406?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/VVYfwWlnkbE/blog-post_07.html" title="तुळस" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post_07.html</feedburner:origLink></entry><entry gd:etag="W/&quot;DUINSXc7fSp7ImA9WhRTFkk.&quot;"><id>tag:blogger.com,1999:blog-6990112397042799557.post-4575216052399380276</id><published>2011-11-07T12:03:00.000+05:30</published><updated>2011-11-07T12:03:18.905+05:30</updated><app:edited xmlns:app="http://www.w3.org/2007/app">2011-11-07T12:03:18.905+05:30</app:edited><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="श्‍वेततुळस" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="रामतुळस" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="तुळस" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="वनतुळस" /><category scheme="http://www.blogger.com/atom/ns#" term="कृष्णतुळशी" /><title>वृंदावनातील क्रीडा</title><content type="html">
&lt;p&gt;&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/QCWqG-wy34bssvRoTllBVqvZy-g/0/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/QCWqG-wy34bssvRoTllBVqvZy-g/0/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;br/&gt;
&lt;a href="http://feedads.g.doubleclick.net/~a/QCWqG-wy34bssvRoTllBVqvZy-g/1/da"&gt;&lt;img src="http://feedads.g.doubleclick.net/~a/QCWqG-wy34bssvRoTllBVqvZy-g/1/di" border="0" ismap="true"&gt;&lt;/img&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;
&lt;div class="NewsHeading"&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class="NewsDetails"&gt;
डॉ. श्री बालाजी तांबे&lt;/div&gt;
&lt;span style="color: #ff0033;"&gt;&lt;img alt="" border="0" src="http://www.esakal.com/esakal/20111103/images/5570586204669806591/5400017135191788971_Org.jpg" style="float: left; padding: 5px;" title="" /&gt;भारतीय
 संस्कृतीचे जणू प्रतीक असणारी "तुळस' ही घराघरात आपले हक्काचे स्थान 
टिकवून आहे. भारतात सर्वत्र तुळस उगवतेच; फक्‍त हवामान व जमिनीनुसार तिचे 
स्वरूप थोडेफार बदलते. उष्ण हवामान असणाऱ्या ठिकाणची तुळस गडद रंगाची, 
काळसर असते, तर थंड प्रदेशातील तुळस हिरवी असते. गडद रंगाची पाने व जांभळी 
फुले येणाऱ्या तुळशीला कृष्णतुळशी म्हणतात, तर हिरव्या रंगाची पाने व 
पांढरी फुले येणाऱ्या तुळशीला श्‍वेततुळस वा रामतुळस म्हणतात. तुळशीच्या या
 प्रकारांशिवाय "वनतुळस' हाही एक प्रकार असतो, जिची पाने व मंजिऱ्या घरात 
लावल्या जाणाऱ्या तुळशीपेक्षा मोठी व थोडी राठ असतात. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुळशीचे संपूर्ण झाडच औषधी गुणधर्मांनी युक्‍त असते, विशेषतः तुळशीची पाने, देठ, बी व मूळ औषध म्हणून वापरले जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्राचीन
 ग्रंथात तुळस कधी तोडावी यासंबंधी काही गोष्टी दिलेल्या आहेत. पौर्णिमा, 
अमावस्या, संक्रांती, द्वादशी या तिथींना; मंगळवार, शुक्रवार व रविवार या 
वारी, ग्रहणकाळात, जननशौच, मृताशौच काळात तुळस तोडू नये. रात्रीच्या वेळी, 
तसेच दोन्ही संधिकाळात तुळस तोडू नये. &lt;br /&gt;&lt;br /&gt;घरात कोणत्याही प्रकारची 
दुर्गंधी, दुष्टी येऊ नये म्हणून दारात तुळस ठेवण्याची प्रथा आहे. वाळलेली 
रानतुळस घरात टांगली असता त्याच्यावर मच्छर बसतात असा अनुभव येतो. तसेच 
पाणी साठलेल्या ठिकाणी तुळस लावली असता मच्छरांचा उपद्रव कमी होतो. तुळस 
उत्तम जंतुघ्न व कृमिघ्न असते. साथीचे रोग पसरू नयेत यासाठी तुळस उपयुक्‍त 
असते. मध्ये बसण्यासाठी चौथरा तयार करून त्याच्या भोवती चारी बाजूने 
तुळशीची झाडे लावावीत किंवा तुळशीच्या कुंड्या ठेवाव्यात. या चौथऱ्यावर रोज
 काही वेळ बसण्याने अस्थमा, छातीचे विकार, हृदयविकार, फीट वगैरे विकारांवर 
उत्तम गुण येतो, असा अनुभव आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तुळशीला संगीत कळते. किर्लियन कॅमेऱ्याने ऑराचा फोटो काढला असता त्यातून तुळशीतून उत्सर्जित होणारी प्राणशक्‍ती लक्षात येऊ शकते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतीय
 परंपरेपुढे व आपल्या ऋषिमुनींपुढे नतमस्तक व्हावे असे वाटते. त्यांनी काय 
कल्पना केल्या असतील व या सामाजिक रीतीरूढी कशा बसविल्या असतील, याचे 
आश्‍चर्य वाटते. तुळशीविवाहाची पद्धत समाजाला अनेक चांगल्या गोष्टी देते. 
हा एक धार्मिक विधी आहे, असे वाटण्याची शक्‍यता आहे; पण यात धार्मिक असे 
काहीही नाही. आपल्या रोजच्या जीवनात सुखसमृद्धी नांदावी व आपल्या जीवनाचे 
नाना तऱ्हेचे अर्थ समजावेत या दृष्टीने हा सर्व विधी केलेला आहे. आपण असे 
पाहतो, की तुळशीची माळ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मोलाची आहे. गळ्यात 
असलेली सोन्याची साखळी व तुळशीची माळ या दोन्हीपैकी सोन्याची साखळी कोणीतरी
 ओढून नेली व तुळशीची माळ राहिली तर तो देवाचे आभार मानतो की "बरे झाले; 
माझी तुळशीची माळ राहिली आहे, सोन्याची साखळी तर मी पुन्हा विकत घेईन,' अशी
 या तुळशीच्या माळेची महती आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पांडुरंगाला प्रिय असलेल्या तुळशीचे
 महत्त्व काय असावे? लग्न ही आपल्या पृथ्वीवरच्या तमाम मनुष्यजातीला 
आवश्‍यक असणारी गोष्ट आहे. लग्न कुठल्या पद्धतीने केले जाते याला फारसे 
महत्त्व नाही. रजिस्टर लग्न करा, ऍग्रिमेंट लग्न करा किंवा तसेच एकत्र 
राहा; पण स्त्री-पुरुषांनी एकत्र राहणे अभिप्रेत असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दानातील 
अत्युच्च दान म्हणजे कन्यादान. अनेक जण आपल्याला मुलगा व्हावा म्हणून 
प्रयत्नशील असतात; परंतु कन्यादान दिले नाही तर आयुष्य विफल जाईल. कन्यादान
 देण्यासाठी मुलगी पाहिजे की नाही? मुलगी नसली तर कन्यादान कसे करणार? 
ज्यांना मुलगी नाही, म्हणजे ज्यांना कन्यादान करणे शक्‍य नाही, त्यांनी तर 
हे तुळशीचे लग्न अवश्‍य करायला पाहिजे. एखाद्या घरात एकच मुलगा किंवा एकच 
मुलगी असली तर त्याचे लग्न झाले की अनेक वर्षे घरात काही लग्नकार्यच होत 
नाही. त्या मुलाला मूल होऊन ते मोठे झाल्यावर जे मुंज, लग्न कार्य होणार 
तेच त्यांच्या घरातील कार्य. घरात मुंज, लग्न असे काही नसले की घरातील 
वातावरण बदलत नाही, वातावरण थंड पडत जाते. घरात कुठलेतरी मंगलकार्य झाले तर
 आपला उत्साह वाढतो. या दृष्टीने घरात एकदा तुळशीचे लग्न करायची पद्धत 
उत्तम आहे. साधे तुळशीचे लग्न असले तरी घरात चार दिवस उत्साह संचारतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण
 आज हाकाटी करतो आहे की स्त्रीला महत्त्व यायला पाहिजे, तिला हक्क असायला 
पाहिजे; पण पूर्वीच्या ऋषीमुनींनी याचा किती खोलवर विचार केला आहे हे 
आपल्याला कळते. अनेक गोष्टींचा विचार करून तुळशीच्या लग्नाची आखणी केलेली 
दिसते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तुळशीचे दुसरे नाव वृंदा असे होते. जेथे तुळशी असते ते 
वृंदावन. या वृंदावनातील श्रीकृष्णांच्या सर्व लीला आपल्या सर्वांना माहिती
 असतात. वृंदा ही जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी होती. दुसऱ्याला पिडणे 
हे या दानवाचे काम होते. सुख देणारा तो देव व पिडणारा तो दानव, ही व्याख्या
 आहेच. मस्ती आली की दोन गोष्टी असतात. मस्ती आली की चैन वाढत जाते आणि 
प्रत्येक वस्तूवर आपलाच हक्क आहे असे वाटत राहते. जालंधराने एकदा स्वर्गावर
 स्वारी केली, स्वर्ग जिंकला, इंद्राला बंदिवान केले, इंद्राणीला उचलून 
स्वतःकडे आणले, बंदिवासात टाकले व तिला त्रास द्यायला सुरुवात केली. मुळात 
दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर ठेवणे किंवा दुसऱ्या स्त्रीला घरात आणणे हे 
घरातल्या स्त्रीला आवडत नाही. जालंधराने इंद्राणीला घरी आणल्याने अनेक 
शत्रू तयार झाले. तो इंद्राणीला त्रास देत असे, हे त्याच्या बायकोला म्हणजे
 वृंदेला मुळीच आवडले नाही. वृंदेने मागच्या दाराने इंद्राणीला मदत करायला 
सुरवात केली. इंद्राणीला उपाशी ठेवायचे जालंधराने ठरविले तर वृंदा तिला 
अन्न पोचवत असे. इंद्राला बंदिवासातून कसे सोडवायचे याबद्दलची निरोपानिरोपी
 करायला मदत करायला सुरवात केली. विष्णूशी संधान बांधून इंद्र-इंद्राणीला 
सोडवण्याची खटपट वृंदेने सुरू केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वृंदेचे हे कार्य अर्थातच 
जालंधराला आवडले नाही. तो खवळला. "जोपर्यंत तुझी बायको तुझ्या मताप्रमाणे 
चालेल, जोपर्यंत ती तुझी अनुगामिनी असेल तोपर्यंत तू मरणार नाहीस; पण ज्या 
दिवशी तुझी बायको तुझ्या विरोधात जाईल, त्या दिवशी तुझी सगळी शक्‍ती नष्ट 
होईल' असा वर पूर्वी जालंधराला मिळालेला होता. वृंदा आपल्या विरोधात काम 
करते आहे, विष्णूला निरोप पोचवते, त्याची प्रार्थना करते असे पाहून 
जालंधराने "तू मला समर्पित असलेच पाहिजे' असा हेका धरला. ती ऐकत नाही असे 
पाहून त्याने तिची जीभ कापून टाकली. तिला आता बोलता येणार नाही, त्यामुळे 
आता ती विष्णूची प्रार्थना करू शकणार नाही असे त्याला वाटले. श्रीविष्णूंना
 हे सर्व जेव्हा कळले तेव्हा त्यांनी उद्धार करण्याच्या दृष्टीने तिची 
सुटका केली. ती म्हणाली, ""तुम्ही मला या राक्षसाच्या जाचातून तर सोडवाल; 
पण मला तुमच्या चरणाशी राहता यावे अशी योजना करा.'' विष्णू म्हणाले, ""ठीक 
आहे, तुझे रूपांतर तुळशीत होईल आणि यापुढे लोक ती तुळस मला वाहतील. या 
दृष्टीने तुझे-माझे मिलन नेहमीच होत राहील.'' विष्णुरूपी शाळिग्रामावर 
तुळशी वाहण्याची पद्धत तेव्हापासून सुरू झाली. या कथाभागाचे मर्म लक्षात 
घेऊन आपल्या ऋषीमुनींनी तुळशीविवाहाची योजना केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या मानेच्या 
ठिकाणी असणाऱ्या जय, विजय या ग्रंथींचे नाव जालंधर आहे. योगामध्ये 
जालंधरबंध नावाची क्रिया असते. आपल्या मस्तकातून खाली पडणारा अमृतरस सरळ 
सूर्यचक्रात पडला तर सूर्य या अमृतरसाला जाळून टाकतो. असे झाल्यास आपल्या 
शरीराला ताकद मिळत नाही, ग्रंथी नीट काम करत नाही. तेव्हा हा अमृतरस घरंगळू
 द्यायला हवा. आपल्या मस्तकातील सर्व केंद्रे आपले जीवन चालवतात म्हणून 
ह्या केंद्रांना (देवतांना) तसेच हा अमृतरस मिळावा यासाठी जालंधरबंध असतो. 
जालंधरबंधाच्या वेळी श्‍वास थांबवला जातो व हनुवटी दाबून धरली जाते. मेंदूत
 असणारे केंद्र (देवता) जे शरीराच्या सर्व क्रिया व चेतासंस्था चालवते, 
त्या शक्तिकेंद्राला विष्णू हे नामकरण केले, तर विष्णुप्रिया तुळशीच्या 
औषधी गुणांचा आणि श्रीकृष्ण व श्रीविष्णूंचा संबंध समजून येईल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तुळशीचा
 व थायरॉइड ग्रंथीचा, तसेच तुळशीचा व आपल्या प्राणशक्‍तीचा संबध आहे. ही 
गोष्ट आता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केलेली आहे. तुळशीच्या आजूबाजूला 
असलेल्या वायूत ओझोनचे प्रमाण अधिक असते व तेथे प्राणशक्‍तीचा संचार अधिक 
असतो. आपल्याला कुणी प्राणशक्‍ती दिली तर अजून काय हवे? आपण प्राणशक्‍तीवरच
 जिवंत असतो. प्राणशक्‍ती तुळशीतून उत्सर्जित होत असते म्हणून ज्या ठिकाणी 
तुळशी लावलेली आहे, त्या ठिकाणी दुष्टशक्‍ती सोडाच; पण तेथे कुठल्याही 
प्रकारची रोगराई, वाईट विचार वा वाईट शक्‍ती राहू शकत नाही, उलट 
प्राणशक्‍तीचा प्रभाव अनुभवता येतो.&lt;br /&gt;
----

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6990112397042799557-4575216052399380276?l=abstractindia.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;&lt;img src="http://feeds.feedburner.com/~r/patwas/abstractIndia/~4/wB9J_GsBDKQ" height="1" width="1"/&gt;</content><link rel="replies" type="application/atom+xml" href="http://abstractindia.blogspot.com/feeds/4575216052399380276/comments/default" title="Post Comments" /><link rel="replies" type="text/html" href="http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post.html#comment-form" title="0 Comments" /><link rel="edit" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/4575216052399380276?v=2" /><link rel="self" type="application/atom+xml" href="http://www.blogger.com/feeds/6990112397042799557/posts/default/4575216052399380276?v=2" /><link rel="alternate" type="text/html" href="http://feedproxy.google.com/~r/patwas/abstractIndia/~3/wB9J_GsBDKQ/blog-post.html" title="वृंदावनातील क्रीडा" /><author><name>SP</name><uri>http://www.blogger.com/profile/17602900798999249591</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel="http://schemas.google.com/g/2005#thumbnail" width="16" height="16" src="http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif" /></author><thr:total>0</thr:total><feedburner:origLink>http://abstractindia.blogspot.com/2011/11/blog-post.html</feedburner:origLink></entry></feed>

